Reservation In India | Gandhi आणि Modi यांची एकमेकांवर आरक्षण रद्द करण्यावरून टिका, पण अस होतं का ?
Vložit
- čas přidán 30. 04. 2024
- #BolBhidu #ReservationInIndia #BackwardClassReservation
सध्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे आणि यात आरोप प्रत्यारोप होताना आपण बघत आहोतच. या सर्व रणधुमाळीत एक जुना विषय परत एकदा चर्चेत येताना दिसतोय तो म्हणजे आरक्षण. अर्थातच चर्चा सुरु आहे ती आरक्षण रद्द करण्याची.
एक गट आरक्षण रद्द होईल म्हणतोय तर एक गट असे होणे शक्यच नाही म्हणतोय. रद्द होईल म्हणताना त्याला सामान नागरी कायद्याची जोड दिली जातेय. पण खरच आरक्षण रद्द होणे शक्य आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि आरक्षण हा विषय पण समजून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
जो पक्ष आरक्षण रद्द करेल त्या पक्षाला आयुषयभरासाठी मतदान करेन
Hagun Gand dhu paila 😂😂
Maratha paratha 🫓
Mughal ne tumchya baiya nachav lya ata Jor ala ahe tumala 😂
आरक्षण नाही संविधानी क जात पात
Tuzi bahin mala de mi arakshan swataha sodun deil
आरक्षण घेणारे ची संख्या 70-75% आहे. तें आयुष्य भर त्या पक्षा ला मतदान करणार नाही 😁
भट बामणांना धर्मातून मिळणारे १०० % आरक्षण जो पक्ष बंद करेल त्यांना आम्ही मतदान तर करूच आणी निवडून ही आणू
आम्ही पण OBC वाले आहोत.
देशाला स्वातंत्र्य मिळून आता 76 वर्ष होत आली, आता वेळ आहे आरक्षण रद्द करण्याची.
जय महाराष्ट्र.
mi pn OBC aahe, but ata bss zal he sgl
अगदी बरोबर... आरक्षणासोबत जाती संपून हिंदू धर्म सोडण्याची आता वेळ आली आहे.
मी पण एक मराठा OBC आहे.
हिंदू धर्म सोडायचा हे नक्की. पण दुसरा कुठला धर्म स्वीकारायचा? याचा मी 5 वर्षापूर्वीच अभ्यास सुरू केला होता. मला बौद्ध धम्म खरंच भावतो आहे. तो एक वैज्ञानिक धम्म आहे. तसेच, आपण भारतीय हे आधी बौद्ध विचारांचेच होतो. पण, कालांतराने जातीच्या किड्यांनी आपण भ्रमिष्ट झालो. मी आणि आमचे कुटुंब लवकरच हिंदू धर्म सोडून आपला आधीचा बौद्ध धम्म स्वीकारणार आहे. ❤❤❤
आरक्षण संपवण्यासोबतच जातीपातीचा हिंदू धर्म संपवणे, हे देखील माझे कर्तव्य आहे. 🙏🙏🙏
@@genuine159tu maratha nahi kya dharma sathi majhya Raja n balidan Dil to dharm ka sodat ahes tu
Aarakshan radd karayche pan jaat kai sodayla taiyar nahi.. Waah re 10 baapa chya..
Good decision, appreciate@@genuine159
स्वतःला विकसित & पुढलेले म्हणवून घेतात & स्वतःच किती मागास आहोत ह्याची स्पर्धा पण करतात..हीच भारताची शोकांतिका आहे🙏
आरक्षण हेचं समाजला मागे ठेवण्याचं काम करत आहे,, मी मराठा उद्योजक 3 कोटी ची वार्षिक उलाढाल आहे, आणि हे मझ्या वडिलांनी नोकरी आणि आरक्षण आभवी सुरू केलेला व्यवसाय आज 35 लोकांनां रोजगार देत आहे
आज माझ्या मराठा समाजातिल लोकं ज्या वेगाने नोकरी आभावी आणि आरक्षण आभावी उद्योग धंद्याकडे वळत आहेत ते पाहून खरंच भारी वाटतं 🙏🏻❤,, नको आम्हाला आरक्षण, कारणं आरक्षण जर भेटलं तर परत मराठा समाज नोकरी कडे वळेल जे काहीच कामाचं नाही 🙏🏻
Yevdha motha udyojak comment karnyat aani youtube var time waste kasa karu shakto
Rip to your social knowledge 😂
@@chetanmanik7770Tu Albert Einstein Hai na 😂😂😂😂 Social knowledge 😅😅
आरक्षण रद्द करण्याआधी सर्वांच्या जमिनी जप्त करुन सर्वांना समान प्रमाणात द्याव्यात. मग करा आरक्षण रद्द 😂
Fukte..bhikmange bhimte😂😂😂
Jamini koni fukat nahi dilya raqt sandal ani te raqt swtchya gharatal pn
Ani jyana gunta ani acer madhala farq kalat nahi shetu mahit nahtyana saman jamin vattun krnarckay mhaje as mhanaych thodhodi bhik bhette ti nako ekdach dya bhik fukt bhetlel kimat naste baba😂
@@amarshinde8359 तू लय मोठा शेती तज्ञ झाला. तुला आरक्षणातील कळत नाही तर तू बोलूच नको. आरक्षण भीक आहे तर भीक मागण्यासाठी लाखोंचे मोर्चे भिकारड्यांनी काढले का ? आरक्षण भीक आहे तर सगळ्यात मोठे भिकारी तुम्हीच आहे 🤣
Kara re as kaay bhav ahe shet malala
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांच्या भल्या करता आरक्षण दिले, जर त्यांनाच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मागासले पणा सोडायचा नसेल तर मग आरक्षण ही भारताला लागलेली मोठी कीड कधीच संपणार नाही! आणि कुठलेही सरकार असो ते आरक्षण विषयावर स्वच्छ भूमिका घेणार नाहीच... हे भारताचे खूप मोठे दुर्दैव आहे...
