आता तरी उध्दव ठाकरे ने स्वता च डोकं वापरुन मराठी लोकांची साथ देयला पाहीजे लय मराठी मराठी करतायत मग घ्या मराठी माणसांची बाजु कशाला उपकार च्या ओझया खाली दबताय
माझं एक स्पष्ट मत आहे की शिवसेनेने आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जावोआदित्य मुख्यमंत्री रोहित पवार उपमुख्यमंत्री. नाहीतर मागच्या वर्षी सारखा त्यांच्यातील वाद पाच वर्षे चालूच राहणार आणि विकासाच्या नावाने बोंब पाठवणार.
नोकरदार वर्गाला आता नोकरीला जाताना जेवणाचे डबे घेऊन जाण्याची गरज नाही कारण की शिवसेना १०₹ तर बीजेपी ५₹ मध्ये पोटभर जेवणाची सोय करणार आहे त्यामुळे नोकरदार वर्गामध्ये अति आनंदाचे वातावरण सध्या तरी दिसत आहे.......👌
@@koumei1709 पवार साहेबांना भ्रष्ट्राचारी बोलुन हुशार किंवा नेतेपद मिळवण्याची जुनी परंपरा आहे.. भ्रष्टाचारी माणूस पन्नास वर्षे राजकारणात टिकतो यावर विश्वास कसा ठेवायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वत:च्या ताकदीवर पन्नास लोक निवडून आणतो... एक सुशिक्षित म्हणुन विचार करण्यासारखी गोष्ट आहे
मोजक्या शब्दात आणि कमी वेळेत BBC ने पार्श्वभूमीका समजून सांगितली ,खूपच छान👍 दुसरे हे की बीजेपी चा अहंकार मराठी जनतेने मोडून काढला हे ही उत्तम झाले ,आशा करू या की मोदी आता तरी सामान्य लोकांचा विचार करतील शिवसेनेची भूमिका न्याय आहे कारण तिच्यावर बीजेपीने सत्तेच्या नशेत खूपच अन्याय केला आहे बीजेपी ने आता समजून घेतले पाहिजे की महाराष्ट्रात शिवसेना आणि शरद पवारांचा योग्य तो मान ठेवावाच लागेल नाहीतर लोक माफ करत नाहीत उगाच मोठ्या गप्पा मारून काही उपयोग नाही
उद्धव ठाकरे हा महामुर्ख माणूस आहे आज बाळा साहेब असते तर ही संधी सोडली नसती त्यांनी, आदित्य ला मुख्यमंत्री पद आणि अमित ला उपमुख्यमंत्री पद दिल्यास भाजपा पासून महाराष्ट्र मुक्त होईल, शिवसेना सारख्या चांगल्या पार्टीला उद्धव ठाकरे सारखा बेअक्कल अध्यक्ष मिळाला आहे
फडनवीस शिवसेनेला पाच वर्षात संपऊन टाकील,राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस बरोबर बोलने करा आणी मुख्यमंत्री शिवसेनेचा करा,मोत्यापवल्याचा पाऊस रोज पडत नाही ऊद्धव साहेब!
In the interest of the state of Maharashtra Shiv Sena should take a bold decision of joining hands with NCP / Congress take support from outside & run the government & increase it’s stability & party as well serve the state & it’s people & gain lost grounds that it has lost & increase its goodwill !
आदरणीय ठाकरे साहेब ह्या महाराष्ट्राला भाजपा पासून मुक्त करा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करा ह्या भारतीय जनता पार्टी ने जसा एकनाथ खडसे यांना संपवला तसा तुम्हांला संपवून टाकतील हे भारतीय जनता पार्टी वाले सत्तेचे लालसे आहे हे काय करतील याचा कोणालाच अंदाज नाही खडसे यांचे ज्वलंत उदाहरण आहे अख्या महाराष्ट्रासमोर
Yesterday ,on one channel, the discussion was how long" yuti "will last in Maharashtra ? Whether Devendra Fadnavis will be able to complete its 5 year term ? Or He will go to Centre after completing 2 years and become Central Cabinet Minister ? Will the alliance last for 5 years ?" Saman Vata" means For 2.5 years BJP' s CM and next 2.5 Years it will be Shivsenas CM.Or like Andhra' s Jagan Reddy Formula of 6 Deputy Chief Ministers with important portfolio.Sarve : Sukhin: Santu !!!
