SC Final Verdict On Maharashtra Political Crisis Live : महानिकालाचं विश्लेषण, 20 वकिलांची फौज LIVE
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- #MaharashtraPoliticalCrisis #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #abpमाझा #abpmajh
A Constitution bench of the Supreme Court on Thursday refused to give relief to Uddhav Thackeray as it observed that he did not face Floor test in the Maharashtra assembly. It criticised the Maharashtra Speaker's decision to appoint Gogawale (Shinde group) as chief Whip of the Shiv Sena party was illegal as it pronounced a verdict on a batch of petitions related to the 2022 Maharashtra political crisis that saw Eknath Shinde taking over as Chief Minister from Uddhav Thackeray following a split in the Shiv Sena. It referred the 2016 Nabam Rebia five-judge verdict related to the power of speaker on disqualification of MLAs to a larger bench The top court, news agency PTI reported.
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्त पी एस नरसिंहा यांचा समावेश आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Shiv Sena | Shivsena | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Shiv Sena Supreme Court | Supreme Court | Shiv Sena Live | Shiv Sena News | Shiv Sena Supreme Court Live | Shiv Sena Case | Supreme Court on Shiv Sena | Shiv Sena Result | Shiv Sena News Live | Shiv Sena Verdict | Shiv Sena Case in Supreme Court | Supreme Court Hearing on Shiv Sena
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
विश्वास घात झाला
केसमधे चुका भरपुर पंरतु नीकाल योग्य त्या साठीच न्यायालयात तराजू धरलेली बाई डोळ्याला काळी पट्टी बांधून असते
असे मला वाटते 😅😅😅
तीन नापास विद्यार्थ्यांना मिळून पहिला नंबर दिला होता, ते विद्यार्थी पुढच्या परीक्षेत नापास झाले. आणि मुळात पहिला आला होता त्याला वर्ग प्रतिनिधी केलं आहे.
एवढ्या सगळ्या चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टी होऊन हे सरकार बनवलं गेलं तर ते कायदेशीर कसं? आणि जर हे बेकायदेशीर सरकार आहे तर ते राज्य कसं करते? राष्ट्रपती राजवट लागू करून काही काळाने विधान सभा निवडणूक का घेत नाहीत? हे सरकार नक्की कायदेशीर की बेकायदा आहे?
😊
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👍
सत्याचाच विजय होणार शिवसेनाप्रमुख ठाकरेच
अशी पत्रकार पध्दत सुरू ठेवा नाहितर लोकशाहि संपेल व हुकूमशाही सहज येईल
अहो माननीय वकील साहेब सर्व जर बेकायदेशीर आहे तर सरकार ओरडून ओरडून का सांगत आहे की आम्ही कायदेशीर सरकार आहे म्हणून सर्व सामान्य नागरिकांच्या भावनांचा हा खेळ मांडला आहे याचा कडाडून विरोध केला पाहिजे सर्व प्रथम उपमुख्यमंत्री यांना शिक्षा व्हायला पाहिजे कारण त्यांनी स्वतः कबूल केलं आहे की हे सर्व मी घडवून आणले आहे
NJ hu to
To fadatus labad anaji pant ahe to khare kase manye karil kutaryache seput vakade te vakadech
निवडणुका घेऊनच खरी शिवसेना कोणाची ते ठरवा🚩🚩
राज्यपालांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले व कोर्टाने बहुमत चाचणीस परवानगी दिली हा तपशील वगळला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घ्या असे निर्देश दिले ते सुप्रीम कोर्टाने वैध ठरविले होते.
अध्यक्षांकडे निर्णय दिला मग उपाध्यक्ष याच्या निर्णय घेतला त्याचं काय चितभी मेरी पटभी मेरी काय चाललंय
😢 उध्दव ठाकरेना राजिनामा का दयावा लागला हे शोधून काढणे गरजेचे आहे ,राज्यपालांच्या चेकीमुळे सगळे रामायण घडले ,
🙏 मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हाच मोठा मुद्दा आहे.
