श्री सोमनाथ जी - परीवारास सप्रेम नमस्कार- भाऊ स्व: आनंद दिघे ना जिल्ह्य़ा प्रमुख पद सोडण्याचे आदेश हे परमश्रद्येय बाबासाहेब केशव ठाकरे याचा कडुन नाही - नाही . पंरतु एका नाकर्ते व्यक्ति- कडुन बाबासाहेब चे नाव पुढे करून "आनंदीबाई " म्हणजे "ध" चा "म" करण्यात आला आहे . " पहचान कोण " ????
@@OfficeOfPPM तु पैदा झाला होता का केळया...चुत्या..उद्धव ठाकरे राजकारनात जास्त सक्रिय 2003 मधे जास्त झाले...त्याच्या पहिले बाळासाहेबान बरोबर कोण जास्त जवळ होत.जरा अभ्यास कर म बोल..आणी सिनेमा ऐंड च्या वेळी कोण शेवटी दोघे भेटले ते पण दाखवल आहे.म काय समजायच
काहीही असो पण एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंच्या सणसणीत कानशिलात आहे... याचा महाराष्ट्राच्या बहुतांश जनतेला 'आनंद' होत आहे...
अतिशय मार्मिक विश्लेषण! दिघे साहेबांच्या मृत्यू चे कारण हे उघड सत्य आहे पण त्या बद्दल कोणीही उघडपणे बोलत नाही अथवा बोलणार ही नाहीत. आनंद दिघे साहेब अमर रहे!!💐💐💐🙏🙏🙏
प्रभाकर जी, आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या वेळी राजकीय विश्वात किती घालमेल झाली होती ती अजून आठवते. पण त्या वेळी मी वयाने खूप अपरिपक्व होतो आणि राजकारणात एवढा इंटरेस्ट पण नव्हता. त्यामुळे ती केस रिओपन केली पाहिजे आणि दिघे कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यातीलच एक भाग म्हणजे एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद कोर्ट मान्य होणे आणि ठाकरे कुटुंबाची मक्तेदारी आणि दहशत यांचा अंत होणे!!! देर है लेकिन अंधेर नही है।
धर्मवीर चित्रपटा मध्ये शेवटच्या सिन मध्ये जेव्हा त्यांच्या पिंडाला कावळा शिवत नाही.तेव्हा एकनाथ पुढे येउन मनामध्ये काहीतरी संकल्प बोलतात आणि मागे फीरतात आणि तेवढ्यात मागुन भरपूर कावळे येतात.यातच काहीतरी रहस्य आहे.काय संकल्प घेतला असेल एकनाथ शिंदे यांनी,ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
me ha movie khupda paila pan ha scene mazachyane miss zala.. hi comment wachlywar me parat lakshapurvak paila.. thanks.. khup barkave add kele ahet movie madhe je baryach gosti kade point out kartat.. hint detat..
@@user-ig8cj1if4i अगदी बरोबर भाऊ... ठाकरे विशेषतः उद्धव व आदित्य यांना ब्राह्माण असल्याचं माज व एक मराठा वरचड ठरतोय याचा राग आहे.. फडणवीस नाही तर हेच खरे अनाजी पंत आहेत
होय धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू संशयास्पद आहे कारण त्यांना मी पांच-सहा वेळा भेटलो आहे येवढा मनमिळाऊ लोकनेता असा अचानक जातो शक्य नाही आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ऊभे राहिले ते एकनाथ शिंदे .त्यांची बंडाळी म्हणजे शिवसेना भलत्याच वळनावर जात आहे हे सिध्द होते
राणे जेव्हा दिघे साहेबांच्या कानात बोलतात चित्रपटात, तेव्हा साहेबांच्या डोळ्यात आश्रु दाखवलेत. अर्थ त्यांना दुखावले गेले. एकाच वाघ आमचे धर्मवीर दिघे साहेब. जय महाराष्ट्र
बाळासाहेब ठाकरे यांनी पुत्र प्रेमापोटी आनंद दिघे यांचा गेम केला होता, हे सत्य सर्व आमच्या ठाण्याच्या लोकांना माहित्ये आहे, तुम्ही सांगायला का घाबरत आहेत, नका लाजू सत्य कडू असतं
प्रभाकरजी नारायण राणे यांना सर्व माहित आहे म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुझा आनंद दिघे झाला असता त्याच बरोबर अजूनही राणेंचं बाळासाहेबांवर निस्सीम प्रेम आहे म्हणून ते मौन बाळगून आहेत पण त्यांच्या जवळच्या लोकांना त्यांनी सांगितले आहे
बाळासाहेब यांना पुत्र मोह होता म्हणुन तर दिघे यांचा बळी घेतला त्यांनी कारण भीती होती आपल्या नंतर दिघे वर आले तर उद्धव च कस होईल.. पुढे चालून राणे यांनी पक्ष सोडला म्हणजे उद्धव एक नंबर चा नेता... मग बाळासाहेब याने पुतण्या चा बळी दिला पुत्र मोहा पाई... खूप काही दडलंय त्या मातोश्री मधे.... एकटा पवार नाही तर ठाकरे पण तेवढेच जबाबदार आहेत महाराष्ट्र व मराठा समाजाच्या अधोगती साठी
@@dhananjaykulkarni460 वारसा हक्काने चांगल्याच गोष्टी मिळत नाहीत. आनंद दिघेवर झालेल्या अन्यायाचा , एकनाथ शिंदेच्या रूपाने कर्माचे फळ ( तळतळाट) भोगावं लागतय.