Rather BJP should sit in opposition and allow Shivasena to form its own government. BJP Should not agree for Shivasena's unreasonable demands when they got almost double seats compared with Shivasena.
As per my opinion, There are 1/3 shivsena and 2/3 BJP+ won seats and that proportion will be applying for cabinets and other ministry. Hopefully, Aditya Thakre may enter as Deputy CM with Rural development ministry. That ministry is very crucial to win hearts of rural areas and naturally farmers where Shivsena has big concern. Home and Finance and urban development retain by BJP. I should urge that Shivsena needs to obtain ground level ministry like pwd, msrdc, social justice, transport, education, Forest, health etc which are their basic idealogy where they are concern for poor,farmers, commuters etc.
तुम्हा लोकांना स्वप्नात पण भाजीवाला भैयाच येणार... "ना तेरा ना मेरा"... बघा आजुबाजुला अमराठी किती वाढले आहेत ते.. आणि तुम्हाला त्याची सवय झाली आहे... तुम्हाला त्याची जाणीव पण होत नाही याचं आश्चर्य वाटतं..
आता शिवसेनेला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जलसंपदामंत्री, महसूलमंत्री ही कॅबिनेट मंत्री पदे द्यावीच लागतील .1995 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेने भाजपाला झुकते माप दिले होते त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे.
खूप स्पष्ट विश्लेषण केलं. भाजपा दिलेला शब्द पाळत नाही. म्हणून ही अवस्था झाली आहे. शिवसेनेला समसमान वाटा दिल्यास पुढचा निवडणुकीला नक्कीच दोघांचा जागा वाढतील यात काही शंका नाही
नक्कीच शिवसेनेने ईतकी वर्ष भाजपला खूप समजून घेतलय आता भाजपने पण बालहट्ट सोडून शिवसेनेला त्यांच्या वाट्याची आरधी भाकरी परत करावी
Paisse Khanna sathi. Corruption karnya sathi.
शिवसेना राष्ट्रवादी मीळून शिवसेना चा मुख्यमंत्री हवा
आता तरी उध्दव ठाकरे ने स्वता च डोकं वापरुन मराठी लोकांची साथ देयला पाहीजे लय मराठी मराठी करतायत मग घ्या मराठी माणसांची बाजु कशाला उपकार च्या ओझया खाली दबताय
आडात नाही ते पोहर्यात कसे येणार?
Kay upkar kele
@@gadgilpb1034 बस गुजरातीच गुलामगिरीत करत
ते मुख्यमंत्री पद आणि बाकीच्या मंत्रिपद कशी पण घ्या...तेवढं ते 5 रुपये आणि 10 रुपये थाळीचं पण बघा... पुण्यात 60 रुपये आहे हो थाळी..
माझं एक स्पष्ट मत आहे की शिवसेनेने आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जावोआदित्य मुख्यमंत्री रोहित पवार उपमुख्यमंत्री. नाहीतर मागच्या वर्षी सारखा त्यांच्यातील वाद पाच वर्षे चालूच राहणार आणि विकासाच्या नावाने बोंब पाठवणार.
