Maharashtra Lok Sabha Election मध्ये मोदी, पवार, हिंदुत्व, कोणते मुद्दे महत्त्वाचे?
Vložit
- čas přidán 30. 04. 2024
- #LokSabha #loksabhaelection2024 #election2024 #narendramodi #rahulgandhi #BJP #congress
राज्यात दोन टप्प्यांचं मतदान झालं असून आणखी महत्त्वाच्या लढती पुढच्या टप्प्यांमध्ये होतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकांमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहतायत?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी साधलेला संवाद
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
काॅंग्रेसची जाहीरात दाखवित नाही TV वर❤
सुप्त लाट आहे काॅंग्रेसची❤
आता आयुष्षात भाजपाला मतदान नाही❤
काश्मीर मधे आतंकवाद कमी झाले 370हटली मंदिर झाले तीन तलख संपली आणि बिन डोकं राहुल गांधी पंप्रधानपदाचे सपन क्षाले पाहून घे
लाट नाही सुनामी 😂😂
काँग्रेसने पण पैसे देऊन चैनल वाल्यांना ॲडवटाईज केली पाहिजे पण काँग्रेस बीजेपीला साथ देत आहे याचा अर्थ असा होतो मला असं वाटतं
@@lataadhangle7481congress che bank accounts freeze kelet income tax ne, BJP ne karayla lavlay
कांग्रेस 370 परत आणणार.
म्हणजेच काश्मीर मधील दलीत आणि वाल्मिकींचा मोदीने दिलेला नागरीकत्व आणि मतदानाचा हक्क काढून घेतला जाणार. आणि पुन्हा कंपलसरी कितीही शिकला दलीत तरी 370 कायद्यानुसार संडास साफ करावेच लागणार.
आणि सर्व दलीत नेते पुर्वी चुप होते आणि आता पण चुप बसणार.
महाराष्ट्रामध्ये मोदी च्या विरुद्ध प्रचंड लाट आहे, जरा माहिती काढून घ्या आणि मग बोला,
बरोबर
मोदी लाट आहे
Yes true
Qq@@deepakg3564
True 😊
हि निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हुकूमशाही विरोधात आहे
@@Kalidas-rj3jeprajwal revanna vr bola bgha tyane kay kelay te 3000 sex vedio kadle jabardastine mahilanche, ani modi tyacha prachar karto ani lundbhakt tyala defend kartayat ani ata palun gela Germany la
Andhbhakt
Only Modi
Aanibanit gandit sheput ghalnaryani hukumshahi vr bolaych ka 😂😂😂
एखादाजण तरी सांगैलका कि मोदीजी यांनी काय हुकुमशाही केली व काय देशाचे वाटोळे केले उलट महाराष्ट्रात उबाठा व शप नी खुन दहशतवाद खंडणी वसुलवैगेरे केले ते काय होते ते तर दरोडेखोरांनी केलेल्या लुटी पेक्षा कैकपटीने जास्त आहे मोदीजी हे उत्तम प्रशासक आहेत म्हणूनच सर्व चोरचिलटांची आग पाखड चालछु आहे या वेळी मोदीजी सत्ताधारी झाल्या वर कॉंग्रेसने देशाला मागिल 70 वर्षे कसे लुटले तसेच शास्त्रीजी, सुभाषचंद्र बोस आणि अनेक लोकांच्या गुढ मृत्यूचे कारण जाहीर करतील तसेच इंग्रजांच्या. बरोबर केलेले गुप्त करार जाहीर करतील या भीतीने सर्व विरोधी व खास करुन खान गांडी परीवार नाचनेवाली सोनिया यांना भिती वाटत आहे मोदीजींनी देशाची किती प्रगती केली हे या च्युतया पळशीकरला काही कळत नाही फक्तं विरोधी पक्षाकडुन पैसे खाउन भंकस करतोय यालाच खरा देशद्रोही म्हणतात
मूळात भाजप या पक्षाला शुन्य विचारधारा आहे❤❤.
आज पर्यंत आम्ही सातारा जिल्हा शरद पवारांना भरभरून प्रेम आदर दिला परंतु शरद पवारांनी सातारा जिल्हा इथले नेते यांना मागेच ठेवले शरद पवारांना पाहून मतदान करतो भरघोस मतांनी विजयी करतो पण काही उपयोग होत नाही. राजकारण खेळतात निघून जातात प्रगती काहीच करत नाहीत सत्ता नाही म्हणतात आणि 5 वर्ष वाया जातात श्रीनिवास पाटील यांनी काही केलं नाही निधी नसल्याने त्यासाठी सत्तेतील उमेदवार उदयनराजे पाहिजेत
doke godkyat aahe tunche kharebmanjmhje
म्हणूनच भाजपा हा कधीही निवडणूक जिंकला नाही.
@@VijayManjrekar-xs9fe tumhala itihasa cha budh karnayachi garaj aahe last 10 years BJP is ths biggest party in MH and in this election BJP moti party rahnar ani azon sangto election nanatar ubtya BJP la firnar Hindutva che naav gheon ubtya var vishwas thevta kama nhai
भाजपला दिलेले प्रत्येक मत हे गुजरातच्या प्रगतीसाठी
अन महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आहे.
अजून महापालिका निवडणुका होवू दिलेल्या नाहीत... यातच कुठली लाट आहे हे दिसते.
Ohhh Shreeram mandir ka nhi bandhl congress ne he hi sang chmchya nirbudh dholkya
महापालिका झाली नाही त्यातच हरली आहे bjp
ईव्हीएमच्या हेराफेरीचा बंदोबस्त करण्याचे सामर्थ्य हवे आहे.
@@sunetramarathe-xh5vl satat radanare lok🤣🤣🤣🤣🤣
@@ramjd7120 te mulsman dharjini ahe
निःपक्षपाती व वस्तूस्थिती व परिस्थीती सांगणारे पत्रकार सूहास पळशीकर साहेब...
लाट हा विषयच या निवडणूकीत नाहीच..
पण मोदीचा व भाजपाचा पराभव करण्याच्या मनस्थीतीत जनता मात्र दिसत आहे.बोलत आहे....
विनोद
एकदम बरोबर.
