मग पक्षाच्या व्हिपला काय अर्थ उरतो? एका निरीक्षणामुळे शिंदेंचं टेन्शन वाढलं | Maharashtra Times
Vložit
- čas přidán 3. 08. 2022
- #EknathShinde #UddhavThackeray #NVRamanna #KapilSibal #HarishSalve #MaharashtraTimes
सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी शिंदे गटाची बाजू ऐकून घेताना केलेल्या एका निरीक्षणामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात.. एकनाथ शिंदे यांचे वकील हरिश साळवे यांनी एक युक्तीवाद केला होता, त्यावर सरन्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवलं.. आम्ही फक्त पक्षाच्या नेतृत्वाविरोधात आवाज उठवलाय आणि आम्ही पक्ष अजूनही सोडलेला नाही, त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा लागू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा हा युक्तीवाद होता.. पण जर असं असेल तर मग पक्षाच्या व्हिपला अर्थच काय उरतो असं म्हणत पुढे सरन्यायाधीशांनी जे निरीक्षण नोंदवलं त्याने उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर थोडं का होईना पण हसू खुललं असेल.. कोर्टाने नोंदवलेलं हेच निरीक्षण आणि हरिश साळवेंचा युक्तीवाद, निवडणूक आयोगाची झालेली एंट्री आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्याच्या प्रयत्नांना बसलेला धक्का या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
न्यायधीश रमण्ण साहेबांना विनंती आहे. आमच्या ठाकरे साहेबांना न्याय द्यावा. व गद्दारांना शिक्षा🙏
अगदी बरोबर बोललात.
👌👌
ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे.पन दुर्दैवाने राजकारण एवढ्या खालच्या पातळीत गेलय कि निर्णय काय होईल हे सांगता येत नाही. आणि अशा प्रकारच शडःयंत्र रचनारे किती मग्रुर आणि कोणत्याही थराला जानारे आहेत हे आठ वर्षात अनेक वेळा पाहीलय.
खरच ठाकरे जिंकणार चांगली माणस मिळत नाहीत कटकारस्थानी अनाजीपंत व शिर्के खुप मिळतील गद्दार वाटोळच करणार ईतिहास साक्षीदार आहे
ho barober aahe gaddar na shiksha havi
न्यायाधीशांच अभिनंदन ठाकरेंना दिलासा मिळाला
रमन्ना साहेब न्याय व्यवस्था वर विश्वास आहे बरोबर आहे तोच न्याय द्या ठाकरे सरकार सामान्य जनता चे सरकार आहे ते पुन्हा येणार
🚩👍👍
हरीश साळवे यांचा युक्तिवाद कायद्या वर आधारीत नसुन भावनेवर आदरारीत आहे.
बरोबर👍
विजय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच होईल नेहमी सत्याचा च विजय होतो आणि होणार 🌹🌹🌹
कारण सेना हा भावनेवर चालणारा पक्ष आहे.
भावना गवळी इडी साठी फुर्रर फुर्रर
@@rameshjagtap9071 aata bjp madhye jahun clean zali
nau tanki ky ter hindutva
सत्याचा विजय होईल, उध्वसाहेब यांची शिवसेना कायम राहील जय महाराष्ट्र
आदरणीय श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान घटनेनूसार होयायला पाहिजे जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र जय ठाकरे 🚩
barober aahe
pn rajpal ch ky tyani ter sagle nirnay ghatna virrudha ghetle
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
मा प्रमुख उद्धवजी ठाकरे तुम आगे बढो हाम तुमारे साथ आहे ते शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेना जिंदाबाद 🌹🏹🏹🙏🙏 जय महाराष्ट्र जय किसान
हरीश साळवेंना या वेळेस या केस मधे यश मिळणार नाहि.
Harish Salve cha jinknar,lihun thevave!!!