नाही जाणार शिवसेना डील करेल
स्वप्न बघा
सिक्युलरांबरबर जायचा विचार करायला ते काय दुधखुळे आहे का ...थोबाड बघा आरशात कधी तरी 50 मिळाल्या आणि उड उड फुकट....😁😁
@@rushwaa1399 कोणा बदल बोलताय कमेंट पाठवली आहे
@@AmchiMumbai261 सिक्युलरांबद्दल
(फडणवीस:मी पुन्हा येईल)त्यानी म्हणल्या सारख करायचं नसेल तर , शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जावं त्यामुळे तुम्हला मंत्री पद भेटेल ,
Sanjay Raut c m vhawe
स्वप्न बघा
गु खा माझा...शिवसेनेने फालतू सिक्युलरांबरबर जायचा विचार करायला ते काय दुधखुळे आहे का ...थोबाड बघा आरशात कधी तरी 50 मिळाल्या आणि उड उड फुकट....😁😁
@@manikraokhode7146 😂😂
अस होणार नाही
महाराष्ट्रा जनतेच्या पदरात काय मिळेल हे पाहायला पाहीजे
जंगल वही है लेकीन शेर बदल गया!😎😎
जात गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना....🙏🙏
बैक ग्राउंड म्यूज़िक तर् असा आहे जास काही गुप्त मूवी सुरु आहे😂
😁😁😁
😄😄
बॅक असतं ते, बैक नव्हे
@@sarveshchitodkar9972 पुणेकर का आपण??
आता फक्त शिवसेनाचाच मुख्यमंञी हवं👑👑
खासदार ,आमदार लोक निवडणूक जिंकल्यावर आनंद करतात परंतु का? ते जर लाच देऊन निवडून येत असतील तर का आनंद करवा.......? लाजरवाणी गोष्ट आहे.....
दोघांच्या भांडणात तिसराच फायदा मिळवून जाईल.
नोकरदार वर्गाला आता नोकरीला जाताना जेवणाचे डबे घेऊन जाण्याची गरज नाही कारण की शिवसेना १०₹ तर बीजेपी ५₹ मध्ये पोटभर जेवणाची सोय करणार आहे त्यामुळे नोकरदार वर्गामध्ये अति आनंदाचे वातावरण सध्या तरी दिसत आहे.......👌
Great comments
nice bro
झाले शिवसेना-भाजपचे तू तू मै मै चालू झाली
वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला आहे...आता गुरगुरणार पण आणि अंगावर यायला सक्षमपण😁😁😎
दिक्षित साहेब..
आता तरी पटलं ना..
८० वर्षांच्या तरुणाने "जिंकायचं"कसं ते अख्ख्या देशाला दाखवून दिले.
Brashtachari tarun. Mi bjp ani ncp doghancha virodhak
@@koumei1709 पवार साहेबांना भ्रष्ट्राचारी बोलुन हुशार किंवा नेतेपद मिळवण्याची जुनी परंपरा आहे..
भ्रष्टाचारी माणूस पन्नास वर्षे राजकारणात टिकतो यावर विश्वास कसा ठेवायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वत:च्या ताकदीवर पन्नास लोक निवडून आणतो...
एक सुशिक्षित म्हणुन विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@@koumei1709 tula vichartay kon
मोजक्या शब्दात आणि कमी वेळेत BBC ने
पार्श्वभूमीका समजून सांगितली ,खूपच छान👍
दुसरे हे की बीजेपी चा अहंकार मराठी जनतेने मोडून काढला हे ही उत्तम झाले ,आशा करू या की मोदी आता तरी सामान्य लोकांचा विचार करतील
शिवसेनेची भूमिका न्याय आहे कारण तिच्यावर बीजेपीने सत्तेच्या नशेत खूपच अन्याय केला आहे
बीजेपी ने आता समजून घेतले पाहिजे की महाराष्ट्रात शिवसेना आणि शरद पवारांचा योग्य तो मान ठेवावाच लागेल नाहीतर लोक माफ करत नाहीत उगाच मोठ्या गप्पा मारून काही उपयोग नाही
.चार दिवस सासुचे संपले आता शिवसेना रःपी सुनेचे सुरु झाले बस एवढंच
कोनपण मुख्यमंत्री व्हा पण शेतकरीवर्गाची आशा आहे कज॔मुकती झाली पाहीजे
उद्धव 😂 तुझा फडणवीस वर भरोसा नाहीं का ?? 😝😝
अभ्यास कर म्हणावं
नाही
शिवसेनेने आता राष्ट्रवादी अणि कॉंग्रेस सोबत जावा..