भाजपाला 400 पाहिजेत.
आपण 399 च्या पुढे जाऊ द्यायचे नाही.
भारतीय जनता पार्टी झिंदाबाद बास्स बाकीच्यांची लायकीच नाही
@@VijayManjrekar-xs9fe एकदम मस्त जोक केला रावं
Marathayano mat vidhjan thambva....sagle BJP virodhat nit matdan kara... Congress reservation limit vadhvnar ahe...nit lakshat ghya
महाराष्ट्रात फक्त उध्दव जी ठाकरे ❤
पळशीकरसाहेब, आपण मोदींची लोकप्रियता कायम आहे, हे कशावरून म्हणता? त्यांच्या सभांची घटणारी गर्दी तुम्ही पाहिली नाहीत का?
सभाना गर्दी नाही म्हणूनच हे असे interview देउन लोकांमध्ये सांगत आहेत की मोदी मोदी......मोदी हा ढोगी आहे,लबाड आहे...या वर्षी मोदी घरी जाणार
His popularity has decreased to a certain amount exact figure only results will show but it is decreasing
ती भाड्याने आणलेली गरीब माणसे असतात
निकाल नंतर सर्व काही स्पष्ट होईल
पळशीकर हा कोण आहे हे अगोदर तपासून पहा. तो आहे जाणवेधारी भटजी! पक्का नागपूर च्याच खैबर खिंडीतून सुलाखून निघालेला. शेवटी तो मोदीचेच गुणगान करणारं !!💯💯
भाजप हा पक्ष आहे का हा मुळात प्रश्न आहे❤
हा पक्ष भेळ आहे। अटलबिहारी वाजपेयी साहेब होते तोच भाजप पक्ष आताचा भेळ आहे। जर मोदिंनी काम केले असते तर इतक्या सभा घेण्याची वेळ आली नसती, महाराष्ट्रात जे राजकारण केले ते संपूर्ण जगाने पाहिले आहे। सत्तेसाठी काहिपण करायची मोदि साहेब ग्यारंटी देत आहे।
@@mukunddalvi4019 कुठल्या जगात राहता आपण? मोदी ने काम केले नाही म्हणे. मला कोणतेही क्षेत्र सांगा, तुला सगळं डाटा सेंड करतो email वर
भाजप हा मुळात एकच पक्ष आहे का 😅
@@sachinkarale6686भाजप हा एकच पक्ष आहे की जो घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करते आणि नंतर त्याच घोटाळेबाजांना आपल्या बरोबर घेऊन चालते😂😂😂😂
@@mukunddalvi4019
अटल बिहारी बाजपाई होते तेव्हा पण तुम्ही BJP ला मतदान नाही केला असणार
कारण तुम्हाला भिकेवर जगण्याची सवय
😂😂😂😂
मोदी महाराष्ट्र तं लोकप्रिय असे, मने मनजे,,, हसायस्पड, तुम्हला महाराष्ट्र कळाल नाही,, मोदी vr च ग्रामीण भागात इतकी नाराजगी, लोक नाव काढलं तरी शिव्या, घालतात
डोळ्यात रक्त उतरतं शेतकऱ्याचा
हो बरोबर आहे आम्ही पण न्यूज बघतो शिव्या घालतात लोकं डायरेक्टली
4 june ला कळेन
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
@@user-cs3jj4ym3ltyana manha shete lakshya ghala
लाट नक्कीच आहे; पण मोदीविरोधात
निकाल नंतर कळेल
@@dhirajjadhav29are ajun kiti akkal yaychi baki ahe tumha lokana kalat nhi , ghari vichar kiti kharch hoto roj bhajipalyala Ani cylender la Ani mag bol evdhya toryat mitra
एक नंबर @@umeshraut2451
आज पर्यंत आम्ही सातारा जिल्हा शरद पवारांना भरभरून प्रेम आदर दिला परंतु शरद पवारांनी सातारा जिल्हा इथले नेते यांना मागेच ठेवले शरद पवारांना पाहून मतदान करतो भरघोस मतांनी विजयी करतो पण काही उपयोग होत नाही. राजकारण खेळतात निघून जातात प्रगती काहीच करत नाहीत सत्ता नाही म्हणतात आणि 5 वर्ष वाया जातात श्रीनिवास पाटील यांनी काही केलं नाही निधी नसल्याने त्यासाठी सत्तेतील उमेदवार उदयनराजे पाहिजेत
खरे आहे!!
शाह मोदी ला मत देवू नका
exactly modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
@@piyushtrivedi0023अन् त्यांच damb मध्ये दादा मुतला अन् भैया लोकं पाणी पिऊन अमृत पिल्या सारखे तृप्त झाले
@@maheshgosavi722 dada kon mutla nhai aahe apan ek desh aahot, yes bhaiye jaste zale aahet no doubt.... pan te aple desache aahe aplyala Hindutva sathe ladh dhyache aahe... tyana bagha koni pan tyache bula ki tyala vote detat hinduch vatla gela aahe baki apli marzi pan nantar bolo naka hindu madhe ekta nhai Jay shree ram
@@piyushtrivedi0023 आमचं भाजपाच्या मुळ कार्यकर्त्यांशी वैर नाही 2013 नंतर जे भडवे दुस-या पक्षातून आले, फेकू अन् डाकू नी त्यांना सगळी पदं दिली, पक्षाच्या अमृतकालात सच्या कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलायला लावलं...
म्हणून मोदी नकोय....
गडकरी किंवा इतर कुणीही चालेल...
अशोक चव्हाण अजित पवार एकनाथ शिंदे जे जेल मध्ये असायला पाहिजे ते पदांवर...
एक लाखापेक्षा जास्त मुळ भाजपावाले मोदी शाह च्या विरोधात काम करतोय.
मोदी हटाव, भाजप बचाव....
Brainwash zalay mitra tuz railway, raste ashi kam adhihi zali ani pudhehi honar pn eka vyaktivar andhbhakti nko karus indias biggest dams koni bandhale javharlal nehurunni search kar ug godi media baghun online vikas zalyasarkh nakali chitra ahe @@piyushtrivedi0023
हेमंत देसाई आणि वानखेडे यांच्यापेक्षा कितितरी पटीने चांगले विश्लेषण.ते दोघे असं काही सांगतात युतीचे सर्व उमेदवार अडचणीत आहेत.