साहेबांच्या मनात स्व आनंद दिघे चे समाजकार्य सोबतच लोकप्रियता बघून धास्ती बसली होती की शिवसेना प्रमुखाची खुर्ची कदाचित दिघे घराण्याकडे जाते की काय यामुळे सरळ सरळ बाजूला करण्यात येण्याचा निर्णय झाला असेल, आणि त्याच धक्क्याने दिघे साहेबांनी धसका घेतला असेल असं मला तरी वाटतं'''''''''
आजच्या अदित्य ठाकरे पोलिसांना घर देण्यासाठी जे 25 लाख कमी केले या विषयावर माहिती दया कारण #भुमीपुत्रांची घरे त्यांच्याकडुन वरळीत पाडली, तसेच पोलिसांना 50 लाख रुपये घरासाठी दयावे लागतील हा सगळा प्रकार संशयास्पद आहे.
माझ्या मते आनंद दिघे साहेब हे ग्राउंड लेव्हल वरून काम करायचे.... आणि बाळासाहेब ठाकरे खुर्चीत बसून काम करायचे!!!!( आता ग्राउंड लेव्हल म्हणजे ऑफलाईन आजच्या जमान्यामध्ये?? आणि खुर्चीत बसून म्हणजे ऑनलाइन) हा साधा सरळ हिशोब आज महाराष्ट्राला वीस बावीस वर्षानंतर जर समजत असेल तर यात सर्वसामान्यांची काही चूक आहे...??? आणि धर्मवीर पिक्चर याबद्दलच बोलायचं असेल तर ?त्यामध्ये ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे यांचा जो इतिहास पेश केला आहे? त्यासमोर कवडीमोल किंमत ही बाळासाहेब ठाकरे यांची नाही!!!! (कारण साहेबांचे खुर्चीत बसून केलं तेच मुलगा आज फक्त फेसबुक लाईव्ह मधून करतो)......(माझा माननीय बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही!!! पण काय बोलाव आता उद्धवा अजब तुझे सरकार.... हिजडा मुख्यमंत्री मिळालाय आम्हाला.....
प्रभाकर जी. आम्हाला ही समजवा की नागडा राऊत मेहनत करणार्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल हीन बुद्धी ठेवून त्यांनी केलेल्या जगण्याची धडपडीला हीन ठरवून आसुरी आनंद का मिळवत आहे ?
आनंद दिघे साहेब हे खरे मराठी माणसांची आणि त्यांच्यासाठी काम करत होते. ठाकरे कुटुंबीय हे फक्त मराठीचं कार्ड वापरून सत्ता उपभोगत आहेत असं दिसतंय. आजही त्यांच्या भोवती मुसलमान, सिंधी, गुजराथी इत्यादी लोकांचं कोंडाळ बघायला मिळतं. मराठी माणसं क्वचित बघायला मिळतील.
खरोखरच हा बदला योग्य आहे. कारण धर्मविर आद दिघे हे ,खरे हिंदू हृदय सम्राट होऊ घातले होते. पण नियतीला मान्य नव्हत, अचानक त्यांचा अक्सिडेंट होतो व नंतर हाॅस्पिटील मधे मृत्य होतो, ह्याला योगायोग म्हणायच की आणखीन दूसरे काही.फ
डोईजड नाही म्हणता येणार,..जर साध्या सैनिकाचं महत्त्व मुख्य नायकापेक्षा वाढायला लागलं तर तोच महानायक होतो...मग बाकी सैनिक त्याच्याविषयी संषयाचं जाळं तयार करतात,त्याच्या सच्चेपणावर प्रश्न चिन्ह लागेल अशी परिस्थिती तयार करतात...