सगळ्या महाराष्ट्राला गोल करायला लागलेत.बर झाल व्हिपचा अर्थ कोर्टाने समजून सांगितला.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ज़िंदाबाद नरेन्द्र सिंह नेगी
बरोबर👍
हरीश साळवे कायद्याने बोलत नाहीत भावनेवर बोलतात
मी एक व्यवसायिक आहे माझ्याकडे दहा माणसं कामाला आहे त्यातले सात माणसं एक झाले आणि कंपनी माझीच आहे म्हणाली तर तो न्याय माझा की त्या माणसांचा
@@seemadeorukhkar6152 उद्या राजू पाटील यांनी म्हटलं माझेकडे विधमंडळात पक्षात बहुमत आहे. मनसे माझीच आहे, मीच अध्यक्ष, मीच सगळे निर्णय घेणार, राज साहेबांना डावलले तर चालेल का? नीतिमत्ता आणि कायद्याच्या कक्षेत हे कुठे बसते का ? बाकी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ईडी चा एवढा एकतर्फी गैरवापर सर्वसामान्य लोक नक्कीच लक्षात ठेवतील आणि योग्य वेळी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी अचूक निर्णय घेतील.
सत्याचा विजय होईल ...श्री..उद्बव साहैब एकटाच भारी पडेल तुम्हाला
शिवसेना v ठाकरे साहेबांना v शिवसैनिकांना न्याय व्यवस्थेवर पूर्ण पणे विश्वास आहे...जय हिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩🏹🏹🏹
असा निर्णय ध्या की.सविधनावर विश्वास राहील
✅️
👋👋
खरचं शिंन्दे गटाचा फ्यूज उडावा हि सामान्याची मत आहे
साळवे यांचा युक्तिवाद,, संविधानला धरून नाही, त्यामुळे निकाल शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे, भारतीय राजकारणी संविधानला मानतात की नाही, हे या निकालावर अवलंबून आहे, नाही तर देश हुकुमशाही कडे झुकलाय हे निश्चित,
बरोबर.
modi lokshahi kevhach sampavli
CJI Ramana, is very honest and clean image person. He will not care any politician. Every politician think, CJI will be managed. You gave clear message. Good job done. You have maintained the decorum of the position. 👍👏👏
न्यायाधीशांनी निवृत्त होण्याच्या आधी निपक्ष आणि निर्भीड न्याय करावा
🌹🌹🌹
हे निव्रूत्त होईपर्यंत bjp तारीरव पे तारिरव करत राहणार ,
@@asksrkr barober
mhanun janteni aata jagrut rahayala pahije modi sarkar hatao lokshahi bachaho
साळवे कोर्टाची दिशाभुल करतायेत जर समजा शिंदे यांच्या बाजुने निर्णय लागला तर लोकशाहीचाही न्यायव्यवस्तेवर विश्वास राहणार नाही एखाद्याच्या पक्षावर अधिकार सांगण चांगलं नाही बर तुम्ही सांगता पक्ष सोडला नाही
जय महाराष्ट्र जय शिवसेना🏹🏹🚩
काळी टोपी वाल्यांचा पक्ष सर्व काही मॅनेज करू शकतो त्या मुळे पुढे काय होईल हे आत्ता तरी कोणीच काही स्पष्ट सांगू शकत नाही.....
Well explained in detail 👌
After hearing and watching this we come to the conclusion that we are proud of our judges and Laws and all expert and intellectual lawyers
हरीश साळवी ह्यांच्या comments लीगल पेक्षा भावनिक वाटतय..
सत्यमेव जयते...🙏
दातार याना हे माहीत नाही का की आमदार Disqualify झाला तर तो शिवसेना पक्षाच्या कार्यकारिणी आणि प्रतिनिधीसभा (महत्वाच्या निर्णयकर्त्या सभा) या दोन्हीमधून आपोआप बरखास्त होतो?