And it's true..as well.......people r fed off bjp..all over maharashtra except bjp bhakt....
@@bytheway4819modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
@@bytheway4819tumhi hindu aahata na nakkich
@@bytheway4819aani tumhe congress che chamche laaj vatte ka Rahul gandhi chi gulami kartana
सामान्य जनता मोदी वर नाराज आहे... जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही... यंदा परिवर्तन अटळ आहे 💯
१००० टक्के खरे आहे
jhata amhala modi chebkahich problem nhai
@@rabhajithorat4306modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
गरीबी,महागाई व बेरोजगारी हे नेहमीच राहणार.
मग विकसित राष्ट्रांची भाषा का करत आहेत मोदी ! जसं लोकांना दहा वर्षे बसवलं तसंच काय ?
@@user-xv9ih8tj5smodi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
Without population control, these problems cannotbe solved.
पण यावेळी जरा हा मुद्दा जास्तच आहे कारण भाजप,मोदीने देशाला पिळून खाल्लं आहे.
@@bharatwadkarjain8628 kuthe and kadhi pidle sanga
यावेळी BJP साठी एकतर्फी लढाई नाही... हेच यावेळी वेगळं आहे
देशावर कर्जा 205 लाख करोड❤
70 साल का कर्जा 10साल मे 4 गुना.❤
70 saal ka infrastructure bhi 10 saal me khada Kiya ❤
Only Modi
@@prashantbhosle3524 Infrastructure se ky hoga,loan ka ky ? Where is income sources..G S T tax ,commen people ruined.
@@chandrashekharchougule1734
Simple example
Can you buy flat/house with out a loan??
10 सालमे कर्ज 4 टाइम हुया लेकीन मिलिटरी मे और देशमे कितना प्रगती किया देशका नाम दुनिमामे रोशन किया ये बात भिक मांगे हरामी लोगोंको नहि समजेका ये सब बनननेसे रोजगार कितना बढ है ये भी सोचो मोदीजी को बुरा बोलके कुछ भला होने वाला नही है @@chandrashekharchougule1734
चोम्या, ७० वर्षात जितके रस्ते, पूल, मेट्रो बनले त्याच्या दुप्पट दहा वर्षात बनवले आहेत.
कोणतेही धार्मिक स्थळ असो रोजच आवाजाची पातळी कमी हवी, बेरोजगारी , वाढती महागाई, स्थलांतर, आर बी आय कडील राखीव निधी , खासगीकरण हे मुद्दे विचारात घेणाऱ्या पक्षाच्या बाजूने लोक मतदान करणार.
देशातील 70% शेतकरी मोदी सरकारच्या विरोधात आहे मोदीला मत देणारे मोदीवर नाराज आहे
चुलीपाशी बसून सगळ्या देशाच्या परिस्थितीवर इतक्या आत्मविश्वासाने बोलणारे हे पत्रकार खरोखरच महान आहेत
100% सत्य
😂
😂😂😂😂😂😂
अहो पत्रकार नव्हे च हे
सुहाष पळशीकर नामांकित राजकिय विश्लेषक आहेत म्हणून त्यांच्या वक्तव्याला महत्व आहे.
जो विकास दिसत आहे तो 2014 पर्यंत काॅंग्रेसने केला आहे.
बीजेपी ने घंटा काही नाही मध्यमवर्गीयाला व शेतकर्याला मारले.
खाजगीकरण व कंत्राटी नोकरी म्हणजे नोकरीच नाही ही भाजपची सर्वात मोठी देण आहे❤.
किती जणांना सरकारी नोकरी मिळायची २०१४ पूर्वी? घरा घरात IAS Ips भरले होते वाटतं. व्हेनेझुएला मध्ये काय झालं आणि का झालं याचा शोध घे जरा.
@@Rocket_T2
कितीतरी पटीने नोकर्या 2014 आधीच मिळाल्या बाळा❤
Congress ne deshala underdeveloped thevale bjp ne development chya dishene nelay...
@@udaypawar1134फक्त 40 लाख सरकारी नोकऱ्या आहेत आणि लोक आहेत 140 कोटी ...सगळ्यांना सरकारी नोकऱ्या कशा मिळणार ते पण सांगा जरा
तुमच्यासारख्या मराठी लोकांना खाऊन पिऊन दाबून पगार हवा असतो, मेहनत करण्याची तयारी नाही. कामचुकार पणा हा तर मराठीबाणा. 'रोज गार' गार हवं. अवाजवी पगारवाढ मागून आपल्या बापजाद्यांनी गिरण्या बंद पाडल्या. तुम्ही सुद्धा सरकारी कामे करून काय दिवे लावणार माहित आहे. मोदींनी केले ते योग्य केले.
MVA 35+🎉
मुलाखत देणारे आणि घेणाऱ्यांनी सर्व कमेंट वाचल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा अंदाज येऊन जाईल...
लगता है मंगल ग्रह से आया है।
साहेब बीजेपीचा पाकीट घेऊन मुलाखत देत आहे का?
पत्रकार। बंधुनी। महाराष्ट्र आनी देशातील वास्तव परिस्थिति लोकासामोर। मां डली तर। देश। परत। सुखाने राहिल
पळशीकर साहेब शेतीमालाच्या निर्यातीत मालाचे बाजार पडले त्यावर सुद्धा कधीतरी एकदा विश्लेषण करा साहेब आभारी आहोत तुमचे
चुकीचे विश्लेषण आहे.अब की बार 400 पार ,फीर एक बार मोदी सरकार.🚩🚩🚩
😂😂😂😂😂 अंध भक्त
400+ naahi yet pan 300 nakki aahe
Impartial असलेले पळसीकर साहेब आत्ताशी थोडे partial कडे झुकताना दिसतायत.