@@Package_wala_chu kay sambandha lagnacha... tuzya wichara warunach tuzi pravrutti diste. Tuza kahi nahi honar.😅
Tumhi pan tumchya peksha lower kinva higher caste sobat lagn nhi karat
@Package_wala_chu इतक्या वर्षांपासून जबाबदारीच घेत आहोत. पण अजून पण सुधारणा नाही म्हणजे नक्कीच आरक्षणाचा चुकीचा फायदा लोकं घेतांना दिसताय...
Amcha gavacha bhilhatit Yeun Baga tithli garibi.daruche vesn . adani pana.😢
@@Package_wala_chuखर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
. म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे
करा रद्द
अभ्यास करा, भीक मागण्यापेक्षा मेहनत करा. शिका.
बाबासाहेबांचा आदर्श घ्या.
किती हा अडाणीपणा 😅
Kara Saman sampatti watap Ani Jat pat nasht kara
G*ndit दम असेल तर
Bhika saddhya marathe magat aahet 😂
Bhik nay dile kelya amhala Babasaheb Ani aadhikar aahe amcha tumhi bhik magat aahe 😂😂
Mahit aahe kon bhik magty te😀😀
जो पर्यंत जातिवाद आणि जातिभेद आहे तोपर्यंत आरक्षण राहिलं पाहिजे
खर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
. म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे..
ज्यांनी लाभ घेतला तेच खरे शत्रू आहेत मागासवर्गीय लोकांचे.. कारण त्यांच्या इतर गरीब वर्गा ला संधी मिळतच नाही
Ulta vichar kelas yedzavya mi clg la admission la gelo 40% valya bhimtya la computer Engineering La Admission Bhetal Ani mala 72% asun mechanical la bhetal mg ky tumchya jati chya aai bahinchi atvan Ali mala ani tumchya tya bhimtya chi pn nustya shivya tondat 4 Divas mi shivya dilya bhimtyana mg mi kattar Jativadi zalo ata roj bhimtya la shivya deto fkt arakshan mule 😂
अस्पृश्य जाती पण एकमेकांसोबत बेटी व्यवहार करत नाहीत एक मेकांना कमी समजतात पण दोष देताना मात्र उच्च वर्णीय लोकांना देतात.मुळात कनिष्ठ वर्गातील लोक स्वतः जातीवादी आहेत एकमेकांमध्ये सोयरीकी होत नाहीत त्यात.त्यामुळे सर्वांना एका गटात न ठेवता उप प्रवर्ग करून प्रत्येकाला आरक्षणाचा योग्य लाभ देणे आवश्यक आहे .नाहितर् काही ठराविक जातीचे लोकच् पुढे जात आहेत.
@@danishpatil5926prasthapit asun jar tumhala 90 takke bhetat nahit ha tar chamtkaar aahe.72 takke mhanje nimn general vidyarthi brahman jain porankadun shika 91 te 92% asatat general madhye mulaat arakshan aani suvidha brahman dharmachya SC st ya VA obc na denyat yetat aani tumhi tar 77 varshapasun prasthapit aahat tari tumchi gyanachi unchi evadhich😂😂😂😂
@@danishpatil5926tu shivya det ray me Tuzya bahinichi ghet rahato 😅😅😅😅
आरक्षणामुळे आयत बसून खाण्याची सवय लागली आहे विशिष्ट लोकांना..😂
Mandiratil arakshan adhi bandh Kara aytoba che 😅😅
Tumhi bandha ki mandira aani basa puja karat. Koni advala aahe? Tumhi Hindu dweshi aani mandir aani dev tr tumhala nakoch Asto mg ka bolta?@@poonamborkarpoonamborkar3560
Hazaro varsh ayat basun tumhi khalya
Speciality hindu lokana 😁
Destroy caste system discrimination then destroy reservation ❤
Aarkshan ghetana kuth bole amhala amchya jaticha swabheeman ahe
Tu tuzi jaat kadh amhla ka snagtoy tu
पण तूम्ही तर दुसऱ्या धर्माचे आहात. कुठे आली जात मग.
@@samadhanadekar2762 चांभार, कुंभार, लोहार, माळी, धनगर, आदिवासी, मराठा इत्यादी जाती या हिंदू धर्मामध्ये येतात.
@@samadhanadekar2762 🚩🇮🇳maratha
Reservation aslele lok 80+%
Reservation naslele lok -20%
Moral of story - kahi hot nasta jast vichar kru nka
80% lokan madhun kiti lok upkar mantat babsahebanche?
hot asate fakt dam pahije government swatach rajakiy carrier ghalavat nasate
Aarkshan hi saklpna shahu maharajanchi ahe
जो पढेंगा आगे बढेंगा आरक्षण चुकीची पद्धत
SC, ST, OBC=75% भारतातील लोक आरक्षण घेतात... कोणच्यात दम aahe रद्द करायची
खर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
. म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे
Mg te 75% lok deshdrohi ahet.