Congress che nav nako gheu bhau shivya yetat tondat Congress aikun 😂
java
नगदी वाली मंत्री पद आणी 100 करोड नगद मिळाले की वाघ मांजर होणार
उध्दव साहेब तुम्ही पवार साहेबांचा मान राखला पाहिजे कधीच भगव्याला झूकाव लागनार नाही
Pavar sahebancha Khali zukava lagaycha ky
युद्धात जे जिंकले ते तहात हरणार कारण युद्धात जिंकल्यावर तहातही जिंकणारे बाळासाहेब हयात नाहीत.
शिवसेना आता मूर्ख पण सोडा
खूपच छान माहिती दिली
Khup chaan vishleshan!!!
शिवसेना भाजप मध्ये जर संघर्ष वाढला तर तो भाजपला फार अवघड जाईल .
श्री देवेंद्र फडणवीसजी आगे बढो हम आपके साथ है। आप प्रामाणिक है निस्वार्थी है और एक दिन PM बन जायेंगे 👌👌👌
शिवसेना+एनसीपी+काँग्रेस
मुख्यमंत्री 5 वर्ष शिवसेना
उपमुख्यमंत्री 2.5 वर्ष एनसीपी+ 2.5 वर्ष काँग्रेस
Vaibhav gote majh ulta mhanane ahe cm Sena 2.5 years and ncp 2.5 congress 5 years deputy cm
Ekaveli 2 deputy CM hou shaktat.
Aditya CM
Rohit DCM1
Vishwajeet kinva Amit Deshmukh-DCM2
@@harshalhede जास्त गोंधळ होईल ..परत भांडण लागतील..
@@KS-yc2jk
Ri8
खरच करून बघा एकदा, मग समजेल लोक काय आहेत ते
शिवसेनेने राष्ट्वादी सोबत जाव जणतेच्या हीताचे ठरेल
उद्धव ठाकरे हा महामुर्ख माणूस आहे आज बाळा साहेब असते तर ही संधी सोडली नसती त्यांनी, आदित्य ला मुख्यमंत्री पद आणि अमित ला उपमुख्यमंत्री पद दिल्यास भाजपा पासून महाराष्ट्र मुक्त होईल, शिवसेना सारख्या चांगल्या पार्टीला उद्धव ठाकरे सारखा बेअक्कल अध्यक्ष मिळाला आहे
उद्धव सर्वार्थाने बाठा चा मुलगा आहे. लबाड व स्वार्थी.
लवकर टीव्ही स्वरूपात या
शिवसेना +राष्ट्रवादी
फडनविस आपल्या शब्दावर कयम नाही .
सेने नि आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जावे व मुखमंत्री उपमुख्यमंत्री ही पदे जवळ ठेवावी😁
कांग्रेस राष्ट्रवादी में जाना होगा आपको वही सही रहेगा
BJP ha Ghatak Mitra aahe Jo Mitra banun Mitra la Trya cha Gharat Shirun tyala sampavto .so BJP PASUN ALART RAHA , JAI MAHARASHTRA .
Nice
फडनवीस शिवसेनेला पाच वर्षात संपऊन टाकील,राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस बरोबर बोलने करा आणी मुख्यमंत्री शिवसेनेचा करा,मोत्यापवल्याचा पाऊस रोज पडत नाही ऊद्धव साहेब!
छान आहे chennel
CM सेनेचा पाहिजे
Layki ashe ka?