पंतप्रधान हे फक्त गुजरात चे आहेत.शेतकरी विरोधी धोरणे आहेत या केंद्र शासनाची. निर्यात बंदी घालून केंद्र सरकारने शेतकरी वर्गाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
मित्रहो, डोळे उघडा बहुजन समाजाचा खराखुरा हित शत्रू ओळखा व सर्व समस्या सोडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून बहुजनहो भेदाभेद व सर्व मतभेद विसरून एक व्हा, नेक व्हा व तुम्ही आता राज्यकर्तेच व्हा ! 👁️🧠👁️
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचा
लेटर्स ओफ डॉ आंबेडकर
आणि
पाकिस्तान आणि पार्टिशन.
तुम्हाला कळेल आजचे सर्व दलीत नेते डॉ आंबेडकर यांच्या विचारांच्या विरुद्ध काम करतात.
आणि मोदी गुपचूप डॉ आंबेडकर यांच्या विचारांवर काम करतोय. सगळ्या मोठ्या जागांवर दलीत भरती करतो आहे.
370 काढून दलीतांना नागरिक बनवलं आणि आता दलीत काश्मीर मध्ये मतदान करू शकतो.
दलीत नेते चुप होते.
आता मोदी आहे.
दलीत आणि वाल्मिकी संडास साफ करणार नाही.
जयभीम.
@@VijayManjrekar-xs9fe भाऊ, आता आमच्यासाठी हा विषय केवळ लुटारू मनुवादी काँग्रेस-भाजप व सहकारी यांच्या सत्तालोभी भाऊबंदकीचा नसून लोकशाहीवादी तत्वांच्या अनुरूप बहुजनांच्या सामाजीक, शैक्षणिक , राजकीय, बौद्धिक, आर्थिक इत्यादी बाबींसाठी असून त्यांच्यातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुलामी नष्ट करून सर्व बहुजन समाजासाठी समान संधी व सर्व सत्ताकेंद्रे उपलब्ध करून देणे आहे व तेच आता सर्व बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे ! 👁️🧠👁️
@@VijayManjrekar-xs9fe काँग्रेस-भाजप व सहकारी पक्ष्यांच्या समविचारी भाऊबंदकीच्या सत्ताकारणात आम्हाला पडायचं नाही, त्यासाठी त्यांनी आजतागायत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राबवला जात असलेला त्यांचा मनुवाद मुळा सहीत संपवून भारतीय संविधान संमत लोकशाही पद्धतीने सर्व सत्ताकेंद्रे काबीज करणे व देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृतीशील पध्दतीने अविरतपणे काम करतांना सजग राहणे हेच आता आपल्या प्रत्येक बहुजन समाज बांधवांचे उद्दिष्ट असावे ! त्यासाठी आमच्या धडावर आता आमचेच कार्यरत मेंदू काम करतील ! 👁️🧠👁️
@@VijayManjrekar-xs9fe मित्रहो, आता आम्हाला काँग्रेस-भाजप व त्यांच्या सहकारी पक्ष्यांच्या समविचारी भाऊबंदकीच्या ढोंगी व फसव्या सत्ताकारणात पडायचं नाही, त्यासाठी त्यांनी आजतागायत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राबवला जात असलेला त्यांचा कपटी मनुवाद मुळा सहीत संपवून आम्हाला भारतीय संविधान संमत लोकशाही पद्धतीने सर्व सत्ताकेंद्रे काबीज करणे व देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृतीशील पध्दतीने अविरतपणे काम करतांना सजग राहणे हेच आता आपल्या प्रत्येक बहुजन समाज बांधवांचे उद्दिष्ट असावे ! त्यासाठी आमच्या धडावर आता आमचेच कार्यरत मेंदू काम करतील ! 👁️🧠👁️
अडाणी अशिक्षित लोकांची कमी नाही भारतात हेच खरं
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
@@piyushtrivedi0023 Kashmir mudda solved kela??? What a joke?? Mhanunch Kashmir madhye nivdnuk ladhvat nahi. Aani striyanvar atyachar karnaryancha prachar kartat, kya baat hai!!!!
Sagle gorgarib tya uddanpulavarun bhardhav gadya gheun dhavnar ahet aani shetkari ayodhya la jaun sheti karnar aahet ....Kay pan udahrne delit....
Btw eka Mumbai goregaon co. Chya hr recruiter ne "Marathi people are not allowed here" ashi requirement dile aahe...parprantiy rajkarni sattet aslyavar hech honar....
@@sharmishtha9403 means u r saying indian army kashmir madhe striyanwar aatychar karta aahe? now thats what i call joke? 2 have u ever been to Kashmir in u whole fucking life? why kashmiri muslims are supporting them? jheva kahe mahit nasel na bolo naka
जिथे मुस्लिम समाज एकवटून काँग्रेस च्याच बाजूस झुकलेला दिसतो ,तिथेच सर्व उत्तरे मिळतात,त्यानंतर बुद्धी पाजळावी😅
वाचाळ विराची कृपा
वाचाळ वीराची कृपा
धर्म नाही लोंकाना काय मिळतय ते बघा आणि मत द्या, तुमच्यासारख्यांच्या मूळे देश पाठिमाग पडलाय
महाराष्ट्रातूनच BJP हद्दपार करा. बेरोजगार हा फार मोठा मुद्दा आहे.
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
@@piyushtrivedi0023 Highway , railway, dams बनवणे सर्व सरकार बनवितत. ह्यात कोणते मोठेपण????Are you sure काश्मीर solve zaala? काश्मिरी manaat आकस अजून मोठा निर्माण केला. Shahstra ani हायड्रोजन प्लांट, इंटरनेट electric क्रांती modichi nahi jagaachi aahe. Desha ne कोणते navin technology research kelet?. काळाचा भाग आहे. मोठेपणा सांगू नाही. महाराष्ट्राला काहीच नीती आयोग ne 10 वर्षात दिली नाही. महाराष्ट्र आता पर्यंत swayambhoo आहे. शेतकरी चा मालlभाव नाही. 65% engineer jobless आहे. Government ne मर्यादा बाहेर कर्ज ghetla आहे. Adaani ani ambani la चुकीच्या padhatine mothe kele. Jyancha defence madhye kahi experience naahi tya businessman la project milale, vedanta foxcon महाराष्ट्र baher pathavle, petrol, disel bhav mahit aahe nah. I will not vote modi. He is already 74 old.113 Billion dollor 2004 reserve, 329 Billion dollor 2014 means thrice the economy. 2024 645 Billion dollar means twice in 10 years. मनमोहन सिंह तीन पट ani modi दोन पट. Who is better?