Aarakshanachya jivavar gadhava mothe officer hotayet aani je capable ahet te attempts det bastayet
आता खुप परिस्थिति बदल झालां आहे असपूश्यता संपली आहे ' अंतर जानीय विवाह होता आहे मागसले ला पण खुप कमी झाले आहे ' सर्व प प्रकराचे आरक्षण बंद झाले पाहिजे आणि आर्थिक निकषावर आरक्षण सुरु पाहिजे . जने करून गरीबाना त्याचा लाभ होईल मग तो कुठल्याही जातीच असो
खर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
. म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे
मी धनगर ओबीसी समाजाचा आहे...आरक्षण रद्द झालं पाहिजे...१००% जागा ह्या ओपन मधून भरल्या पाहिजे...समांतर आरक्षण तर अजून भयानक आहे.
आरक्षण म्हणजे काय असतं ते तुला समजावुन सांगतो मोबाईल नंबर दे
What's up University cha student आहेस तू😂😂😂
@@SantoshKharat99 यामुळे तर आमचा समाज पाठीमागे आहे कारण शिक्षणाची फार कमतरतता आहे ना काय पण बोलतात
Dunger 😂😂
@@RohanS7172 😂🤣
हे सगळे सांगण्यापेक्षा सरकार कसं खासगीकरण करत आहे त्यावर एक विडीओ तयार करा सर
आरक्षण संपवता येईल काय? यापेक्षा मूळ प्रश्न हा आहे की हिंदू धर्मातील जातीव्यवस्था संपेल काय???
ज्यांना हिंदू धर्मातील जाती पसंद नसेल,त्यांनी हिंदू धर्म सोडून द्यावा...
Jai Bhim 🙏🙏 Jagat gaja vaja Bhimrao ekach raja 🙏🙏
मी मराठा, पण माझ्या मते आरक्षण काढणे अथवा रहुदेने आरक्षण धर्यांच्या मनावराती सोडावं
आरक्षण घेऊन कोण मोठं होत नाही, जास्तीत जास्त नोकरी करतील,, पण समाज तेव्हांच पूढे जातो जेव्हा समाज आर्थकदृष्टया बलशाली होतो, आणि त्यासाठी उद्योग धंदे, प्रगत शेती, व्यापार हेचं करणं आजच्या काळची गोष्ट आहे 🙏🏻
आणि आज माझ्या मराठा समाजातिल लोकं ज्या वेगाने नोकरी आभावी आणि आरक्षण आभिवी उद्योग धंद्याकडे वळत आहेत ते पाहून खरंच भारी वाटतं 🙏🏻❤,, नको आम्हाला आरक्षण, कारणं आरक्षण जर भेटलं तर परत मराठा समाज नोकरी कडे वळेल जे काहीच कामाचं नाही 🙏🏻
सविधानाने 80% शोषीत वंचित पिडीत गरीब लोकांना ५०% आरक्षणाच्या रूपात वाटा दिला तर हया २०% सो कॉल्ड उच्च जातींच्या लोकांच्या पोटात दुखू लागले आहे.. मागासवर्गीय जातींनी कायम मागासच राहावे अशीच हयांची इच्छा आहे
आपल्या देशाची वाटचाल ही फक्त सत्तेत येण्या पुरती राहिली आहे .
राजकारणी लोकांना जनतेने तुडवले पाहिजे सध्या स्थिती 😡 जर का तसही वेळ नक्कीच चित्र बदलेल ...
जय महाराष्ट्र .
कर्नाटक महदे ओबीसी आरक्षण मुस्लिम दिले पण कुणीच ओबीसी नेत्याने विरोध केला नाही 😢
सर्व जाती रद्द .... आणि नन्तर आरक्षण रद्द झाले पाहिजे आणि सर्वांना एका रांगेत शिक्षण मिळाले पाहिजे आणि मग कुठल्याही आरक्षणाची कुबडी na देता सर्व सामान संधी मिळावी...
Mala mazya jatiwar abhiman ahe baba Tua nasel tr tu nako lauuu
😂 जगात बाकी कोणत्याही देशात सर्व काही गुणवत्तेच्या आधारावर उपलब्ध आहे.. तरी ज्यांना आरक्षणाच्या कुबड्या याच आयुष्य वाटतात आणि त्यासाठी स्वतःला मागास म्हणावयाचे असते.. त्यांच्यामुळे देश स्पर्धेत जगाच्या मागेच राहील!
@@Package_wala_chuगप रे, हीच शिकवण घेतली का तू, लागला देशाचे तुकडे करायला.. आधी चांगल शिक्षण घे, आणि या विषयावर खोलवर अभ्यास कर, आणि खरी परिस्तिथी जाणून घे...
@@Package_wala_chuखर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
. म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे
जगातील बाकी देशात जातिवार ,धर्मावर भेदभाव होतो का ?
@@Package_wala_chu aarthik samajik durshtya magas hote mhanun milalae🤣
@@Kim.jong_uncle0 bhed bhav faqt jativr nasto khop goshtist8 asto shrimant garib kala gora
jiski jitni hissedari, uski utni bhagidari.❤
Sahi baat hai
He barobar bolale but hum do hamre do he compulsory kara( population control act) aanave
Nahintr baki samjun ghya
Tax me bhi ghagidari😅
जनगणना झाली पाहिजे त्यातून लक्षात येईल कोण किती मागास आहे . समानता आली असेल तर आरक्षण रद्द करावे सर्वांचे. 70-75 वर्षात समानता येत नाही म्हणजे अवघड आहे बाबा.