आता आमच्या उद्धव साहेबांना कोणत्याही कोर्टाच्या निकालाची गरज नाही कारण सेनेमध्ये दररोजच इन्कमिंग चालू आहे त्यामुळे उद्धव साहेबांचे पारडे जड होणार आणि जन न्यायालय हे नक्कीच न्याय देणार आहेत
जर त्यांचा interview घेताय तर त्यांना पूर्ण बोलू द्या राहुल जी.मध्ये मध्ये वाक्य तोडत आहात आपण त्यामुळे लिंक तुटून जाते बोलण्याची.
कोर्ट ने निकाल देणे योग्य होत पण तसे झाले नाहि कोर्टानं विश्वास घालावला
राज्यसरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे
राज्यसरकार घटनाबाह्य ठरलं हे सिध्द झालं.
आम्हाला मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा झाला तरी चालेल परंतु संपूर्ण शिंदे गट अपात्र झाला पाहिजे कारण यांनी बंड केलं मंत्री झाले तो पर्यंत ठीक होतं परंतु नंतर यांनी पक्षाच नाव घेतल चिन्ह घेतलं टीका करत राहिले हुकुमशाही चालू केली हेच संविधानाच्या विरुद्ध आहे म्हणून हे सर्व अपात्र झालेच पाहिजे तेव्हा यांचा माज उतरेल
शेवटी उद्धव ठाकरे यांना राजकारण कळत नाही हे न्यायालयाने मान्य केल
कोर्ट ला म्हणावं अपत्रा वर बोला की राजीनामा दिला नसता तरी सरकार विरोधात मतदान झालं असतं
Chukiche bolu naye attachya rajakaranat nitimatta rahili nahi,jar he sarakar madil pyade emandar asate udhav sahebansarakhe tar yani jaga mokali karun dhili asati ani udhav saheb punha mukhyemantri jhale asate.coratavar pun dabav ahe mahashy kendra cha karan sagale galat tari sarakar chalu yachach aratha asa hoto ki tyana yek karan have hote te karan tyana milale udhav sahebani rajinama dhila to bas.
हे सगळं म्यानेज करू लागले ला निकाल आहेएव्हढा निकाल द्यायचा होता तर दोन महिन्यातच लागायला मावा होता पण दबाव कीवा विकलेला निकाल असू शकतो एवढे दीवस का लागले
विध्यार्थी सर्व विषयांमध्ये नापास तरी पण वर्गात पहिला. 😂🤣😂🤣शिंदे -फडण२० दोघांनी सुप्रीम कोर्ट पण फेल केलं. 😂🤣
शिवसेना फक्त मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचीच🚩🚩
खूप छान झाल सीदें साहेब जिकंले
अजूनही ते जिंकलेले नाहीत.. फक्त खांदा मिळाला आहे त्यांना 😅.. भाजपचा
@@jagrutishinde1134 शिवसेना आधीपासूनच भाजप बरोबर होती. पण उद्धव ठाकरे नावाचा एक व्यक्ती दगाबाज होता. त्याला आता बाजूला काढून फेकून दिलेलं आहे. आता शिवसेना भाजप बरोबरच आहे. त्यात काय वावगं आहे?
@@ajitnadgouda6079
Kon konasathi konabarobar hote ka hote he janata janun aahe.
Bhajap cha ratsa jari saph jhala asel aajchjya nikalamule tari he sarkar ventilator jivant rahil. Ek ek avyav nikama houn sampel ekdivas. Survat jhaleli aahe
@@jagrutishinde1134 मेलेली महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर ठेवून जिवंत आहे जिवंत आहे असं खोटं बोलण्यापेक्षा, जिवंत असलेले सरकार व्हेंटिलेटरवर आहे असे म्हणत बसलात तरी चालेल.