NICE INTERVIEW DONE BY OUR ACHORE
They should fullfill the promises given manifesto
Nice sr
शिवसेनाप्रमुखांनी आतांपर्यंतचा बीजेपी नेहमी पदोपदी अपमान करत आलेली होती हे विसरू नये
आतां मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हायला पाहिजे.
आता तडजोड करू नये.
भाजप शब्दाला जागणार नाही हिच वेळ आहे योग्य निर्णय घेण्याची..भाजप वर विश्वासठेवू नका
In the interest of the state of Maharashtra Shiv Sena should take a bold decision of joining hands with NCP / Congress take support from outside & run the government & increase it’s stability & party as well serve the state & it’s people & gain lost grounds that it has lost & increase its goodwill !
Needs lot of guts
Not that easy, what is the guarantee that NCP congress won't destabilize government.
No one trusts NCP. Their backstabbing is well known.
With NCP STABILITY! Ha ha ha😀😁😆
विधान परिषद वर घ्या आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना..
विधान परिषद मध्ये विरोधी पक्षनेते करा..
झंझावात बघाच...
Khup vait vatla yar.. Shashikant shinde padayla nako hote
So nice news
शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस
Cm Aditya thakare
हीच ती वेळ
स्थिर सरकार ncp बरोबर असेल तर
Ha pakshachach vichar karnanr
नोकरदारांलाच जेवन का शेतकर्यांना का नको जस शहरामधे जेवन चालूकरनार तस खेडेगावात शेतकर्यांना द्या
उद्धवा अजब तजे सरकार
शिवसेना च मुख्यमंत्री होयला पाहिजे आता आणि 50-50 मंत्रिपद
आदित्य ठाकरे मुख्यमंत्री
रोहित पवार उपमुख्यमंत्री अडीच वर्ष
धीरज देशमुख उपमुख्यमंत्री अडीच वर्ष😂😂😂😂
आदीत्य मुख्यमंत्री म्हणजे लोकशाहीचे विडंबनच.
आदरणीय ठाकरे साहेब ह्या महाराष्ट्राला भाजपा पासून मुक्त करा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करा
ह्या भारतीय जनता पार्टी ने जसा एकनाथ खडसे यांना संपवला तसा तुम्हांला संपवून टाकतील हे
भारतीय जनता पार्टी वाले सत्तेचे लालसे आहे
हे काय करतील याचा कोणालाच अंदाज नाही
खडसे यांचे ज्वलंत उदाहरण आहे अख्या महाराष्ट्रासमोर
सिक्युलरांबरबर जायचा विचार करायला ते काय दुधखुळे आहे का ...थोबाड बघा आरशात कधी तरी 50 मिळाल्या आणि उड उड फुकट....😁😁
Reporter ch tond fadanvis sarkh distai
😆😆😆😅😂
Very irritating background music...
No need this music
इंग्लिश शिक जा आधी नीट
Yesterday ,on one channel, the discussion was how long" yuti "will last in Maharashtra ? Whether Devendra Fadnavis will be able to complete its 5 year term ? Or He will go to Centre after completing 2 years and become Central Cabinet Minister ? Will the alliance last for 5 years ?" Saman Vata" means For 2.5 years BJP' s CM and next 2.5 Years it will be Shivsenas CM.Or like Andhra' s Jagan Reddy Formula of 6 Deputy Chief Ministers with important portfolio.Sarve : Sukhin: Santu !!!
👍👍
Seina rashtrawadi Congress party Ekta Ekta
शिवसेनेचाच मानुस मुख्यमंत्री झाला पायजे आदित्या ठाकरे BJPला शोडुन द्या पक्ष तयार करा राष्ट्रवादी ला सोबत घेऊन
फडणवीस पुन्हा
Pawar Sahebanna phone kara...Thakarey.... CM VHA
Rather BJP should sit in opposition and allow Shivasena to form its own government. BJP Should not agree for Shivasena's unreasonable demands when they got almost double seats compared with Shivasena.