Are bhau nalya gatar kadnare lok kon ahet bagh jara ase kele pahije saglyana Palee Palee ne gatar jhadu karayala lawalagan mag samanta yeiel mag arakshan band karu
@@Package_wala_chuकाय तुमचे विचार.. तुम्हाला मी 2री कडे रिप्लाय दिला आहे... आरक्षण गरजेच आहे.. पण ज्याने त्याचा लाभ घेतला तो आर्थिक दुष्टी ने वर पण गेला, तरी स्वतच्या मुलाला त्याचा लाभ घेऊ देतो.. हा बाकी इतर गरीब मागासवर्ग वर केलेला अन्याय नाही का??? 2र्या ला पण गरिबी मधून बाहेर येण्या ची संधी दिली पाहिजे, पण पैसा पैसा करत राहतात.. बाकी लोकांचा केव्हा विचार च करत नाही
@@Package_wala_chutumhi pori dya amhi lagn karto
Absolutely Right ✅
देशला फक्त बौद्ध धर्म एक करू शकतो 1500 वर्ष झाली हिंदू धर्माने देशाच नुक्सानाच केल उलट बुद्ध धर्माने देशाला अंतरराष्ट्रीय पातळी वर महती प्राप्त करुण दिली सम्राट अशोकाने अखंड म्हंजेच प्रबुद्ध भारताची निर्मिती केली अता १५०० वर्ष झाले हिंदू धर्म सोडला पाहीजे आणि पुन्हा देशाची प्रगती करूया ❤
Haglas? 😂
@@Atish523ho! tuza tukde tukde dharm hagun takla mi 😂😂
अरे भावा सम्राट अशोका ने बौद्ध नंतर स्वीकारला त्याअगोदर बौद्ध नव्हता.
@@sagargore9357 अरे भावा सम्राट अशोक आदि अजीविक होता
तू आहेस ना बुद्ध बस मग शांत तुमच्या धर्मात समाजात एकी आहे ना ती ठेवा. हिंदू धर्मातील लोक त्याचं बघून घेतील. दुसऱ्या धर्माच्या लोकांनी हिंदूंना शिकवू नये स्वतःच्या धर्मात लक्ष घालावे
kal ratri hach vichar manat ala, ani aaj tumcha video prakat jhala.
khup chan ani informative videos astat tumche
पुढील 1000 वर्ष तरी आरक्षण असल पाहिजे. कारण एकच जात पात संपली नाही.
Tummi मगासले पन सोडा बकीच्या गरिबन्ना पन aarkshancha उपभोग geaudya
फ्री chi सवाय लगाली मेहनत पन करा सोडा आता है sagal
Don't worry about reservations nobody has power to stopped reservations but what about annihilation of caste systems because everything depends on caste admissions promotion employment facilities everything how it possible to annihilation of caste systems 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Until and unless reservation is their in our system castism type of politics keep attracting uss
@@harshadshelar7948 Agreed 👍
Jadhav Sir thanks.
Kami velet Sopya bhashet subject clear kelat.
Kahi jan hyach subject var 3 to 6 tas ghetat
आरक्षण जीवी लोक असे पर्यंत आपण कधी जाणार आपण विकसित भारताकडे?????
भारत अंधभक्ता मुळे मागासलेला आहे
OBC aarkshan रद्द करा
ते मागास पणात येत नाही
कुठल्या घटणे बद्दल बोलत आहात,
बारावी नंतरच्या शिक्षणा साठी
SC ST naa मात्र 500 रुपये फी
बाकिंना 35,000
Indirectly बाबा साहेबांनी लिहून ठेवले आहे की, मूलभूत अधिकार फक्त SC ST ह्यांच्या साठी आहेत.
बाबा साहेबांचे संविधान आम्हाला मान्य नाही.
घटना दुरुस्ती झालीच पाहिजे.
माझ्या शिवबाच राज्य असत तर हे बाबा साहेबांचे संविधान कधीच बरखास्त झालं असत.
तेच तर sc वाले विरोध करतायत संविधान बदलायला
संविधान मान्य नही तर फाशी गे नाही तर देश सोड ,
आणि तुज्या शिवबाच राज्याभिषेक त्यांच्या जातीमुळंच होत नव्हतं हे विसरलास वाटतं .
@@Kim.jong_uncle0 🤣🤣 काय जोक मारलाय.
असो, मी संविधानाच्या भिकेवर शिक्षणं घेतलंच नाही.
माझे वडील समर्थ आहेत माझ्या शिक्षणा साठी.
मला बाबांची गरज नाही 🤣
@@Kim.jong_uncle0 राज्याभिषेकाच काय घेऊन बसलाय,
माझ्या शिवबाच मन मोठं होत, त्याच कर्तुत्व मोठं होत.
Thank you for your valuable explanation sir
Thank you very much to bol bhidi team for giving this important information.
राजकीय पक्षांना आरक्षण हा मुद्दा आवश्यक आहे. आरक्षण प्रश्नावरून सामाजिक अस्वस्थता निर्माण करावयाची आहे.
India now needs to be free from all types of reservation
अस्पृश्य SC ST कधीही हिंदू नव्हते ना आहेत...
Can you make video on Kotak mahindra bank?
My opinion :
1) distribution of land equally.
2)make people not allowing use there surnames
3)make strict law for caste based slags
4)make priests of temple randomly.
5) allowed some sought of benefits on there income certificate.
Your absolutely right bro
How will I distribute land equally???
Then people will have more children so they get more land collectively......
Pappu ho Gaye ho kya??
@@nikhila7668 based on there financial state Modi ke tisre tate
जारे भिमट्या लवडा चोख आमचा distrubution of land equally म्हणे 😂
Tu je boltoy kalaty ka tula?? 😂😂😂
Make ppl not allow surname? Ka laj vatte tula tuzya surname chi???
Don’t talk bad about anyone’s caste, but if someone proudly say something about their caste thn its fine.