हरीश साळवे यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनवा B J P चॅनल वाले खूष होऊन जाऊदे देश एकदा खड्यात
नक्कीच पण आता कोर्टावर विश्वास राहिलेला नाही जनतेचा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटनेची पायमल्ली करून आपला देश हुकूमशाहीकडे चाललेला आहे असे दिसून येतो
फुटीर गट जनतेची ,पक्षाची,व न्यायालयाची सुध्दा दिशाभुल करत आहेत
, जय संविधान
न्यायदेवतेला जे सत्य आहेत तोच निर्णय द्यावा लागतो अन्यथा भारतात हुकुमशाही चालू होईल असं मला वाटते
उध्दव साहेब जींदाबाद
मी एक कंपनी टाकली माझ्यातील शंभर पैकी 70 लोकांनी बंड पुकारली की आम्ही याचे भागीदारी आहोत तर तर त्यांना भागीदारी दिली जाईल का? मी स्वतः उभारलेली कंपनी यांना वाटेल का कोर्टाने व्यवस्थित न्याय द्यावा
Tumcha example chukicha aahe ..... shinde shivsena che aahet aani tyana nahitar dusra konala tari cm kela asta tar kay bighdla asta thakre ch.... aamhi boss kde promotion magtoch na .....
@@seemadeorukhkar6152 शिवसेनेचे आहेत शिंदे तर त्यांनी पक्षप्रमुखांना प्रस्ताव मांडला का नाही
मी काय म्हणतो समजा मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं की मनसे माझीच आहे ते चालेल का?
😄
H साळवे साहेब आपण खुप चांगले वकील आहेत, पण सलमान खान याने 18 लोकांना जिवंत गाडी खाली चिरडलं आहे हे माहीत असूनही आपण त्याला निर्दोष सुटका केली आपल्या देशात अशा अनेक निर्दोष लोकं आहेत त्यांच्या साठी वकिल पत्र घ्या ही विनंती, आज सलमान अब्जधीशांच आहे पण मेलेल्यांच कुटुंब उघडी पडली
सत्य मेव जयते
न्यायदेवता न्यायाधीश रमन्ना साहेब यांनी रिटायरमेंट होण्याअगोदर योग्य निर्णय देऊन समाजात न्यायदेवतेवरील विश्वास अधिक दृढ करावा व जे लोक न्यायव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना चपराक द्यावी
Barobar bolat ahe sarnyayadhish saheb
Only uddhav saheb Jay maharashtra satya mev Jayate
Dhanyawad Ramanna sir
Ramana sir tumhi retire honya adhi postive nikal dya..shinde gatala baad kara
शिंदे सरकार बरखास्त करा
अजुन पक्षातच आहोत म्हनता मग सुरतला जान्याची काय गरज होती
रमण्णा साहेब राज्यसभेची लालसा न बाळगता जाता जाता लोकशाही बळकट करतील जनता त्यांना धन्यवाद देइल नाही तर देश हुकुमशाहीच्या वाटेवर चालला आहे
माहीती सत्यावर आधारीत दिली
साळवे साहेब काय तुम्ही दहा वेळा तेच ते बोलतं आहे तुम्ही व्हीप हाच तुमचया प्रश्नाचं उत्तर आहे
दोन लोक सरकार चालवतात,दोन लोक पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना मूर्ख समजून राज्य कारभार करतायत.नेमक काय चाललेय कळतच नाही.महागाई एवढी वाढली आहे.कुणीही त्याबद्दल काहीही बोलत नाही.जनतेला गृहीत धरलं जाताय. खरंच आता वेल आली आहे जनतेने उठाव करायची.
ho 👍
न्यायालयाने योग्य निर्णय दयावा सत्य मेव जयते
well done rmnna sir
Well done Ramanna sir ,👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💯💯💯💯💯
👌👍
*कोर्टानं कोणाच्याही दबावाखाली न येता योग्य निर्णय दिला पाहिजे. कारण आज जर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला ' तर हे लोकशाही साठी खुप घातक होईल ! त्याच कारण असं. .. की पूर्ण भारत देशात हा मेसेज जाईल की ' एक तृतियाउन्श आमदार घेऊन बाहेर पडलं की, पूर्ण पक्षावर कब्जा करता येतो. आणि अशा घटना पुनः. .. पुनः. .. घडतील. आणि अस करून त्यांचे वकील ह्या घटनेचा दाखला देतील. थोडक्यात कोणीही कोणाच्याही पक्षावर दावा ठोकेल. लोकांच्या मतदानाला काही अर्थ उरणार नाही. आणि राजकीय पक्षात धुमाकुळ होईल ! अराजकता माजेल. लोकशाही संपून जाईल. हा निकाल म्हणजे फक्त ठाकरे च्या अस्तित्वाचा निकाल नसून. .. हा पूर्ण भारत देशाच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निकाल आहे. पूर्ण देशाचं लक्ष ह्या निकालाकडे लागलं आहे.*
Absolutly right..