@@piyushtrivedi0023 विकास आहेच नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्रात काय केले ते सांगा???????. दुटप्पी पणा केला सगळे पैसे UP ani gujrat la पाठवले. महाराष्ट्र अस्थिर केला. भ्रष्टाचारी लोकांना जावळ kele. So no vote to BJP.
@@sags762 asthirta cha pahila aarop UBT varach ahe 2019 madhe BJP barobar election jinklta nanatar ka congress barobar gele? sampornya maharashtrat Metro che kaam BJP nij chalu kele aahe porna mumbai madhe metro banvli jaat aahe.. Mumbai madhe jagatla 2 sarvat motha samudti beidge bandhla gela aahe.. navin airport banvla jaat aahe... Tata ni maharashta Semi conductor cha business lavnya sathi land mangitli hoti nai dili, Ambani ne Power plant sathi land mangiltli nai dili.... tehva shetkari aamhi seti karo manhtata amchya baap dada chi zameen ahe ase boltat mag business kuthon yenar.... Vedanata la Gujarat walya ni 30 years same rate var Electricicity and water supply same dene offer ke lele and free land ubtya kai offer ke le le vachon bagha... Gujarat chi competition karta na tehva Ego ghari thevon jayla lagte aamhe he aamhe te nhai chalat kadle ka dada BJP khup kam ke le aahe maharashta madhe BJPch jinkanar and aika MH madhe Bjp and shisena moti party aahe result aalya nanatar Ubty savta BJP padat yenar aahe... me as hindu Shivsena la vote ke le tyani majha vote choron Congress barobaer gele kai guaranty aahe aata tumche vote geon BJP la nhai yenar manhoon
तूझ्या ७ पीढ्या करु शकनार नाहीत
Best news channel
नुसतं सत्ता मिळवणं किंवा सत्ता काबीज करणं हे महत्वाचे नाही. सत्ता ताब्यात आल्यावर सर्वप्रथम तुमचा #पंतप्रधानपदाचा चेहरा नेमका कोण आहे? यावर सर्वपक्षीय सहमती होणे आणि एकमताने ती व्यक्ती ठरणे अतिशय महत्त्वाचे आहे. I.N.D.I.A. मधे पंतप्रधानपदाचे #उत्सुक उमेदवार किमान सहा ते आठ जण आहेत त्यामुळे शपथविधीच्या आधी किती आणि कशा लाथाळ्या आणि सावळा गोंधळ उडू शकतो ते बघूनच मजा येईल. आणि फायनली असंतुष्टांच्या टांगत्या तलवारी डोक्यावर लटकवून ठेवत जो कोणी गरीब बिचारा पंतप्रधानपदी बसेल त्याचा जीव नकोसा करुन टाकतील.....
परराष्ट्रीय धोरण, अर्थधोरण, उद्योग, बँकिंग क्षेत्र, गृहमंत्रालय अशा कितीतरी बाबी आहेत की जी धोरणं देशाच्या कारभारात निर्णायक ठरतात. केवळ #मोदीविरोध हा एककलमी कार्यक्रम डोक्यात ठेवून ही अठरापगड डोक्यांची अहंकारी मंडळी एकत्र आली आहेत त्यापैकी कोणाकडेही देश चालवायची पात्रता, धोरणांची एकवाक्यता, ठोस कार्यक्रम नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. मूळात इंडिया आघाडी सत्तेत येण्याची शक्यता अजिबात नाही आणि जरी आली तरी एकमेकांमधेच उखाळ्यापाखाळ्या आणि लाथाबुक्के मारून जेमतेम वर्षभर कारभार केला तरी पुरे....
अर्थात हे झालं आमचं टाईमपास कल्पनारंजन....कारण आमचे मोदीसाहेब हे कल्पनारंजनही करायला परवानगी देत नाहीत.
कारण तुमची कितीही आपटा #आएगा_तो_मोदीही
मोदींसाठी मतं का द्यायची? याचं उत्तर देतील का मोदी?
भाजप नावाची Washing machine चा वापर वाढविण्यासाठी
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
@@Sanjog_44modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
@@piyushtrivedi0023 घंटा 🔔वाजवणारा दिसतो तू
हिंदू स्वतःचा धर्म वाचवण्यासाठी आणि हिंदू आपल्या बायका मुलींवर अत्याचार होऊ नयेत म्हणून मोदीला मतं देतात.
आदरणीय सर लाट आहे मतमोजणीत निश्चित दिसेल परिवर्तन येणार आहे
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
Modi chhan nete aahet ..kapus 6500 aahe.Kanda niryat bandi aahe.Shetakari saaf marala aahe.. 12000 varshala deun lachar banavalay shetkari.Shetakari aatmahatya karatahet..Shetkaryanchya mulanna kunihi muli deina...Karan khalavalele jivanman..Mi sudhha BJP Cha aahe .Arakshanavar kahihi bolat nahi.Modi mother nete aahet.
BJP चे मते या निवडनुकीत मिळत आहे पण विरोधातील मतान मध्ये निराश्या आसल्या मुळे निवडनुकीचा टक्का घसरला आहे . . .
भाजप चाच मतदार बाहेर पडले नाहीत.मुस्लीम दलीत,मराठा व इतर समाज जो मोदींवर नाराज होता तो मतदान करून गेला आहे.💯
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
BJP च्या विरोधात काँग्रेस, पवार, ठाकरे च नव्हे तर मराठा,शासकीय कर्मचारी(पेन्शन), दलित, शेतकरी, अडाणी अंबानी विरोधक, PSU कम्पनी अडाणी विक्री, राज्यातील राजकीय फोडाफोडी (फोडनविस,तीस,चाळीस) व्यापाराचे shifting गुजरात इत्यादी अनेक कारणे BJPला नुकसान कारक आहेत
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
छान लिहीता पण ....