Pujari la ved kalale pahijet😂 kona pn aandu pandu la nahi banavta yet pujari, tu shik ved tula karu pujari
आरक्षण घेऊन ७०-८० वर्षांनंतर सुद्धा एखादा समाज/वर्ग सुधरला नाही तर आणखी १०० वर्ष जरी आरक्षण दिलं तरीही काही फरक पडणार नाही...आर्थिक निकषांवर फक्त शैक्षणिक आरक्षण असलं पाहिजे. शैक्षणिक सोडून दुसरा कुठलाही आरक्षण देशासाठी घातक आहे.
Sudharala ahe te tumhala disat nahi
@@mkadam9769 सुधारला आहे समाज तर मग आता कशाला आरक्षण पाहिजे?
WAQT board war video banva
नाही बनवणार .. तिथे फाटते ह्यांची
राजकीय आरक्षण 10 वर्षा साठी
सामाजिक आरक्षणाला कोणतीही मर्यादा नाहीत
सर तुमचा व्हिडिओ पाहताना मला आळस आल्यासारखं वाटतं..
करा रद्द... 😂
Full support.❤
मराठा ब्राम्हण इतर ओपन समाजाने एकत्र या !!
या साठी... नक्की च रद्द झाले पाहिजे.😢
Ho jhala pahije na......Ani jati pratha pan kunichh brahman kiyva khalchya jaticha. Asnar nahi😊
@@themedicovlogs6727 आम्ही ब्राम्हण राहणार च.😒
आरक्षण हटवा फक्त.
lawa jor tumcha baap jari ala tari radd nahi honar
धनगर ओबीसी समाजाचा पण पूर्ण support... करा रद्द...
Ho aata maratha brahman ek jhala pahije kharach karan ya aarakshan mile aaplya mulancha bhavisha kharab hot ahe
भारत मागास आहे आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील सामान्य नागरिकच आहे
खर तर आरक्षण ची गरज आहे.. पण त्याचा गैरफायदा खूप प्रमाणात घेत आहे त्या मुळे वाद निर्माण झाला आहे.. अन्यथा 10 वर्षा च आरक्षण पण चालून जाणार.
. म्हणजे ज्यांनी आरक्षण चा एकदा उपभोग घेतला तर त्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण देऊ नये.. कारण एकच कुटुंब आर्थिक पणे चांगला झाला तरी नेहमी नेहमी त्याचा उपभोग घेत राहतो, त्या मुळे जे गरीब मागासवर्गीय आहे ते मागे राहतात... कारण जे श्रीमंत झाले त्यांचे मुल चांगल्या शाळेत शिकलेले असतात, तर त्याचा आरक्षणात नोकरीत आधी नंबर लागतो.. कारण गरीब मागासवर्ग इतके चांगले शिक्षण घेत नाही... म्हणून एक पिढीलाच आरक्षण द्या.. अन्यथा ऑफिसर चा मुलगा च ऑफिसर बनत राहणार... आणि बाकी समाज मागेच राहणार... ही खरी परिस्तिथी आहे
अंधभक्तांन मुळे विकसित नाही... इथे जात पात धर्म च आहे.... विज्ञानाशी दूर पर्यंत संबंध नाही 85 टक्के लोकांचा
khup chan tumhi vishleshan kela ❤jay bhim 🙏🏻jay shivray❤️jay maharashtra
खूपच छान समजाऊन सांगता सर सगळे मुद्दे
आरक्षणाचा एकच आधार असावा आणि तो म्हणजे आर्थिक आधार... अन्यथा आपला देश कधीच विकसित होणार नाही.
1.5 percent people paying direct tax and and remaining 98.5 taking advantages 😂😂😂😂
What a democracy
They have benefits still they don't want to learn
जो पर्यंत जात व्यवस्था तो पर्यंत आरक्षण.....
आरक्षण का महत्वाच आहे ते इथे कंमेंट वाचला वर समजत.अजून ही किती जाती भेद होतोय हे समजतंय.राहिला प्रशन आरक्षणाचा तर ते या जन्मात तरी कोणाला काढता येणार नाही. #जय शिवराय जय महाराष्ट्र#
आरक्षणामुळेच हा भेदभाव आहे तेही बघा
आधी जात संपवा मग आरक्षण संपवण्याच्या गोष्टी करा. प्रेम करते वेळी जात पहिली जात नाही पण जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तेव्हा मात्र जात धर्म पाहिला जातो. वेक्ती वेक्तीशी लग्न जेव्हा लागेल आणि जातीची मानसिकता जेव्हा भारतातून नाहीशी होईल तेव्हाच आरक्षण संपवण्याचा विचार करा.
Nice explanation
सगळे काही शक्य आहे..बाबासाहेबांनी संविधानात आधीच सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत..फक्त पूर्ण बहुमत + अर्ध्या राज्यात सत्ता असे कॉम्बिनेशन जमून आले पाहिजे
Jar 40% wala doctor apalya gharchyancha emergency madhye operate karat ahe he aarakshanachya sarmarthakanna chalel ka.. vichar Kara..