तळागाळातील कार्यकर्ते हेच खरे पक्षाचे दावेदार असतात तेच पक्ष मोठा करतात तेच आमदार खासदार नगरसेवक निवडून देतात म्हणून फक्त आणि फक्त ज्यांनी पक्ष स्थापन केला आहे ते आणि त्यांचे कार्यकर्ते यांचाच पक्षावर अधिकार आहे
Only shiv sena🚩🚩🚩
Sir nyayadhish u r best. 👌
सत्याचा विजय होणार शिवसेना उध्दव ठाकरे साहेबांची जय महाराष्ट्र
सत्याचाच विजय होणार🙏
Satyamev Jayate
कोलमडला पाहिजे सरकार
Satty mev Jay te
जनतेचा न्याय व्यवस्थे वर पूर्ण विश्वास आहे योग्य तो निर्णय ठाकरे साहेबांच्या बाजुने लागेल
शिवसेना एकच, फक्त ठाकरे साहेबांची
हे 40आमदार म्हणजे पक्ष नाही. मतदारांना काही महत्व आहे की नाही लोकशाहीत? हे प्रतिनिधी आहेत जनतेचे.स्वार्थाने स्वतःच्या तुंबड्या भरणार आणि जनतेला वेठीस धरणार का म्हणून? राजीनामा द्या आणि त्या मतदारसंघाचा निवडणूक खर्च त्या उमेदवाराला करायला लावा.आमचा जनतेचा पैसा नाही वाया घालवायचा यांच्या मनमानी साठी.
मतदारांशी सुद्धा विश्वासघात केला आहे आणि गद्दारी पण केली आहे,
Absolutly correct..
भाजप त्यांच्या हिशोबाने करून घेणार १०० हे खरे आहे
बहुतेक सेटिंग करतील असे वाटते.
भारतीय संविधानाला अणि लोकशाहीला सुरक्षित चिरकाळ जिवंत फक्त सर्वोच्च न्यायालयच ठेवू शकते म्हणुन मा. सुप्रिम कोर्टाने भारतीय घटनेच्या कलम 10 नुसार 16 आमदारला अपात्र घोषीत करुन सत्याचा विजय असो या ब्रीदवाक्याचा आदर करुन ते सार्थक करावे.
Chi रमाना साहेब जिंदाबाद जिंदाबाद इमानदार हैं हमे आप आप पर गर्व हैं जिंदाबाद जिंदाबाद
रम्मंना सर इज a great
Supreme Court
Best decision thanks
🌹🌹🌹
कोर्टाने आता फार वेळ न लावता..हे घटनाबाह्य कृत्य करणाऱ्या आमदारांवर व घटनाबाह्य सरकार वर कार्यवाही करावी व जनतेचा कायद्यावरील विश्वास दृढ करावा..
राज्यपाल- manage
Speaker- manage
Eci- ?
Supreme court-!
ED-Manage
👌🏼🚩🚩🏹🏹
तुम्ही वकील असाल तरच सत्य मांडला
Only shivsena
न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवायचा असेल तर भाजपच्या मनमानी हुकुमशाही राेखायला हवीच निकाल लाेकांना पण माहीत झालाय याेग्य न्याय निवाडा करुन लाेकशाही मजबुत करावी
Satya mev jayte...