@@brahmeshhardikar797 pan kai saheb bola na
महाराष्ट्राच्या बाबतीत जे धोरण मोदींनी वापरले ते त्यांना नक्की घातक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सपाटुन मार खाणार. मोदींचे उमेदवार मशालिस्मोर. येणार नाहीत. फकत मतांचे विभाजन होणारं. धनुष्य बान आणि मशाल आणि काँग्रेस त्यात भर म्हणून राज चे इंजिन या मद्ये मते विभागली जाणार. मोदींना हेच पाहिजे. एरवी भाजपची किंमत शून्य. सेनेमुळे महाराष्ट्रात भाजप अस्तित्वात आला हे विसरता येत नाही.🎉🎉🎉🎉
@@piyushtrivedi0023tuzya bhokat Dam banvla ka modi ne😂😂😂
भाजपचा जु ना व नवा कायक र्ता दुखावला आहे नाराज आहे त्यामुळे . बीजेपी कार्यकर्ता प्रचाराला बाहेर पडत नाही
koni sangitle tula
तुझ्या बापाने सांगितले
परमेश्वराने 100% ओबीसी ला अक्कल द्यावी❤ आणि बीजेपी मूक्त भारत व्हावा ही प्रभुचरणी प्रार्थना❤.
Mr. Pawar, nete mandali Maratha aani bol OBC na.. he chuk ahe.
Ani bharat chin chya jalyat pn jaude asa mhan
@@MyAbhyuday te tula mhanayache asel tar tu mhan .. mi fakt visangati dakhavali.. ti pan baghayachi tar bagh.
@@jitendrasonawane2553 tumhi open obc bc ch karat basa , indian kadhi honar. Te jamnar nhi tumhala .
@@MyAbhyuday tumhi bahuda context visarale ? Comment OBC mention karun ..tyanchi akkal kadhun zali hoti .. nahi ka ?
Ho.. aani me INDIAN aahe ch !! Aani lokshahi sathich vote karnar !!
अर्थ व्यवस्था तीन क्रमांकावर जात आहे.
राहुल गांधी यांचे शिक्षण मास्टर ऑफ फिलॉसॉफी आहे तेही इंग्लंड येथून
म्हणूनच वेड्यासारख बडबडतात.त्यांच्या पदवी बद्दल शंका आहे.
😂😂.. गांधी नको.. काँग्रेस ला नवीन चेहरा हवाय
😂😂😂
Mandbuddhi pappu😅
jhata
महिलांना दरवर्षी एक लाख वाटणे व सरसकट सर्व पिकांना वाढवलेली MSP देणे यांची लिखित गॅरंटी काँग्रेस देते असं म्हणते .
ते या जन्मी तरी शक्य आहे का?
Edfo.. Modicha andhabhakta aahes ka
Chottyanno ka shakya nahi
15 लाखावर बोलावं
@@bharatpawar6360
एवढा काळा पैसा परदेशात आहे की प्रत्येक घरी १५ लाख मिळू शकतात .असे विधान होते .पुन्हा पुन्हा बघून घ्या :पुणे येथे तर पप्पू गॅरेन्टी देतो आहे : या जन्मी शक्य आहे का?
Mahavikas 33 seats confirm
४०+ मविआ बघत रहा. हा वंचित एक जागा पाडेल ती म्हणजे सांगली ! तो पक्या देखील निवडून येणार नाही.😅
कांग्रेस आ रही है परिवर्तन अटळ आहे 🔥🔥
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
parivartan chaeye he isleye he BJP ko vote de rahe hai BJP he jetegi
Aa jarur Rahi hai........ Lekin Road pe 😂😂
पळशीकर हे पण आरएसएस ची विचारधारा मानणारे दिसतं आहेत.
यांना ग्रामीण महाराष्ट्राची काहीही माहिती दिसत नाही.
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
सरकारला महागाई बेरोजगारी महिला सुरक्षितता ' रुपयाचे अवमूल्यन यावर चर्चा करा
No bjp
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
गेली 10 वर्षे " मन की बात " ऐकून पब्लीक कांटाली आहे.! शब्दाची बाशफळ बडबड..!! कृति शून्य सरकार...!!!
बीड मध्ये १५ मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे आहेत. कारण ही गोपीनाथ मुंडे यांच्या पासून चा खेळ आहे. २००९ मध्ये ३९ मुस्लिम उमेदवार उभे केले होते त्यांनी १,६०,०००| मतं मिळाली होती. तिच खेळी यावेळी पण केली आहे १५ मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. बघू आता काय होतंय? पण सध्या तरी मविआ ची सर्वच ठिकाणी जोरात चर्चा आहे.😅😅😅
aamhi 70 years ni kantadlo aahot congress chi
ज्यांना स्वतः बद्दल नीटसे समजले नाही ते राज्याच्या राजकारणावर बोलतात.... पळ - शी - कर 😂
अगदी योग्य ह्यांना कसं निखालस खोटं बोलता येते हो? तेही ईतक्या टोकाच्या नाइलाजर्या मानसिकतेने.
कांबळे साहेब आपण पत्रकार आहात. काँग्रेसने जे मुद्दे मांडलेले आहेत त्यापैकी किती मुद्दे देशविरोधी व हिंदू विरोधी आहेत त्यासंबंधी सरांना विचारा..
काँग्रेसची सत्ता असलेल्या साठ वर्षात झालेली देशाची प्रगती व भारतीय जनता पक्षाच्या कालावधीत 10 वर्षात झालेल्या प्रगती संबंधी काही प्रश्न विचारून खुलासा करून घेणे आवश्यक वाटते.
भाजपा ची कोंचती प्रगति अभिप्रेत आहे
MVA 47+
50+ in maharashtra re zhatu
Chutya 50++
@@Hindutva.1234 अंधभक्त आपण चिडचिड करू नका.🔥🔥
नागपूर, सांगली, बुलढाणा या तर सध्या तरी गेल्या.
@@Hindutva.1234 😂😂😂😂 संताप , चिडचिड , हताश
Please repeat interview after 4th June evening
साहेब आम्ही B J P मोदी ला मतदान का करावे 9 वर्षात सर्व विकून टाकले आता काय शिल्लक आहे
बीबीसी BJP favorable बातम्या देत असते
Rahul Gandhi ❤
एक लाख प्रत्येक गरीब महीलेला
शेतकर्यांना MSP आणि कर्जमाफी.