करेक्ट ॲनालीशीस आहे , मी बाळासाहेबांना ऊद्धवच्या जन्मापासुन बघतो आहे. बाळासाहेब हे एक लक्षात न येणार वादळ होते. आनंद दीघे हे मध्यम वर्गीय व्यक्तीमत्व होते.
नारायण राणे जे म्हणालेत... की बरं झालं एकनाथ हा निर्णय घेतला... नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता.... हे वाक्य पण बरंच काही सांगून जातो ना
श्री सोमनाथ जी - परीवारास सप्रेम नमस्कार- भाऊ स्व: आनंद दिघे ना जिल्ह्य़ा प्रमुख पद सोडण्याचे आदेश
हे परमश्रद्येय बाबासाहेब केशव ठाकरे याचा कडुन नाही - नाही .
पंरतु एका नाकर्ते व्यक्ति- कडुन बाबासाहेब चे नाव पुढे करून "आनंदीबाई " म्हणजे "ध" चा "म" करण्यात आला आहे .
" पहचान कोण " ????
@@shantarammandlik2589
युवराज उद्धव ठाकरे यांनी दिला असेल.
@@shantarammandlik2589 balasaheb thakre
@@OfficeOfPPM तु पैदा झाला होता का केळया...चुत्या..उद्धव ठाकरे राजकारनात जास्त सक्रिय 2003 मधे जास्त झाले...त्याच्या पहिले बाळासाहेबान बरोबर कोण जास्त जवळ होत.जरा अभ्यास कर म बोल..आणी सिनेमा ऐंड च्या वेळी कोण शेवटी दोघे भेटले ते पण दाखवल आहे.म काय समजायच
Balasaheb thakare maral...Narayan Rane mahit ahe Teva te shivsena hote
काहीही असो पण एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंच्या सणसणीत कानशिलात आहे... याचा महाराष्ट्राच्या बहुतांश जनतेला 'आनंद' होत आहे...
True
You are right..
@@kiranpawar9407 LPPPPLP 0lplp pp pp pop pop punk
एकनाथ शिंदेजी आऊटघटकेचे राजे आहेत.
तुमचा अंदाज खरा निघाला राव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. व्वा ग्रेट लॉजिक 💥💯✨🎉🎊
एकनाथ शिंदे खरोखर एक ब्रँड ठरले.एक रिक्षावाला आपल्या कर्तृत्वाने आणि आनंद दिघे साहेबांच्या आशिर्वादाने लोकांच्या नजरेत आले.
बरोबर आहे हा नियतीने घेतलेला बदला आहे 🙏 आणि एकनाथ शिंदे हे कार्य अगदी योग्य रीतीने करणारच 🙏जय हिंद
Guru dakshina 🙏
ते जास्त योग्य आहेत.
That,s right this is revenge for destiny... and Eknath Shinde Will do it right.... Jay Maharashtra
माननिय एडिटर साहेब श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा म्रुत्यु चा योग्य तपास झाला नाहि .
नक्किच काहितरी गडबड आहे 💯🚩💯
History takles revang by hookand cruk
होय अशीच काहीशी शंका येते
१००%आहेच
It's open secret
@@user-hf2uc9rg4v yes
विश्लेषण आवडले,
आता एकच इच्छा, महाभकास आघाडी लवकर संपावी, शिवसेना खऱ्या शिवसैनीकांकडेच जावी, घराणेशाही नकोच
अतिशय मार्मिक विश्लेषण! दिघे साहेबांच्या मृत्यू चे कारण हे उघड सत्य आहे पण त्या बद्दल कोणीही उघडपणे बोलत नाही अथवा बोलणार ही नाहीत. आनंद दिघे साहेब अमर रहे!!💐💐💐🙏🙏🙏
चौकशी करायला पहिजे
एकनाथ शिंदे यांनी घराणेशाही संपवली. फार बरं झालं.
Ha lokshahi la shaaaaap ahe.
@@jayalotlekar7046 🤣🤣
💯💯👍👍👍
Amit shahani chalu Keli
Shrikant shinde?
प्रभाकर जी, आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या वेळी राजकीय विश्वात किती घालमेल झाली होती ती अजून आठवते. पण त्या वेळी मी वयाने खूप अपरिपक्व होतो आणि राजकारणात एवढा इंटरेस्ट पण नव्हता.