लोक शाही चा विजय होला पाहिजे
नयायालया वरचा विश्वास ऊडत चाललाय
न्यायाधीश साहेब उद्धव ठाकरे साहेबांना न्याय द्या
Court ne results changle dyava jane karun samajat changla massage jail
न्यायमूर्ती रमन्ना साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की आमचे महाराष्ट्राचे अजून पण आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणतो करू नका तेवढे चांगलं काम केलं असताना देशात पहिल्या पाच मुख्यमंत्रीची यादीत त्यांचे नाव असताना त्यांना ज्या पद्धतीने पायउतार व्हावे लागले.. अतिशय दुःखदायक होतं.. तेव्हा ठाकरे साहेबांची बाजू कायद्याने आणि राज्यघटनेनुसार भक्कम आहे.. मग तो व्हीप चा प्रश्न असो की गटनेता निवडीचा किंवा आपल्या राज्यपालाने मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलवायला पाहिजे होते ते बोलवले नाही म्हणजेच घटनेचा भंग झालेला आहे हे स्पष्ट आहे... त्यामुळे पुढील अध्यक्ष निवड बहुमत चाचणी आणि आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले हे सर्व बेकायदेशीर प्रोसेस आहे... शेवटी न्यायदेवता आपल्या देशात नंबर एक आहे ते योग्य न्याय देतील.. सत्यमेव जयते
मी पण भरपूर तज्ञ घटना तज्ञ कायदे तज्ञांचे विचार ऐकतोय गेली एक महिन्यापासून तेव्हा एकच निष्कर्ष निघतोय की शिंदे गट हा भावनेच्या आधारे कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत आहे आणि शिवसेना हे कायद्यानुसार आणि घटनेनुसार , कायद्यानुसार कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत आहेत... त्यामुळे याच्यावरून सिद्ध होतंय की उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय होणारच... शिंदे गट हा एकीकडे पक्ष ने ठरवलेल्या व्हिपचे उल्लंघन करतोय आणि दुसरीकडे बोलतो आम्ही पक्ष सोडलेला नाही.. इतकं पण कोर्टाला वेड समजू नये या हरीश साळवे यांनी... ठीक आहे परंतु न्यायदेवता हुशार आहे लोकशाही वाचवण्यासाठी ते शंभर टक्के नी पक्षपणे निर्णय देणार... आत्तापर्यंत आपल्या जवळपास सर्व यंत्रणावर जनतेचा अविश्वास दाखवलेला आहे.. परंतु न्यायालयावर अजून सुद्धा देशातील जनतेचा विश्वास आहे... आणि तो या निर्णयाने अजून दृढ होईल.. सत्यमेव जयते
Absolutly right..
Sataychi Jeet Jay Maharashtra Shinde Ani 40 gaddar murdabad
मग पक्षाच्या विरोधात कृती का केले
Satyam yeva jayate.
Keep the party presense intact, party should not hyjack on the basis of majority.
आधी दिलासा द्यायचा आणि नंतर दणका 👍💥🔥🔥
सरन्यायधीश साहेब . तु मी खरा निकाल घाला आशिअशा जनतेला आहे आज तो तु मी घ्याल
Good luck
Good translation
Thakrey jinddabad hai bhai
We need like this. Type of people because of such people democracy will live
निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागणे म्हणजे सत्याचा विजय
आजपर्यँत तरी वाटतंय कायद्याचे राज्य आहे
Deshala ashya loka ghatak changla decision ghya
खरा पक्ष उद्धव साहेबांचा उद्धव साहेबांना धनुष्यबाण चिन्ह भेटलं पाहिजे
संविधान IS GREAT
पदावरून लवकर हकला गद्दाराना।
आज निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडली, मात्र त्यात पार्सलीटीचा आणि शेंदे, बंडखोर आमदारणा वाचावाण्या साठी जाणवत होता, खोरोखर विकलं किंवा कोणाचे तरी बाटिक झाले कां, ही अपेक्षा निवडणूक आयोगाकडून नव्हती, जरा शेषण कुठे आणि आजचे कुठे.
Only Uddhav saheb
व्वा व्वा! पोस्टवर कॉमेंट टाकून आपण ॲड.हरिष साळवे, ॲड.मनू सिंघवी, ॲड.कपिल सिब्बल यांच्यापेक्षाही तेज दिमागाचे आहोत असे बरेचजण दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ☺️☺️☺️