30 लाख रोजगार,वेतनश्रेणीवर नोकर्या❤
30 लाख रोजगार . वाट बघत बसा . देणार कुठे नोकरी ?
यालाच म्हणतात गाजर फुकटे लगेच गेले चाटायला प्रगती मधला सर्वात मोठा अडथला म्हणजे हि फुकट खाउ जनता जिथे गुणवत्तेचा पेक्षा इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटतात तेथेच प्रगतीला खिळ वसते
३० लाख लोकांना सरकारी नोकऱ्या बाकीच्या ६०-७० कोटी उत्पादक श्रेणीतील लोकांनी या १.५-२ कोटी सरकारी कर्मचाऱ्यांची तळी उचलावी बरोबर?
@@pradeepshah279मग आख्खि देश अडानी ला विकायचा का 70000 करोड घेऊन पळालेल्या 31 गुजराथी चोरांना,ईलेक्ट्रोल बाॅण्ड,गो मांस ची दलाली,16 लाख करोड एन पी ए,एकटा
अदानीृ जावयाला 250000 करोडाकर्ज,राफेल चोर( france president नुसार) आणि 3 जजेस मारणारा आणि नोटबंदीत नोटा बदलण्याचे 40% कमिशन खाणारा आणि 50 लाखावरुन 1000 करोड प्राॅपर्टी फक्त 2 महीन्यात करणारा जय शाहा आणि एका दिवसात 3265 करोड जमा होणार्या फुकट्या तडीपारच्या हातात देश द्यायचा का?
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
खुप छान मुलाखत ... पळशीकर साहेब
65 वरिस खन ग्रेस नी पैसा खाल्ला - देश बरबाद केला ते बोला
Bjp वोटर silently प्रत्येक ठिकाणी महायुती ला मतदान करत आहेत आणि महाविकास आघाडी बूथ वर काम करण्या पेक्षा समाज माध्यमावर उथळ पणा दाखवत आहे...4 जुन ला evm वरील खापर फोडलं नाही म्हणजे झालं
हो कारण bjp voter ला फक्त धर्म मंदिर हवे आहेत...मोठमोठ्या उड्डाणपुलावरून गाड्या उडवायच्या आहेत
संपूर्ण मराठा समाज महाविकाआघाडी च्या बाजूने आहे
ho maratha vhaa Hindu banu naka Shivaji maharaj asle aste tar tumchya sarkanchyavthobadyat vazvli asti
मराठे शिवाजी महाराजांबरोबर तरी लढले काय? इतिहास काढाल तर उमजेल मराठी माणसे ही धर्मासाठी गद्दार होती, ती आजही आहेत. क्षणिक स्वार्थासाठी मुघलांची चाटूगिरी करणे हे मराठी लोकांच्या रक्तातला गुण आहे. जे थोडे स्वाभिमानी होते ते छत्रपती सोबत होते आणि त्यांना गनिमी काव्याने युदय करावे लागले. छत्रपतींनी आपल्या जीवनात जास्त लढाया ह्या मराठा सरदारांसोबत केल्या. तिथे तुमच्या सारख्या लोकांचं काय घेऊन बसलात?
Very nice debate . ,& conclusion also .
मुळातच BBC मिडिया मोदी विरुद्ध आहे.
महायुती ३५.....महाविकासआघाडी १३....
हे असले बुढाव लोकांचं मत कायम मेले तरी मोदी ची तारीफ करणार यांना काही देणं घेणं नाहीये रोजगार,शिक्षण , आरोग्य सभेला काळ कुत्रं दिसत नाही मोदीच्या आणि हे लागलेत समर्थन करायला 😂😂😂😂 सरळ सरळ 200 च खासदार येणार की नाही यामध्ये डाऊट आहे 😂😂😂😂
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
भाजपसेना युती पवारांनी तोडली यावर कोणीच बोलत नाही.
पवार कशाला तोडतील जरा डोक्यात काय भुसा भरलेला आहे काय? निवडणूकी पुर्वीच काय ठरलं होतं तर पहीले अडीच वर्षे ही शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल हा फार्मुला होता तो अनाजी पंतांनी का मान्य केला नाही? हा मुख्य मुद्दा आहे. शेवटी एक महिन्या पासून चालु असलेलं गु-हाळ शिवसेनेला वेगळे होण्यास टरबूज 🍉 कारणीभूत आहे. नाईलाजाने उध्दव ठाकरे यांना दोन्ही काँग्रेस सोबत जावे लागले आहे.हा ताजा इतिहास आहे.उगाच अंधभक्त होऊन बोलून फेकाफेक करू नकोस. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा प्रकार डोळ्याने पाहिला आहे आणि कानाने ऐकलेला आहे. भाजप ने देशातील कोणत्याही पक्षासोबत युती करून त्यांनाच कसे संपवता येईल असेच घाणेरडं राजकारण केलेले आहे.उदा.बिहार मध्ये JDU या पक्षाचे काय केले आहे? आंध्र प्रदेश मध्ये TDP या पक्षाचे काय केले आहे? काश्मीर मध्ये तर हद्द पार केली कट्टर जातीवादी महबुबा मुफ्ती हिच्या पक्षासोबत युती करून सरकार चालवले आहे. मग कुठे गेली नितीमत्ता? लबाड, चोर, भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत घेऊन चालणारी लुटारू टोळी आहे भाजप म्हणजे हे लक्षात ठेवा.😅😅😊
te bolle tar tyanchi pool ughdon janar na
पळशीकर आपण वेगवेगळ्या चॅनेल वरुन वेगवेगळे मुद्दे मांडता नक्की कुठेतरी स्थीर रहा.
सत्तेसाठी नैतिकता सोडणारा पक्ष अशी भाजपची ओळख पण त्यांना माहीत नाही इथ मागणाऱ्या पेक्षा देणारा श्रेष्ठ ही संस्कृती आहे महाराष्ट्राची ....जय महाराष्ट्र ,👏
lai bhari tutari
maghe ghaal
की सू सू मुता.....