@@ajitnadgouda6079 आता चालू सरकार जिंकली यावर बोलणे चालू होते... महविकास आघाडी आजही तीच आहे.. त्यामुळे जिवंत राहिले ते व्हेंटिलेटर वरचे शिंदे भाजप सरकार 👍 इथे खरे खोट चालू नाहिये... इथे चूक आणि बरोबर चालू आहे. आणि त्या बाबतीत कोर्टाने परखड मत मांडले आहे👍
सगळ बेकायदेशीर पण मग सरकार कायदेशीर,,🤔
खोके सरकार
@@anandgosavi9647 अजुनी येडचॅपगिरी जात नाही.
केळं खा आता😂😂😂
@@anandgosavi9647 शेट्टी मोजत बस😂😂
@@anandgosavi9647 Dusarkahi bola lok kantalale khoke khoke akun 2024 paryant rahilele sagalech jatil
हे सर्व घडत आहे तर ह्याला जबाबदार कोण केंद्र सरकार मग केंद्र सरकार सम्पूर्ण देशात कसे निर्णय घेत आहे सुप्रीम कोर्टाने जे निरिक्षण नोंदवलंय खरच खूप उत्तम आणि योग्य आहे
आता यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत हिच आमची मागणी आहे
Rahulya cha चेहरा का पडलाय 😂
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेना आहे ता उमरगा जिल्हा धाराशिव शिवसैनिक
हा राज्यपाल कोशियारी बिजेपीचा दलाल होता तर न्याय कसा काय मीळनार
abp maza tumhala shinde govt padnyat khup interest ahe
असले विकले गेलेले राज्यपाल काय कामाचे, ज्यांनी स्वत:ची बुध्दी गहाण ठेवली होती, हे कसले न्यायनिवाडा करणार
ज्येष्ठ वकील श्री हरीश साळवे म्हणाले होते की ठाकरे यांनी रजनामा दिला म्हणून शिंदे फडणवीस सरकार आले हे सत्य आहे म्हणून तर पवार साहेब म्हणत होते की पक्ष हेकेखोर चालविणे शक्य आहे पण सरकार मध्ये सर्व मंत्री आमदार ना सांभाळावे लागते तोच नडला व सरकार गेले
मुळात उद्धव साहेब मुख्यमंत्री पदा साठी लडतच नाही ते लढले पक्षासाठी कोर्टाने हा विचार करायला पाहिजे होता
सगले उद्धवचे वकील बसलेत इथे. शिंदेचे वकील खुशी मनवत अस्तिल.
सभेस हजर राहीले नाही हा व्हीपचा भंग होतो का? की सभागृहात विरुध्द मतदान केले की होतो?
अनेकांना नैतिकता आणि अनैतिकता ह्याच्याशी काही फरक पडत नाही....निकाल आपल्या पक्षाच्या बाजूने लागतोय का बस हे हवं असता...
चाळीस आमदार सोडून गेल्यावर देखील मीच मुख्यमंत्री म्हणणं हे नैतिक??
महाविकास आघाडी कडे १७० आमदारांचा भक्क्क्क्म पाठिंबा असताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहूच शकत नाहीत. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणून पवार-ठाकरे त्यांना हटवून पुन्हा उद्धव किंवा आदित्यला मुख्यमंत्री बनवू शकतात.
@@ajitnadgouda6079 मुळात 40 आमदार ज्या पद्धतीने सोडून गेले ती पद्धतच अनैतिक, असंविधानिक होती असा कोर्टाने म्हटलंय...त्या बद्दल कमेंट आहे ही...त्याला कसं सपोर्ट करू शकतो आपण?...पद्धत चुकीची आहे आणि ती आपल्याला अमान्य असली पाहिजे...बाकी सरकार पडतात नवीन बनतात हे चालूच राहतं...
