देवेन्द्रजी राजकारणी आहेत तसेच रहावे,शिंदेजी सोबत जरी सरकार बनवले तरी तारेवरची करसत करावीच लागेल,त्यापेक्षा निवडणूकीला सामोरं गेलेलं चांगलं.त्यात शिंदेंशी युती झाली तर ठीक
भाजपा सेना संपवण्याचा प्रयत्न करतेय असे वाटत नाही. पण या बाळासाहेबांच्या सैनिकांना खरी शिवसेना जिवंत ठेवायला मदत जरूर करते आहे असे वाटते. आता त्यात BJP चा फायदा आहे हे आहेच. आणि तसेही देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे deserving CM आहेत.
सूर्यवंशी साहेब, नमस्कार, मी आपला व्हिडिओ पाहीला शिर्षक एकनाथ शिंदे* उद्धव ठाकरे आपण छान विश्लेषण केलं , खरोखरच साहेबांच्या नंतर पक्षाच्या नियमात खूप फेरबदल झाले.आज म वि आ सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीची सरशी झाली.पक्षातर्गत मतभेद आहेतच, शिवाय वैचारिक मतभेद आहेत.जरी सारं अलबेल आहे, असे दाखवत असले तरी तसं काही नाही. म्हणूनच शिंदे साहेबांच्या मनातील ही खदखद बंडाच्या रूपाने बाहेर आली. शिंदे साहेबांच उचललेलं हे पाहुल अगदी योग्य आहे. धन्यवाद,,!
एक मात्र खर की एकनाथ शिंदे हे जमिनीवर मशागत करणारे नेते आहे. प्रचंड मेहनत घेवून आक्रमक स्वभावा बरोबर आश्वासक वागणूक सामान्य लोकांना दिली आणि देत राहतील. म्हणुन तर एव्हढा गोतावळा त्यांच्या बरोबर आसाम येथे दाखल झाला. यातून राज्यासाठी चांगले घडावे ही प्रभु चरणी प्रार्थना.
अगदी बरोबर उद्धवजी नी बाळासाहेबांसारखे मुख्यमंत्री पद आपल्या शिवसैनिकाला दिले असते आणि स्वतः पक्षप्रमुख राहिले असते तर हा दरारा कायम राहायला असता शिवसेनेत बंड झाला नसता
शिवसेना मुक्त महाराष्ट्र होवूच शकत नाही हे भाजप सुद्धा जानते, कट्टर हिंदुत्व हीच शिवसेनेची ओळख आहे आणि ती तशीच रहावी असे सामान्य शिवसैनिकांना वाटते पण जनाब उद्धवजीं आणि आदित्य यांना हे मान्य नव्हत.
भाजपा बरोबर एकनाथ शिंदे सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले तर उध्धवची शिवसेना विरोधीपक्षात बसण्याची लायकी पण ठेवणार नाहीत...थोडक्यात राउताच्या माजीरपणा मुळे राज्यात शिवसेना संपलीच म्हणावे लागेल......
श्री. प्रभाकरराव सुर्यवंशी साहेब, आपण पुर्ण शिवसेनेचा इतिहास खुप छान अन सुंदर भाषेत व थोडक्यात समजावून सांगितला... साक्षात एखाद्या चित्रपटा प्रमाणे... खरोखरच श्री. एकनाथजी खडसे व निष्ठावान शिवसैनिकावर माननीय उध्दवजींनी अन्यायच केला असच म्हणावे लागेल... याला कारणीभूत संजय राऊत व इतर चमचे कारणीभूत आहेत... शिवसेना रसातळाला व तिच्या सर्वनाशाला संजय राऊतच सर्वस्वी जबाबदार आहे... हे वेगळे सांगण्याची गरज नाही... अन श्री. उध्दवजींनी सोईस्करपणे डोळया वर महाभारतातील गांधारी प्रमाणे काळी पट्टी बांधली आहे... शेवटी एकच म्हणावे लागेल की, विनाश काले विपरीत बुद्धी... जयहिंद व जय महाराष्ट्र...
महाविकास आघाडीचे हे सरकार सामान्य, सुज्ञ, सुसंस्कृत माणसाला आवडत नव्हते हे मात्र खरे. फडणवीस यांच्या नेतृत्वात खऱ्या, सच्चा शिवसैनिकांच्या सपोर्टने एक चांगले, जनताभिमुख सरकार पहायला मिळेल अशी आशा करूया.
अगदी योग्य विश्लेषण केलात . बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या मनातील भावना तुमच्याकडून ऐकायला मिळाल्यात. लाचार सेनेच्या सैनिकांना लवकरात लवकर वास्तवतेचे भान आपल्या विश्लेषनातून येवो ही अपेक्षा.
चुक..मग त्यांनी अडीच वर्षे मंत्री पद का स्विकारलं..शिंदे यांना आताच हिंदूत्व का आठवलं..खरी बाब ED चौकशीची धमकी असावी.तुमचा पण अनिल परब करु..शिंदे शरण गेले.🙏🏻
अरे,सत्तेत आले आणि कोरोना आला . थोडंसं खटकलं की लगेच कोणी काडीमोड घेत नाही.काही सुचवून बघून,थोडी वाट बघूनही काही फरक पडत नाही असं म्हटल्यावरच इतका मोठा निर्णय घेतला जातो.