Ata 40% jamana gela madam sc madhe ata compatation khup ahe ata ....Juna kal visrun java
Jay Bhim
*विशेष बहुमत म्हणजे किती?*
लोकसभेत आज ५४३ जागा आहेत. साधारण बहुमत २७२ जागांना आहे. विशेष २/३% बहुमत ३६२ जागांना आहे. भाजपाला स्वत:साठी ३७० जागा आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) साठी ४०० जागा पाहिजे. म्हणजे विशेष २/३ बहुमत ३६२ पेक्षा जास्त जागा पाहिजे. राज्यसभेत २३८ जागा आहेत. तिथे साधारण बहुमत १२० जागांवर आहे आणि विशेष २/३ बहुमत १६० जागांवर आहे. तिथे विविध पक्षाचे खासदार आहेत. ED, CBI, आयकर विभाग यांच्या मदतीने तिथे विशेष बहुमत प्राप्त करणे सोपे आहे. राहिला ५०% राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा घेण्याचा विषय, तर जी विधानसभा पाठिंबा देणार नाही, असे वाटेल, ती विधानसभा बरखास्त केली, तर त्या विधानसभेच्या पाठिंब्याची गरज नसते. जी विधानसभा अस्तित्वात नसते, ती विरोध पण करत नाही, पाठिंबा पण देत नाही.
उदाहरणार्थ, जम्मू - काश्मिरची स्वतंत्र राज्यघटना रद्द करणे, जम्मू - काश्मिरचे विभाजन करणे, जम्मू - काश्मिरचा राज्याचा दर्जा रद्द करुन केंद्र शासित प्रदेश करणे, यांसाठी जम्मू - काश्मिर विधानसभा चे मत विचारणे, आवश्यक होते; पण जम्मू - काश्मिरची विधासभाच रद्द केल्याने त्या विधानसभा चे मत विचारात घेण्याची आवश्यकता संपली. अश्याच प्रकारे ५०% पेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा घेता येऊ शकतो.
थोडक्यात, जर केंद्र सरकारकडे लोकसभेत ३६२ पेक्षा जास्त जागा असतील, तर राज्यघटनेच्या तरतूदींचाच उपयोग करून विशेष बहुमत द्वारे आरक्षण रद्द करता येते, राज्यघटना बदलता येते, राज्यघटना रद्द करता येते, नवीन राज्यघटना लागू करता येते. यासाठी लोकसभेत ३६२ जागा पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांना ४०० जागा पाहिजेत.
- झेनझो कुरिटा.
Caste system aahe tovar aarakshan aahe
Are chutya tumi tar boudha aahat na...tumcha hindu n chya jati n chi kay sambhad
Garibi sathi dilat aarkshan rajkaranat asel jati mule aarkshan fee ani shikshna sathi aarkshan nasav
@@amarshinde8359 EWS aahe re garibi वर, reservation च moto representation aahe garibi hatao yojna nahi
आरक्षण हे कोणतेही सरकार रद्द करू शकत नाही. OBC ची संख्या ही 42 ते 45% आहे भारतात . त्यांना दुखवणे कोणत्याही सरकारला परवडणारं नाही. त्यामुळे हा विषय खूप किचकट आहे.
What about schedule caste and schedule tribe 🤔
Abe dukhwala tari nivdun tr bjp kinga cong yeilch naa😂
Vedio thoda short banva
Indirectly Removing Withdrawing Reservation though Privatation of PSU and Education Instution
Good point
Please make explanatory video on BJP and Congress Manifesto 2024.
लोकसभा राज्यसभा यात दोन 2/3 विशेष बहुमत घेवून हे आरक्षण काढून टाकता येत. माजी न्यायमूर्ती यांनी सुद्धा यावर बोलले होते. आरक्षण काढून टाकलेवर कळल कुणाच्या बुडाखाली कीती अंधार आहे ते... 😂😂😂
Dusryanch kadhun ghenr nahit
Pn tumhala nkki kon milu denr nahi😂😂😂
@@Megatron11474 मराठा व ब्राह्मण यांना जरी obc मधुन आरक्षण दिले तरी ते न्यायालयात टीकत नाही . कारण सामाजिक मागासलेपण म्हणजे गरीबी नसते बाळ. आणि ews मध्ये कोणाला आरक्षण आहे ते माहीत करून घे 😂😂 .
@@rushimarwadkar384 Ho ho mahit ahe mala pn sarsakat reservation ani income base reservation khup farak ahe donhi madhe😂😂
@@Megatron11474 यासाठी च आपण obc आरक्षणाची माहिती करून घेण गरजेचे आहे😂. सरसकट नाही ते पण 8 लाखाची मर्यादा आहे obc ला पण 🤣🤣.
@@rushimarwadkar384 me ky bollelo te vaach 😂😂 obc sc st pwd mention pn nahi kelo😂
आता काय ओबीसी sc st.. काँग्रेस ला दोष देतील कमेंट मध्ये😂😂😂😂
Arakshan cha Rajkaran Congress ni kela aahe jag jahir aahe
@@lallantopM काँग्रेस बरोबर आहे... Half pant चे विचार नको करू तू
*विशेष बहुमत म्हणजे किती?*
लोकसभेत आज ५४३ जागा आहेत. साधारण बहुमत २७२ जागांना आहे. विशेष २/३% बहुमत ३६२ जागांना आहे. भाजपाला स्वत:साठी ३७० जागा आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) साठी ४०० जागा पाहिजे. म्हणजे विशेष २/३ बहुमत ३६२ पेक्षा जास्त जागा पाहिजे. राज्यसभेत २३८ जागा आहेत. तिथे साधारण बहुमत १२० जागांवर आहे आणि विशेष २/३ बहुमत १६० जागांवर आहे. तिथे विविध पक्षाचे खासदार आहेत. ED, CBI, आयकर विभाग यांच्या मदतीने तिथे विशेष बहुमत प्राप्त करणे सोपे आहे. राहिला ५०% राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा घेण्याचा विषय, तर जी विधानसभा पाठिंबा देणार नाही, असे वाटेल, ती विधानसभा बरखास्त केली, तर त्या विधानसभेच्या पाठिंब्याची गरज नसते. जी विधानसभा अस्तित्वात नसते, ती विरोध पण करत नाही, पाठिंबा पण देत नाही.