@@saintsandesh5463 कोर्टाने असं काही म्हटलेलं नाही. फक्त कोर्टाचा म्हणणं असं होतं की आतापर्यंत फुटीनंतर नवीन पक्ष स्थापन व्हायचा. पण इथे पक्ष स्थापन होत नसल्यामुळे त्याच पक्षावर दावा करता येईल का, हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न निवडणूक आयोगाने सोडवून दिलेला आहे. कोर्टाचा यात काही एक संबंध नाही.
@@ajitnadgouda6079कोर्टाने नक्कीच शिंदे गटाची कृत्ये बेकायदेशीर ठरवली आहेत...राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि फडणवीस ह्या सर्वांची कृत्ये घटनाबाह्य तर ठरवलीच आहेत उलट राज्यपाल आणि अध्यक्ष यांनी तर एका गटाला फायदा होईल अशी वागणूक केली आहे असे स्पष्ट म्हटले आहे...कृपया निकाल वाचा...
Good step
योग्य झाले .उद्धव ने चूक केली काँग्रेस राष्ट्रवादी युती अयोग्य होती म्हणून हे घडलेय
मागील आठवड्यात शरद पवार हेच म्हटले होते .... उद्धव ठाकरे नी राजीनामा दिला तो कोनालाहि न विचारता, विश्वासात न घेता परस्पर दिला होता ...
मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर.
एकमेकांची पसंती बेकायदेशीर.
साखरपुडा बेकायदेशीर.
लग्न बेकायदेशीर.
हनिमून बेकायदेशीर.
पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर.
नवरा हलकट निघाला तर बाळाचा काय दोष?
एकदम बरोबर
मा. सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय हस्तक्षेपातील मर्यादा लक्षात घेऊनच शिंदे गटाने हे पाऊल उचलले असले तरी राज्यघटना आणि राजकीय पक्षाच्या घटनेला सर्वोच्च अधिकार असतात हे ते विसरले. पुढे याच दोन गोष्टीवर आधारित विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यावेा लागणार आहे.
इतकं अनैतिक वागण आहे तिथ थांबणं म्हणजे निर्लज्जपणाला खतपाणी आणि गुन्ह्याला प्रोत्साहन देणे आहे.
उद्धव ठाकरे वाचले. कारण कोर्टाने पुन्हा त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर देवेंद्र जी कडून पुन्हा एकदा धोबीपछाड बसला असता. आता छान पैकी रडत बसायला उद्धवजी मोकळे झाले.
निवडणूक आयोगावर कुठेही सर्वोच्च न्यायालयाने टिका केलेली नाही.
राहुल सर लोकांना चांगल्या पद्धतीने सांगताय.राहुल सर लोकशाही टिकली पाहिजे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 thakkare Saheb
Legal literacy must for voters
साहेब तरीही एवढ्या चुकीच्या मार्गाने गेले तर सरळ कोर्टाने यांना अपात्र करुन टाकायला हव होत यांन राजीनामा द्यायला लावून निवडून येऊन हव ते कराव
या वरुन असे दिसते आहे की कोणत्याही पक्ष प्रमुखांनी आपले सहकारी आणि आमदार खासदार याच्याशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आणि ए. शिंदे. गट आणि अ. पवार गट हे जसे गळचेपी ला कंटाळून बाहेर पडले. असं उदया कोणत्याही पक्षात होऊ शकते. हे सर्व पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे.
सुप्रीम कोर्टाने गटनेता विधानसभा अध्यक्ष विशेष राज्यपाल यांच्या विरुद् ताशेरे ओढले तर या सर्व मंडळी कोणत्या पक्षाच्या दबावा खाली होते हे शोधायला पाहिजे
2 + = 5 - ÷ = 8 *{+ = 9 ) /000 + 4 = ¿?????????
मांडणी चुकीची पण उत्तर अगदी बरोबर. !!!¡!
सगळं जग हसते अशा निर्णयाला...