त्यामुळे ती केस रिओपन केली पाहिजे आणि दिघे कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यातीलच एक भाग म्हणजे एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद कोर्ट मान्य होणे आणि ठाकरे कुटुंबाची मक्तेदारी आणि दहशत यांचा अंत होणे!!! देर है लेकिन अंधेर नही है।
अशा केसेस पुन्हा उघडत नाहीत. दिघे सेना प्रमुख होण्याची शक्यता होती. अर्थात त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले नव्हते. शिंदे साहेबांनी वेळ साधली.
Sir it's true that the real hero should get justice.
अहो आता खुद्द दिघे साहेबांचे वंशजच शिंदे ना बंडखोरी केली हे चुकीचे म्हणू लागलेत कसे खोलात जाणार कुणी
@@prakashgadre185 जबरदस्त कमेंट भावा
दिघेसाहेब गरिबांचे व मराठी माणसांचे कैवारी होते अन्याय झालेल्याना न्याय देत होते खरे धर्मवीर होते त्यांच्या मृत्युंची चोवकशी झाली पाहिजे
जे आनंद दिघे करणार होते म्हणून त्यांच्या गेम केला
तेच एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले👌🏻👍🏻
Yevdha varsh gap ka hota eknath marl paheje asha gaddarana
सत्य फार कटू असतं धन्यवाद साहेब खूप छान विसलेक्शन.
जर असेल तर दिघे साहेबांना ही आदरांजली! शिंदे साहेबांना धन्यवाद
🙏
खतरनाक विषय घेतलाय , जेंव्हा ठाकरे पायउतार होतील कदाचित त्यानंतर चित्रपटाचा पार्ट २ येईल त्यामध्ये काही गोष्टी दाखवतील.
Ok
जबरदस्त विश्लेषण....👍तुंमच भाकित शब्द शब्द खरं ठरलं.... 💪🙏🚩
हे सर्व सिद्ध व्हायला पाहिजे.
एकनाथ शिंदे हे real HERO आहेत
Ghamend , kapat , chal , swarth , samorchyala machhyar samajane he kevhahi ultu shakate ,
yewhadha parakrami Ravan , Devanna kaid karnyache samathya atibuddhiman .
Pan keval ahankar , ghamendcha shikar zala . karan denara detana 10 vela akach gost sarkhi sangat aasato , ti tyachi kamajori aasate , jyala samajale to tyacha karyabhag sadhun gheto .
Akanath Shinde 40 varshyachya prawasat je shivsainik hote , tyanna parkhun hote , Tyach barobar hi shembadi madali youva che tarun panat aale , tyanchahi aabhyas Shindenna hota .
Tya mulech khatri zali ki he ghamendi , swarthi , aap pipasu aahet , yogya wel yetach , beduk udimarun bap banun bandachi nishani funkun dhanya waghasarkhe pragat zale .
Aata Shivsena cha wagh zala aase watu lagale .
आनंद दिघेच्या मृत्युंचा, बदला असू शकतो, आमच्या पण मनात ही पाल, चूक चूक ते
एकदम बरोबर 100%
कोणत्याही सन्यासी माणसाचे तळतळाट घेणे सोपे नाही
एक ना एक दिवस भोगावाच लागतो
पालघरला जी मोब्लिंचिंग झाली त्यावरही काहीच केलं नाही
Mla ek prashna ahe Ki Shreedar khopkar yana koni marle?
@@nageshnayak2410 इतकं काही माहीत नाही सर
💯💯💯👍👍👍👌
मलाही पालघर साधूंना केलेली मारहाण आठवली की जीव कासावीस होतो
तेव्हा भाजप सरकार होते
शिवसेना वाढवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत.
स्वर्गीय आनंदजी दिघे यांचे उरलेले कार्य पुर्ण करण्याचा प्रयत्न
धर्मवीर सिनेमा बघितल्यावर मला हीच शंका आली होती. शेवटचे काही scene मी ४ वेळा बघितले आणि मला हे पटत गेले.
बरोबर ओळखल
To पत्रकार kon?
@@JP-ks1qr sanjya
@@Sachin2207 omg 😲really?
@@ameyrisbud6681 hoy bhava
धर्मवीर चित्रपटा मध्ये शेवटच्या सिन मध्ये जेव्हा त्यांच्या पिंडाला कावळा शिवत नाही.तेव्हा एकनाथ पुढे येउन मनामध्ये काहीतरी संकल्प बोलतात आणि मागे फीरतात आणि तेवढ्यात मागुन भरपूर कावळे येतात.यातच काहीतरी रहस्य आहे.काय संकल्प घेतला असेल एकनाथ शिंदे यांनी,ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
Aj je disat ahe toch sanklp asel ....