शेतकऱ्यांचे वाटोळं करण्यासाठी मोदींना मत द्यावात का मराठ्यांनो लाज वाटू द्या आपल्याला एकही मोदी लाटेला मतदान करायचं नाही नाही
बरोबर. मोदींनी एकदा ही मराठा आरक्षण वर ब्र काढला नाही. ज्यावेळी मनोज दादा चे आंदोलन चालू होते त्यावेळी. मोदी हटाव
Modi always
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
azon he jatit vaton raha Hindu banu naka
@@piyushtrivedi0023केला का काश्मीर चा मुद्दा सॉल्व?कधी गेला होता बाबा तू काश्मीर बघायला?
👌सटीक विश्लेषण👍
Thx. Mr. Palshikar
370, राम मंदिर, CAA, triple talaq हे आमच्या दृष्टीनं महत्वाचे मुद्दे आहेत. अजून waqf बोर्ड, समान नागरी कायदा वगैरे सारखे अनेक कायदे रद्द करायची आवश्यकता आहे. ते फक्त bjp करेल.
तसेच infrastructure development हे पुर्वी पेक्षा खूप जास्त आहे.
शिवाय विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हा प्रश्न का टाळला?
I.N.D.I.A. आघाडीत इतकी भांडणे आत्ताच. ते काय सरकार चालवणार?
पुर्वी देश युद्ध सामग्री आयात करत असे आता स्वताची गरज भागवुन वर निर्यात करतो आहे हे कॉंग्रेसी कुत्र्याला कसे कळणार फुकटे काही न करता मोदीजी ना शिव्या देत आहे
Bjp jinkanar nahi
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
उत्तम विसलेशन व माहिती
जयश्रीराम
दोन दोन पक्ष फोडून आणि तिस-या पक्षाचा बिनशर्त पाठिंबा घेऊन सुद्धा भाजपच्या हाती फार काही लागलं नाही असं दिसून येतंय...
India
BBC हे नेहमीच भारत विरोधात धोरण अवलंबिले आहे
हुकुमशाही शासन हटाव लोकशाही बचाव
सुहास पळशीकर सरांचे विश्लेषण नेहमीच सटीक असते
2ते 3 लाखावरचे लाखावर येतील मात्र विजय महायुतीचाच आसेल
या भ्रमात आजिबात राहू नका
पळशीकर तुमचे वक्तव्य हे अंशतः बरोबर आहे ।।।ग्रामीण भागात फिरा तुम्हाला मोदींच्या विरोधात लाट आहे
तुम्ही गुळगुळीत बोलण्यात पटाईत आहेत
वस्तुस्थितीचा अर्धवट शब्दखेळ मांडत आहेत
खूपच चांगले विश्लेषण केले. वस्तुस्थिती वर आधारित मोदीला आव्हानात्मक परिस्थितीचा मुकाबला करावा लागतो आहे.
ही निवडणूक शेती मालाला योग्य भाव, अग्नीविर योजना, महागाई, बेरोजगारी, महराष्ट्रातील उद्योग गुजरात नेणे,या मुद्द्यावर आहेत
सखोल अभ्यास आणि विश्लेषण
सुहास पळशीकर हे काँग्रेस धार्जिणे आहेत अगदी पहिल्यापासून.
त्यामुळे असे biased लोक तेच बोलणार जे महाविकास आघाडीला अपेक्षित आहे.
यावेळी फक्त🤚
रामदास आठवले साहेबांच्या मागे कोणीही नाही. काही पण बोलु नका . या वेळेस आंबेडकरी समाज निवडुन येणार अशां उमेदवारांना मते देणार आहे.
हीच ती वेळ....
महाराष्ट्र विरोधी, गद्दार, घटनाबाह्य लोकांना निवडून देण्यापेक्षा निष्ठावंत,मराठी माणसांना निवडून आणा.
Insightful interview! Thanks 🙏
400 पार हा आकडा शक्य नाही पण मोदींना पूर्ण बहुमत मिळेल आणि मोदीच देशाचे पंतप्रधान होतील.
आंड भक्त आहे का 😂😂
एवढं नक्की कीं भाजपा ला बहुमत नाही मिळत... आणी मोदी पंतप्रधान नाही होणार.
modi la vote deo naka tyai kahich kele nhai fakat highway banavle, dams banavle, railway sudharna keli, kashmir cha mudda solve kela, ram mandir cha mudda solve kela, pahilya apan sashtra baheron ghyacho aata apna hatiyar vikto aahe AK47 chi factory mandli aahe bharata madhe, 8 Hydrogen powerplant banvanya che kaam chalu aahe, Internet kranti aanli, electric vehicle kranti aanli he kai kaam ahe ka chee kai modi la vote karaycha
BJP +NDA =430+++ बाकी सगळे 5th June 2024.
भारतात व महाराष्ट्रात अनेक ज्योतिषी व भविष बघणारे लोक आहेत. त्यांनी सांगावं महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार आणि भारताचा पुढील पंतप्रधान कोण होणार.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, मोदींचा अजिबात गवगवा नाहीये.
ही निवडणूक राष्ट्रवाद विषयी आहे आणि मोदीजी ४००+ सीट मिळवतील हे निर्विवाद सत्य आहे
Congress party is working hard , 🙏
आज पर्यंत आम्ही सातारा जिल्हा शरद पवारांना भरभरून प्रेम आदर दिला परंतु शरद पवारांनी सातारा जिल्हा इथले नेते यांना मागेच ठेवले शरद पवारांना पाहून मतदान करतो भरघोस मतांनी विजयी करतो पण काही उपयोग होत नाही. राजकारण खेळतात निघून जातात प्रगती काहीच करत नाहीत सत्ता नाही म्हणतात आणि 5 वर्ष वाया जातात श्रीनिवास पाटील यांनी काही केलं नाही निधी नसल्याने त्यासाठी सत्तेतील उमेदवार उदयनराजे पाहिजेत
ईंडी आघाडीचा सुपडा साफ - ऊबाठा - 0 शरद पवार - 0 😂😂😂
पळशीकर - आता तरी काॅन्ग्रेस चे कौतुक करणे थांबवा
BJP IT Cell chatukar❤
@@udaypawar1134 काॅन्ग्रेस चा कुत्रा
🍉
भाऊ जरा कमी घेत जा.