जे झालं ते चांगले आता सरकारने विकासा चे काम वेगाने सुरू केली पाहिजे
बाकी सर्व बरोबर आहे जे झालं ते चांगले झालं
सरकार पाडणे हा राज्यपालांच्या उद्देश होता
पुन्हा बेकायदेशीर अध्यक्षाला बेकायदेशीर निर्णय घेण्याची मुभा दिली हे विषेश
इथून पुढे देशात फोडाफोडीच्या राजकारणाला,अनखीन बळ मिळनार आहे.....
ह्या पत्रकारांनी एक वर्षे महाराष्ट्राचा टाइम पास केला...बिन कामाचे मुद्दे बघू नाका...हे फालतू मुद्दे चे views वाढले की यांना TRP आणि पैसे मिळतात..! रोजगार शेती इतर गोष्टी च्या तज्ज्ञांच्या फोउज तयार करा!!शिळे गोष्टी कशाला पुन्हा दाखवताय
ऊदव साहेबांनी मुख्य मंत्री पदाचा राजिनामा दिला ऊदव साहेबांनी शिवसेना पक्षाचा राजिनामा दिला नाही आस माझं मत आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
अपात्र तेच्या निकात घटना व भविशात या निकालाचा भविष्यात वापर होणार आहे हे लक्षात ठेउन घटनेची व हा निकाल भविष्यात वापरला जाईल याची पाय मली होत आहे हे लक्षात ठेवा ठवणे गरजे आहे च
😂😂😂😂😂असीम सरोदे आणि बापटाचं आपटा आपटी न्यायालय चालू झाल का😂😂😂😂
Shame on Maharashtra government..
हे बेकायदेशीर आहे असे वकील मंडळीं सांगत आहेत पण मतदान करणारे मतदार बेकायदेशीर आहेत काय तेही जाहीर करा आम्हाला विचार करावा लागेल
राजकारण गेल कोर्टात पण आम्ही सत्ता उपभोगत आहेत झालं आता वर्षभर राहीलय जनतेची पर्वा न करता आम्हाला भाजला राज मिळतंय हे काय चाललंय सरकारी फुकट मिळतय तिजोरी संपवून टाकायची टक्स वसुल करायला मोकळे
Mastchji ❤❤❤
आसं कधीच घडले नाही त्या मुळे सगळ्या चा चुका झाल्या
राहुल सर सर्वच बेकायदेशीर मग सरकार कायदेशीर कसं काय आता सुप्रीम कोर्टानेच सरकार बरखास्त करायला पाहिजे
वंचीतांचा महानायक
या विषयावर किती चर्चा केली तरी उत्तर एकच. विधानसभेच्या निवडणुकीत सर्व माहित पडेल. मतदार राजा आहे.
राज्यपालांचे फ्लोअर टेस्ट निर्णय चुकीचा होता हे सर्वसामान्य माणसाचं मत आहे , ठाकरे गट राज्यपाल निर्णाया विरुद्ध स्टे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेले तेव्हा स्टे का दिला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांवर ताशरे ओढले तर सु रतीलाच स्टे का दिला नाही यांचा
त्या चुकीने निर्णयामुळे शिंदे सरकार आलं त्याला न्यायालयाचा सहकार्य केले असा अर्थ होतो का
I think Morally suddha when 40 MLAs nighun jatat existing CM continue Karu shakat nahi. Mhanun Uddhav Thakre yani ghetlela decision yogyach hota. But since he could not manage his own MLA, especially 40 MLAs and 13 MPs that shows his failed leadership which he himself acknowledged by Resigning as CM
महाराष्ट्र मध्ये लोकशाही ही जिवंत राहिली आहे का............??????
राहूल सर कोर्टाने आदेश दिले की फ्लोर टेस्ट समोर जाव हा आदेश का अजुन का अजून एकदा फ्लोर टेस्ट घ्या ना मग
Very nice
केसमध्ये चुका भरपुर परंतु नीकाल योग्य त्या साठीच न्यायालयात तराजू धरलेली बाई डोळ्याला काळी पट्टी बांधून असते असे मला वाटते
लाखात एक बोल !