Gohati cha son kay sangato
Eknath shinde ji please tell us....what u utter in your mind for Anandji Dhighe ...
me ha movie khupda paila pan ha scene mazachyane miss zala.. hi comment wachlywar me parat lakshapurvak paila.. thanks.. khup barkave add kele ahet movie madhe je baryach gosti kade point out kartat.. hint detat..
FM am
0
एकनाथ शिंदे साहेब आगे बडो हम तुमारे साथ जय महाराष्ट्र
निर्भीड आणि स्पष्ट मनाला पटेल असं विश्लेषण ज्यात खरोखर सत्य आहे
अगदी हेच आजच काही वेळापूर्वी शप्पथ माझ्या मनात आळ होत.आणि काही तासा नंतर हा व्हिडिओ बघण्याचा योग आला.योगायोग म्हणावा लागेल.
म्हणून च उद्दव ठाकरे अर्धवट मुव्ही सोडून गेले त्यांना वाटल असेल मृत्यू चं कारण दाखले जाईल म्हणून पळ काढला असेल
@@user-ig8cj1if4i अगदी बरोबर भाऊ... ठाकरे विशेषतः उद्धव व आदित्य यांना ब्राह्माण असल्याचं माज व एक मराठा वरचड ठरतोय याचा राग आहे.. फडणवीस नाही तर हेच खरे अनाजी पंत आहेत
@@ew3474 uddhav Thakre Brahman nahit. CKP ahe. Pan Fadanvis Brahman ahet tarihi te khoop changle ahet
@@darshana2212 ckp mhanje nemke kay
@@Premchandghodke152 chandraseniya kayastha Prabhu. He lok Nan veg khavayye astat
होय धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू संशयास्पद आहे कारण त्यांना मी पांच-सहा वेळा भेटलो आहे येवढा मनमिळाऊ लोकनेता असा अचानक जातो शक्य नाही आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ऊभे राहिले ते एकनाथ शिंदे .त्यांची बंडाळी म्हणजे शिवसेना भलत्याच वळनावर जात आहे हे सिध्द होते
एकदम खरं आहे साहेब तुमचा अभ्यास खूप आहे तुम्ही असामान्य व्यक्तिमत्व आहात
अनमोल " गुरु दक्षिणा "
प्रभाकर सर विश्लेषण अतिशय उत्तम आहे तुमच्या अभ्यासू विश्लेषण असल्यामुळे चैनल ला भरपूर लाईक मिळतात आणि हिंदू धर्म टिकून आहे जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏
राणे जेव्हा दिघे साहेबांच्या कानात बोलतात चित्रपटात, तेव्हा साहेबांच्या डोळ्यात आश्रु दाखवलेत. अर्थ त्यांना दुखावले गेले.
एकाच वाघ आमचे धर्मवीर दिघे साहेब. जय महाराष्ट्र
@
शिंदे साहेबांनी आज खूप सुंदर पत्र लिहिले आहे आपल्या भरकटलेल्या मुख्यमंत्र्यांना.
अप्रतिम विश्लेषण
धर्मवीर चे प्रमोशन सांगते आहे की शिंदे बंडाच्या तयारीत खुप आधीपासूनच होते.वेळ शोधत होते.
अनंत दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी झालीच पाहिजे
धर्माचा आनंद घेणारे वीर दिघे साहेब, 💯
बाळासाहेब ठाकरे यांनी पुत्र प्रेमापोटी आनंद दिघे यांचा गेम केला होता, हे सत्य सर्व आमच्या ठाण्याच्या लोकांना माहित्ये आहे, तुम्ही सांगायला का घाबरत आहेत, नका लाजू सत्य कडू असतं
Mg te kon tharle
Prtryek vela tyancha
Dev mhnun Ullekh hoto
Asa vyakti Pujneey thatrte ka??
एस के गृप जबरदस्त कमेंट.
Chutye kai pan bolo Nako.kune kai pan pasarchi . boltu
Dighe saheban sarkhi Kadhitaric hotat.. khari manse nko Astat..
Vatte Yat Satyata Asavi.
एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी काम करावे जेणेकरून आपला महाराष्ट्र सुखीसमृद्ध व्होवो
प्रभाकरजी नारायण राणे यांना सर्व माहित आहे म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुझा आनंद दिघे झाला असता त्याच बरोबर अजूनही राणेंचं बाळासाहेबांवर निस्सीम प्रेम आहे म्हणून ते मौन बाळगून आहेत पण त्यांच्या जवळच्या लोकांना त्यांनी सांगितले आहे
राणे कधीना कधी सांगतीलच....