उदाहरणार्थ, जम्मू - काश्मिरची स्वतंत्र राज्यघटना रद्द करणे, जम्मू - काश्मिरचे विभाजन करणे, जम्मू - काश्मिरचा राज्याचा दर्जा रद्द करुन केंद्र शासित प्रदेश करणे, यांसाठी जम्मू - काश्मिर विधानसभा चे मत विचारणे, आवश्यक होते; पण जम्मू - काश्मिरची विधासभाच रद्द केल्याने त्या विधानसभा चे मत विचारात घेण्याची आवश्यकता संपली. अश्याच प्रकारे ५०% पेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांचा पाठिंबा घेता येऊ शकतो.
थोडक्यात, जर केंद्र सरकारकडे लोकसभेत ३६२ पेक्षा जास्त जागा असतील, तर राज्यघटनेच्या तरतूदींचाच उपयोग करून विशेष बहुमत द्वारे आरक्षण रद्द करता येते, राज्यघटना बदलता येते, राज्यघटना रद्द करता येते, नवीन राज्यघटना लागू करता येते. यासाठी लोकसभेत ३६२ जागा पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांना ४०० जागा पाहिजेत.
Bhau obc reservation fakta nava sathi ahe kahi faida hot nahi ani ata tyatlya tyat Muslim la pan takat ahe
@@himanshunikode5832 changla aahe tumhala asa ch pahije evadhi varsh open walyachi seat khat hote na.
जुन्या काळापासून आरक्षण चालत आलं . 🤔🤔🤔🤔🤔
पण लोकाना भारत चंद्रावर गेल्यावर सुद्धा आरक्षण पाहिजे.😂
nice information
Sglylana brahman declare krun taka ..
Ka..tumchyar ajun hi anaya hoto ahe ka😂😂 sudhara re maharano....tumi tar hindu dharm sodla ahe na...
@@HemantChaudhari-ru2sw aamhi sudharlo mahnun pude gelo. Tumchya sarkha bhagan karat baslo nahi😂😂
बघा एकदा प्रयत्न करून....... 😂😂😂😂😂😂😂
Mi SC arakshan raddha zala phije Karan Congress ne arakshan cha belt Amchya Wagha sarkhyya samajachya galyat takla aahe Aaj Arakshan janar Ya Bhiti ne Lok Voting karat aahe
तु काय आहे त्या विना😂
Ha tya jaticha to tya jaticha to ya dharmcha to ya dharmacha.....yachya hatch pani ny pyaycha ekmechachya dharmacha an jaaticha dvesh karaycha mg to kutthlyahi jaticha asot athva dharmacha aso.....maharashtrat ya goshti khup kami aahe pn ajun khup ashi rajya aahet tikade yach praman ajun khup aahe..... sadhe Lagn pn dhumdhadakyat nahi karu shakat lok.....ajun bhedbhav sampla nahiye......jo paryant kuthlihi dharmwadi sarkar deshavar Rajya karel to paryant sudhar shakya nahi An arakshan sampavane chukichech asel😊
Agdi barobr khup chan mahiti
आरक्षण बंद केले पाहिजे. आरक्षण देण्याऐवजी मागासलेल्या समाजासाठी सुविधा द्या जसे मोफत राशन, राहण्याची सोय, विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका , मोफत वसतिगृह, मोफत पुस्तके.
ते लोक संविधान वाचवत आहेत ❌
ते लोक स्वतःच आरक्षण वाचवत आहेत ✅
(नवीन संविधान आले तर काय फरक पडणार आहे?)
Amala ahe tech savidhan pahije
Padhai jhat bhar Aarakshan ko dosh du raat bhar😂😂
@@shubh...777आरक्षणाच्या जोरावर कॉलेज मधे ऍडमिशन मिळत पण अभ्यास स्वतःलाच करावा लागतो.
आरक्षण खातो पोटभर, अभ्यास करतो झाc भर
@@aforashish7 Ho Karan tumi hajaro varsh ghetla aarakshanacha laabh ata Amala shanpan naka shikvu. Thoda Aarakshan kshasathi Ani ka ahe yacha study kar mag thodi jhat bhar Tula aakkal yeil.
@@aforashish7 Te aarkshan aamcha baapane dily tujhya baapane nahi 😀😀
Jyala kunala arakshan baddal dukha watatay ase karu saglya samajala roj bari bari ne nalya saf karu gatara madhe utrun gatar saff karu jhopad patti madhe yek yek diwas rahu amhi tumcha banglyat rahu bass yewadch karu amhalla arakshan nako ahe tumchat dam kara jhahir
We required law which suits our land, Europeans system is not applicable to india completely,
Some compatibility with indian culture required.
Merit is still an orphan in this country and it is not a monopoly of any particular caste. Only people who have a vested interest talk about merit. People tolerated for countless generations, caste based reservation in education for a particular caste and during that period nobody bothered about merit. Hundred percent of a particular caste cannot be meritorious and it was not questioned by anyone until it was time to create a new country based on liberty, equality, fraternity and social justice for all which is not possible in a society based on the jati system.
Hum sab ek hai lekin arakhashan me nahi... Usme hum different hai
Save merit save nation ❤
नोकरीत आरक्षण द्यायचं असेल तर 75% कट ऑफ मार्क्स लावूनच घ्या. उदाहरण द्यायचं तर 40 % वाला व्यक्ती डॉक्टर होतो आणि 80 % वाला तसाच राहतो .हा विरोधाभास संपला पाहिजे. विचार करा 40% वाल्या डॉक्टर कडून तुम्ही उपचार घेणार का ?