सर आपण वकील पेक्षा काही कमी नाहीत
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर तरी निकाल लागेल का.
Punish the people/person who did not follow the weep and the constitution.....
बंड करून बाहेर गेलेले पुन्हा जवळ करु नका
आणि हे सर्व बेकायदेशीर आहे मग हे सरकार कसं राहू शकत बरखास्त करा
माझा या सरकारला विरोध आहे
But why no any action taken by sc against governer?
कुलकर्णी पक्षविरहित च रहा आम्ही तुम्हास पहात आहोत
उद्धव ठाकरे यांचा गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय राज्याचा हिताचा नव्हता फक्त परिवारासाठी निर्णय घेण्यात येत होता
Modicha desh hitacha adani, pulwama
@@khanderaogalphade5410 wadhawa संरक्षण, वसुली सरकार, साधुहत्या, सुशांत प्रकरण, कंगना चा सामना मधे सत्कार, पत्रकारांना घरून उचलून नेले, अंबानी घरच्यासमोर स्फोट,व उत्तम कारभार केला
अरे मुर्खा नो जर सगळे चुकीचे आहे तर मग सरकार कसे कायदेशीर आणि ते सते मध्ये कसे आहे मग,
गोगावले यांची प्रतोद म्हणून बेकायदेशीर आहे रद्द केलीच पाहिजे साहेब आता
आहो राज्यपालं म्हणण्या पेक्षा भाजप पाल होते ते. सुप्रीम कोर्टाने योग्य सांगतलं. देश संविधान आणि सुप्रीमकोर्ट जिंदाबाद. भारतीय जनता सध्या परिस्थिती त (2014 नंतर)या दोनच गोष्टीवर विश्वास ठेवून आशेने जगते आहे.
भाजप ने ब्राम्हणाच कसब वापरल व डॅा. आंबेडकर व समितिने निर्माण केलेली घटना मोडण्याच काम सुरू केल आहे ते चिंताजनक. महात्मा फुलेंनी १५० वर्षांपूर्वी च हे सांगून ठेवल आहे…
एवढ्या चुकीच्या गोष्टी शिंदे गटाकडून झाल्या असताना शिंदे सरकार राज्यात कस ते सुप्रिम कोर्टाने अपात्र करून बिजेपी बरोबर असणारे अजीत दादा पवार यांना मुख्यमंत्री होण्यास होकार द्यायला हरकत नाही
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
राहुल सर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला ते जाऊदे विप मुळे जे आमदार अपात्र होनार आहेत ते लवकर करा
इकबाल शाह सर लॉ कॉलेज उस्मानाबाद 🎉🎉🎉🎉
गव्हर्नरवर गुन्हा दाखल केला पाहिजे
१६ आमदारावर कारवाई होईल आमदार अपात्रच कोमात पाय उतार होणार
इथं सरकार स्थापन केलेले च बेकायदेशीर आहेत शिवाय राज्यपालं पण भाजपपालं असल्याने ते स्वकर्तव्य विसरून भाजप सांगेल ते करून बसले. इथं सगळं 😂😢😢😢
Mumbai Indians Win IPL 2023😂😂❤
एबीपी चॅनल ने घटना व कायदा सामाजिक साक्षरता अशीच वाढवावी तर मतदार जागरुत होईल. पक्षविरहित व घटना संरक्षित व्हावे
सगळे बेकायदेशीर मग सरकार कसे टिकले राज्यपाल चुकीचे मग सरकार कसे
Are pn he vakil ahet ka akch kadat firtoy😂😂😂
At present Udhveji Thakare 's condition like Ashvastham commndar without military
Adhikar nasatana ghetale nirnhay rhadda ka karushakat nahit