वा काय विश्लेषण आहे आज तंतोतंत तुम्ही बोललेले सर्व खरे ठरतात प्रभाकरजी सलूट टू यु
Tumache bhakit 1oo%खरे zale आहे
धन्यवाद
आम्हाला पाहिजे राजेंद्र शिंदे= राज+देवेंद्र+ एकनाथ शिंदे
Absolutely right!!
Honar just wait n watch
मणातली एक इच्छा राजसाहेब आणि एकनाथ जी एकत्रित यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
देव करो आणि असच होवो
Khara asach vhayla hava
@@ritapatil422 हो हे एकदा च आपल्या मनातील होईल
फार सुंदर विवेचन !!
जे न देखे रवी , ते देखे कवी !!
या आत्ता चाललेल्या सत्तानाट्यावरती ऐक चित्रपट निघावा हि विनंती !!
बिलकुल बरोबर आहें तुमच विश्लेषण!
खूपच सुंदर विश्लेषण प्रभाकरजी..... अगदी तथ्य आहे तुमच्या शंकेमध्ये
कर्मा चं फळ मिळतेच. बाळासाहेबांची पुण्याई वारसा हक्काने ऊध्दव ठाकरे ना मिळाली तर आनंद दिघे प्रकरणातील परिणीती ही कर्म म्हणून ऊध्दव ठाकरे ना मिळतेय.
बाळासाहेब यांना पुत्र मोह होता म्हणुन तर दिघे यांचा बळी घेतला त्यांनी कारण भीती होती आपल्या नंतर दिघे वर आले तर उद्धव च कस होईल.. पुढे चालून राणे यांनी पक्ष सोडला म्हणजे उद्धव एक नंबर चा नेता... मग बाळासाहेब याने पुतण्या चा बळी दिला पुत्र मोहा पाई... खूप काही दडलंय त्या मातोश्री मधे.... एकटा पवार नाही तर ठाकरे पण तेवढेच जबाबदार आहेत महाराष्ट्र व मराठा समाजाच्या अधोगती साठी
पण उद्धव ठाकरेंचा काय संबंध ?
@@dhananjaykulkarni460 वारसा हक्काने चांगल्याच गोष्टी मिळत नाहीत. आनंद दिघेवर झालेल्या अन्यायाचा , एकनाथ शिंदेच्या रूपाने कर्माचे फळ ( तळतळाट) भोगावं लागतय.
त्यावेळी मी कामानिमित्य ठाण्याला येत असे आपण सांगत आहात त्यागोष्टी मला सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत.
साहेबांच्या मनात स्व आनंद दिघे चे समाजकार्य सोबतच लोकप्रियता बघून धास्ती बसली होती की शिवसेना प्रमुखाची खुर्ची कदाचित दिघे घराण्याकडे जाते की काय यामुळे सरळ सरळ बाजूला करण्यात येण्याचा निर्णय झाला असेल, आणि त्याच धक्क्याने दिघे साहेबांनी धसका घेतला असेल असं मला तरी वाटतं'''''''''
Fully agree with your thought…
I support Eknath Shinde sir
आजच्या अदित्य ठाकरे पोलिसांना घर देण्यासाठी जे 25 लाख कमी केले या विषयावर माहिती दया कारण #भुमीपुत्रांची घरे त्यांच्याकडुन वरळीत पाडली, तसेच पोलिसांना 50 लाख रुपये घरासाठी दयावे लागतील हा सगळा प्रकार संशयास्पद आहे.
yes you are 100000 % right... Eknath ji knows the real truth and he will reveal the truth....
अगदि खर आहे आपले बोलने खुब छान विश्लेषण नमस्कार
माझ्या मते आनंद दिघे साहेब हे ग्राउंड लेव्हल वरून काम करायचे.... आणि बाळासाहेब ठाकरे खुर्चीत बसून काम करायचे!!!!( आता ग्राउंड लेव्हल म्हणजे ऑफलाईन आजच्या जमान्यामध्ये?? आणि खुर्चीत बसून म्हणजे ऑनलाइन) हा साधा सरळ हिशोब आज महाराष्ट्राला वीस बावीस वर्षानंतर जर समजत असेल तर यात सर्वसामान्यांची काही चूक आहे...??? आणि धर्मवीर पिक्चर याबद्दलच बोलायचं असेल तर ?त्यामध्ये ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे यांचा जो इतिहास पेश केला आहे? त्यासमोर कवडीमोल किंमत ही बाळासाहेब ठाकरे यांची नाही!!!! (कारण साहेबांचे खुर्चीत बसून केलं तेच मुलगा आज फक्त फेसबुक लाईव्ह मधून करतो)......(माझा माननीय बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही!!! पण काय बोलाव आता उद्धवा अजब तुझे सरकार.... हिजडा मुख्यमंत्री मिळालाय आम्हाला.....