सर्व
गरीबा चा विचार करणारे बाळासाहेब ठाकरे व. राज ठाकरे
भविष्याचा विचार करता भाजपा आणि शिवसेना यांच्यात चर्चा युती पाहिजे चे.
rajesh deshpande @ka bhava berojgari kiti vadhliy disat nahi ka tula...... ani bjp kaay bhavitavy tharavnaar😠
BJP should keep it's word.
आघाडी सोबत घेऊन अदितय ठाकरे ला मुख्यमंत्री पदावर पहा
आता भाजपला उध्दव साहेबाची शिवसेना माहीत झालीका नाही कुटे गेली माेदिलाट
As per my opinion, There are 1/3 shivsena and 2/3 BJP+ won seats and that proportion will be applying for cabinets and other ministry.
Hopefully, Aditya Thakre may enter as Deputy CM with Rural development ministry.
That ministry is very crucial to win hearts of rural areas and naturally farmers where Shivsena has big concern.
Home and Finance and urban development retain by BJP.
I should urge that Shivsena needs to obtain ground level ministry like pwd, msrdc, social justice, transport, education, Forest, health etc which are their basic idealogy where they are concern for poor,farmers, commuters etc.
jacket ???
पुन्हा येईन काशाला माहाराष्ट्राची वाटलावायला
Maazha paksh....maazha paksh
What about people?
तुम्हा लोकांना स्वप्नात पण भाजीवाला भैयाच येणार... "ना तेरा ना मेरा"... बघा आजुबाजुला अमराठी किती वाढले आहेत ते.. आणि तुम्हाला त्याची सवय झाली आहे... तुम्हाला त्याची जाणीव पण होत नाही याचं आश्चर्य वाटतं..
बीजेपी ने सरळ विरोधी पक्षात बसावे व कायमचा उद्धवच्या घमेंडीला उत्तर द्यावे
Shivsena
Shiv Sena ... NCP ... Congress milun sarkar sthapan krel ... BJP get out...
BJP la sattebaher theva ...
Ha reporter tar BJP madhun ch aayat kelay😂😂
Please don't do that crazy designs at the back ,laksha vedtai te
कसोटी शिवसेनेचो
thnks for showing this.. (Y)
आता शिवसेनेला उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जलसंपदामंत्री, महसूलमंत्री ही कॅबिनेट मंत्री पदे द्यावीच लागतील .1995 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेने भाजपाला झुकते माप दिले होते त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे.
खूप स्पष्ट विश्लेषण केलं. भाजपा दिलेला शब्द पाळत नाही. म्हणून ही अवस्था झाली आहे. शिवसेनेला समसमान वाटा दिल्यास पुढचा निवडणुकीला नक्कीच दोघांचा जागा वाढतील यात काही शंका नाही
Bmc pun 50/50
50... तोळा 😉
K, p, Thakare,,
झोंबाझोंबी बघायला महाराष्ट्र उत्सुक आहे
Bjp no 1 he bhau
Shivsena ka cm hona chahiye
Ankosh Jadhav भा ज पा वाले पाच वषाँत शिवसेना पक्षाला बदनाम करेल ते भोली ला टीकत नाहीत हीच वेळ आहे मुखयमंत्री होणयाची अभी नही तो कभी नही
50..50..अगदी बरोबर आहे जर भाजपा तयार नसेल तर ?
Ncp+sena
adithy Thakre cm
No one sena is faithful without only Indian sena,don't afraid to siva sena, BJP must establish government in Maharashtra
Juni
शिवसेना प्रबळ होणे म्हणजे खड्डे संख्येत व खोलीत वाढणार, बास्स!
सेना प्रमुख भूमिका बदलणार नाही , काँग्रेस काय आहे ते त्यांना माहीत आहे , रु 10 मधे थाळी ची केलेली थट्टा ते कसे विसरणार. समान जागा मिळाल्या पाहिजेत.
Shiv Senas. Power is limited they should not breakup come together for hindutwa n country