Nahi dada 99% wala tasach rahto thod kmi lavly tumi merit😀😀
@@Package_wala_chuja baal jee advance sathi cha bagh 2024
Gen 93 percentile
St 46 percentile
Bhai aarkshan gheta tar manya karat jaa
Aarkshan pahije pn amhi kami nahi
Same paristiti saglyanchi
@@Package_wala_chujee mains 2024
Gen 93 percentile
St 46 percentile 😂😂
@@pawarabhishek4203yat competition cha fark aahe maulana mahitach nhi . Yevdhya magas paristhichi tumhi chestha karta lajj vattu dya jara
डॉक्टर साठी कोनत्याच प्रकारचे आरक्षण असू नये गुणवत्ता हाच डॉक्टर .
पण OBC आरक्षण चोर वाटेने मुस्लिमांना देता येते.... मायनॉरिटी संस्था म्हणून OBC, SC,ST आरक्षण तिथे लागू होत नाही,
370 म्हणून मुस्लिम.बहील प्रदेशात SC,ST,OBC आरक्षण लागू होत नाही
काँग्रेस किती मुस्लिम तृष्टिकरण करणार काय माहित
Muslims samaz ha kontehi aarakshan shiway rahu shakto fakta swabhimanane jagu dya? To kadhich atmhatyya karit Nani apwad waghalta.
Tuza baap tenchya varacha tax bharanar asel tar radda karun taka Muslim arakshan. Tencha kadun tax ghayach ani nyay detana kattartavadi dhakvaych vare patthya.
Ata ya muslimana arakshan bhetun gela ahe obc quota madhun ani ha kay 😢😢
एका घरात अरक्षण घेऊन आजी आजोबा पेन्शन घेतात आई वडील एक दोन लाख पगार घेतात आणि त्यांच्या मुलाला आरक्षण का पहिजे.
या बाबतीत सार्वमत घेण्यात यावे
Shikshan ghya kiva nokri…adhi jat bghitli jate…tyavr fee tharte…tyavr marks kiti hvet te tharte. Bgha v4 krun… mg gunvatta asli tri tyaala kimmat nay
आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची तरतूद पाहीजे ते पण फक्त शैक्षणिक
कधीतरी संविधान मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे की नाही यावर पण video बनवा, कायदे सुधारणा गरजेचे आहे की नाही यावर पण
Arakshan nhigayala pahije kahich garaj nahiye ka mg open walyanna pn dya reservation nahi tr konalach nako
Open वाला ना तर कसाच भेटत नाही आरक्षण, आम्ही लोक पुढे चाललो तर ते तुम्हाला सहन होत नाहीं आधी ते सांगा 😂😂
पेड न्युज नका देऊ 😂😂 जर हुकुमशाही आली तर कसल आरक्षन आणि कसल संविधान
आरक्षण रद्द होणार नाही पण केंद्र सरकार खाजगीकरण करत आहे खाजगीकरण करुन केंद्र सरकार मधील सरकारी नोकरीतील पद संपवत आहे त्यात obc,sc,st लोकांना सरकारी नोकरी मिळणार नाही म्हणुन भाजप खाजगीकरण करत आहे.
Indirectly already Reservation though indirectly through Privatization .
JAI SAVIDHAN
आरक्षण किंवा जातिभेद तेव्हाच संपतील जेव्हा सर्व धर्मातील, जातीतील लोक आंतरजातीय विवाह करतील... शिवाय सरकार ने देखील अजून एक जातीचा उल्लेख करावा कागदपत्र मद्ये "माणुसकी" ज्याला कोणती जात नाही लावायची त्यांनी माणुसकी ही जात लावावी
Correct💯💯
इथे देशस्थ, कोकणस्थ असा भौगोलिक भेद पाळला जातो तिथे आंतरजातीय लग्न दूरची गोष्ट आहे 😀
आरक्षण रद्द करणे रहज शक्य आहे 4०० पार सिट आल्या पाहिजेत कायदा करण्याचा अधिकार संसदेचा आहे न्यायालयचा नव्हे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जमिन एकत्रीकरण कायदा यावर विडीओ बनवा कृपया 🙏
काय विषय घेता राव अवघड आहे या देशाचं
तुम्हीच सांगा कायद्याचे Dyan आहे तर सांगा
Jare wealth sglyana nit vatla gele ani jati pati koni khi kela nhi me bhaman me Maratha me buddist asa nhi jhla ter reservation kadhta yeel pan te honare nhi upper cast lawer cast la nehami kami samjha ta ani tyana samanta ani wealth most of bhetu det nhi tya mule aarakshan jaat nhi 😅😂
😂tu upper caste walyana nav thewtoy tu pn jattiwadich evdhch jr vi8 hote upper caste tr kse jagle tumhi😂19 vya shtaka adhi mansala aanna vastra niwara hech grjech hoat ani tumhi jya jage war rahiche te vikat gheun rahiche ka ? Tumhala pn aadhi pasun aana vastra niwara sagal bhetta hoat mhanuch jagle na ka hawet rahich hawa khaiche tya vr jagle
Caste system band kra.... reservation automatically band hoel...
Tumi tar hindu dharma sodla na...😂
@@HemantChaudhari-ru2sw are bhava jara tu ky boltoys te tri bgh...prashn kay Ani tuze uttar kay...awghad ahe
हे सगळे विषय रोज चर्चिले जातात कारण तुम्ही कोणी ही संविधान वाचून ते समजून घेतलेच नाही
म्हणून हा अडाणी पणा बंद करा आनी वाचा अणि मग या