अगदी बरोबर हिजड़ा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला होता
प्रभाकर जी. आम्हाला ही समजवा की नागडा राऊत मेहनत करणार्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल हीन बुद्धी ठेवून त्यांनी केलेल्या जगण्याची धडपडीला हीन ठरवून आसुरी आनंद का मिळवत आहे ?
नाॅटी चं तोंड = मविआ ची गां×,,,,,,,, 🤫..🤫..🤫..🤫..
टपरीवाले, भाजीविक्रेते, watchman, रिक्षा चालवणारे अश्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर सेना मोठी झाली, त्यांच्या लोकांची थट्टा चालवली आहे राऊत ने
Nagada raut 😂😁😅🤣
संज्याच आवघं आयुष्य लोकांच्या डांगा धुन्यात गेलं त्याला काय कळणार कष्टाची भाकरी, म्हणुन हिणवतो रिक्षा आणि भाजी वाल्यांना, थु आहे
👍
धन्यवाद साहेब त्याबद्दल कोटी कोटी आभार
आपले
खूपच सविस्तर विचारांची मांडणी केली...छान माहिती मिळाली. 🙏
एकनाथ शिंदे चा अभिनंदन आहे नमस्कार खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद नमस्कार मनाला चटका लावून गेली आहे धन्यवाद एकनाथ शिंदे चा नक्कीच विजय आहे 🙏🙏🙏🙏
स्पष्ट कोण बोलणार, कोण एवढे धाडस करु शकतो, खरं काय झाले ते बर्याच लोकांना माहिती असणार पण शेवटी प्रत्येक जण दहशतीला घाबरतोच
शिव शंकर शंभो 🔱🙏🙇🌍🌍
अतिशय मार्मिक विश्लेषण
आनंद दिघे साहेब हे खरे मराठी माणसांची आणि त्यांच्यासाठी काम करत होते. ठाकरे कुटुंबीय हे फक्त मराठीचं कार्ड वापरून सत्ता उपभोगत आहेत असं दिसतंय. आजही त्यांच्या भोवती मुसलमान, सिंधी, गुजराथी इत्यादी लोकांचं कोंडाळ बघायला मिळतं. मराठी माणसं क्वचित बघायला मिळतील.
ह्या महत्त्वाच्या टॉपिक वर तुम्ही लवकरात लवकर बोलाव हीच अपेक्षा खूप दिवसनांपासून होती आणि अतिशय छान पणे मांडला 👌
आनंद दिघे यांचे आशिर्वाद ठाणे करांच्या पाठिशी कायम राहतील.
अतीशय सुंदर सादरीकरण तसेच असा संवेदनशील विषय घेणयासाठी आपली दाद दयावीच लागेल 🙏इशवर आपणास उदंड यश व आयुष्य देवो
छान विश्लेषण केले आपण... धन्यवाद
तुम्ही विचारांना चालना दिली.
सर्वांच्या मनातील भावनांना वाट दिलीत.
धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या बद्दल जे वाचतो जे ऐकतो त्यावेळी मनसुन्न होते...
तुमची शक्यता 💯 टक्के खरी आहे, सर
अगदी बरोबर बोललात. गुरुपौर्णिमेच्या scene मध्ये पण दिघे साहेब शिंदेंचे गुरु होते असे दाखवले आहे.
खरोखरच हा बदला योग्य आहे. कारण धर्मविर आद दिघे हे ,खरे हिंदू हृदय सम्राट होऊ घातले होते. पण नियतीला मान्य नव्हत, अचानक त्यांचा अक्सिडेंट होतो व नंतर हाॅस्पिटील मधे मृत्य होतो, ह्याला योगायोग म्हणायच की आणखीन दूसरे काही.फ
परफेक्ट विस्लेषण
अतिशय मोजक्या शब्दात अचूक विश्लेषण केले आहे.
विषय छान व माहितीपूर्ण आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपूर्ण जीवनावर माहिती काही भागामध्ये सांगावी अशी आपणांस नम्र विनंती. धन्यवाद
खुप आतुरतेने वाट पाहत असतो आपल्या विडिओ ची 🙏👍😊
धर्मवीर सेना ! 🚩🚩🚩 Perfect measurements 👍
प्रभाकर भाऊ माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
प्रभाकरजी, रियली ग्रेट... सटीक विश्लेषण..
प्रभाकर सर हेडलाईन खूप छान दिली आहे तुम्ही 🥳🥳🥳 शिंदे गटाचा युक्तिवाद योग्य ठरला तर सगळीकडे फटाक्यांची माळ लागेल 🥳🥳🥳🥳🥳 राज यांनी सांगितल्याप्रमाणे
अगदी बरोबर आपण विवेचन केला आहे.
अगदी सार्थ विवेचन सर
तुमचं जे शिर्षक आहे तोच विचार आला होता माझ्या मनात प्रभाकर जी खरंच सांगतो घटनाक्रम बघून
भाऊ तु एखाद्या गोष्टी बद्दल बोलतो तेव्हा त्या गोष्टीत लय तथ्य असतो
शंका रास्त च आहे सर
धर्मवीर आनंदजी दिघे झिंदाबाद...
बरोबर।बोललात।आनंद।दिघे।हे।कमजोर।नवते।एकनाथ।शिंदे।साहेबानी।जे।केल।ते।साहेबाना।आदरांजली।दिली।
दिघे साहेबांच्या अंत्यविधीला ठाकरे उपस्थित नव्हते असेही ऐकले आहे
आले होते पण संतप्त जनतेने आल्या पावली हाकलून दिले असे समजते
Mulund toll nakyavarun parat gele. Thanyatil jantecha rosh hota tyanchyavar.
Hi
@@pratikbhoir1685 rosh kasala hota Bala Saheb var?
Narayan Rane aur Raj Thackeray bata sakte hai
Mi आताच बघितला धर्मवीर आणि त्याचा शेवट पण सगळ्यांना विचार करायला लावतो आणि लगेच तुमचा हा व्हिडिओ
सुंदर विश्लेषन प्रभाकर जी
खूप छान विश्लेषण.
आदित्य ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व देशातील एका खूप मोठया नेत्या प्रमाणे आहे ते नेते म्हणजे राहुल गांधी।।
मुंबई का पप्पु
@@OfficeOfPPM 🍌😂😂😂😂😂
🤣🤣🤣 sahi bole
😂
@@OfficeOfPPM एकदम झकास कमेंट मित्रा
धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब. 🚩🙏🏻
🙏🙏🙏
असु शकते, खुप छान विश्लेषण
हा व्हिडिओ मी आत्ताच बघतेय 1 महिन्यानंतर, पण तुमची दूरदृष्टी किती अचूक होती हे ठसठशीतपणे दिसतंय ....... लाजवाब 👍👌
साहेब, डोईजड झालेली माणसं अशीच खड्यासारखे काढून टाकण्याचा प्रघात आहे 😀 आज सिनेमाच्या निमित्ताने ते जास्त सार्वजनिक झाले इतकेच 😘😭😘😭
Ek cinema kashmir files dusra cinema dharmavir...... Tisra?
डोईजड नाही म्हणता येणार,..जर साध्या सैनिकाचं महत्त्व मुख्य नायकापेक्षा वाढायला लागलं तर तोच महानायक होतो...मग बाकी सैनिक त्याच्याविषयी संषयाचं जाळं तयार करतात,त्याच्या सच्चेपणावर प्रश्न चिन्ह लागेल अशी परिस्थिती तयार करतात...
शिवसेनेच्या स्थापनेपासून बंडू शिंगरे यांच्याबाबत माहिती द्यावी त्यांनाही आनंद दिघे सारखे बाजूला केलं होतं
Ho .Mazi pan request aahe .Bandu Bhai Shingre var ek Video kara.
भाऊ तोरसेकर यांचा व्हीडिओ बघा ह्या विषयावर चा 🙏
व्यवस्थित, तपशीलवार माहिती मिळाली. धन्यवाद!
तुमचा अंदाज बरोबर ठरला
करेक्ट ॲनालीशीस आहे , मी बाळासाहेबांना ऊद्धवच्या जन्मापासुन बघतो आहे. बाळासाहेब हे एक लक्षात न येणार वादळ होते. आनंद दीघे हे मध्यम वर्गीय व्यक्तीमत्व होते.
धर्मवीर यांना न्याय मिळवून दिला आहे
तो एकनाथ शिंदे यांनी
हो अगदी बरोबर...
नियती न्याय देते, कालचक्र फिरत असतं
Dharmveer Eknath shinde saheb🚩🙏