खरोखर खूप चांगले विश्लेषण केले sir तुम्ही ज्यांनी अडीच वरषांपूर्वी युतीला पाहून मतदान केले होते त्यांच्या मताचे मूल्य त्यांना मिळाले हे खरे आहे नाहीतर आपले मत हे वाया गेले असा समज झाला होता.
शिंदे सापडले असते तर त्यांचा आनंद दिघे केलं अस्त हे चांगल माहीत होते म्हणून वेळेत निघून गेले कारण तेच दिघे याचे मित्र होते ...जसं पेरल तस उगवणार..... यांनी बेरोजगार मुलांसाठी 2.5 वर्ष काही केलं नाही सगळे एनसीपी मंत्री फक्त फेकत होते आज करू..आठवडा ने करू मुलांचे आयुष बरबाद केले या नालयकणी एनसीपी सोबत जाऊन सगळी खाती एनसीपी कडे होती आणि मुलांची वाट त्यांनी लावली
मान ,भुवया ,केस उडवायचे ,डोळे फिरवायचे योग प्रकार दिसले नाहीत सकाळ पासून ! 😜 *गं*जा जास्त झाला काय? योग दीना दिवशी आम्ही miss करतोय ! परत या परत या कोणी काही बोलणार नाही! ता. क. Father's day day दिवशी देवाचा बाप हरला , योग दीना दिवशी मानेच्या वरचे योग प्रकार करणारा जोकर गायब झाला!
प्रभाकर जी हे विस्लेशन जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेल्या आज आमच्या बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा एकदा जोमाने वाढली जोपासली पाहिजे त्या साठी सर्व जुन्या नव्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर अनिल परब आणि ह्याचा खरा मास्टर माईंड संजय राऊत ह्यांना बाजूला करायला हवे
बाकीचे माहिती नाही पण आमचा नांदेडचा आमदार, ज्याच्या तोंडावरील माशी देखील उडत नाही, हा फक्त आणि फक्त भाजपा मुळेच निवडून आलाय.... त्याला मत देणारे आज खुप खुश असतील..... 😀😀
फक्त आणी फक्त संजय,परब या सारख्या चमच्या मुळे हि वेळ आली ज्या महाराजाच्या नावावर पक्ष चालतो आणी त्यांच्या वारसा वर माघार घेण्याची वेळ आणता ,साहेबाच्या वारसावर हि वेळ येणारच हिच ती कलियुग महिमा
त्यात साधं विचार करा की उद्धव आपल्याच MLA बरोबर कसा वागेल हे कुढे कोणाला माहित होत. त्याने सगळ्यांना sideline केलं. आज सेनेतले कित्ती नेते त्याने घरी बसवले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद दिघे साहेब. धर्मवीर मधून ते थेट शिंदेंच्या काळजाला भिडले.
शिंदे साहेबानी आता माघार घेऊ नये. बाळासाहेब यांची शिवसेना भाजपाच्या मदतीने मजबूत करावी. शिवसेना मराठी माणसांच्या मनात आहे, जरी तो भाजपा समर्थक असला तरी. पण ती सेना हिंदुत्ववादी हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची व त्यांच्याच नावाने ओळखली जावी.
शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायची भाजपाचा विचार नाहीच.. सेनेने नेहमीप्रमाणे हिंदुत्वाचा विचार प्रगल्भ करून बीजेपीला साथ द्यावी व कॉंग्रेस राष्ट्रवादी MIM अशां बरोबर जाऊ नये हीच बीजेपीची ईच्छा आहे... सेनेने बीजेपी च्या खांद्यावर बसून शांतपणे BMC सांभाळावी.. पण कानात मूतली सेना... हे नव्हतं करायला पाहिजे....
योग्य आणि अचूक विश्लेषण. पक्ष चालविण्यासाठी योग्य अशी व्यक्ती पदावर असणे गरजेचे असते, आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना, विचार ऐकून, निर्णय घेतला पाहिजे. लाॅंग टर्म विचार केला पाहिजे.ती क्षमता एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे शिवसेना न सोडता वेगळा गट स्थापून मूळ शिवसेनेचे विचार उद्दिष्ट साध्य केले सोन्याहून पिवळे.
अप्रतिम वाटलं तुमचे शब्द आज शिवसेनेचे कडवट शिवसेने का मी तुम्ही आमच्या मनातली गोष्ट बोलले बाळासाहेब तुमसे प्यार नही उद्धव तेरी खैर नही उद्धवा अजब तुझे सरकार
एकनाथ शिंदे यांच बोलणं, वागणं संयमी. तळागाळातून आले असल्याने सर्वसामान्यांना आपल्यातीलच आहेत असं वाटणार व्यक्तीमत्व. पक्ष वाढीसाठी खरी मेहनत घेणारे. योग्य वेळी योग्य निर्णय. सत्तेसाठी विरोधी विचारसरणी सोबत जाण्याची चीड.
फार छान विश्लेषण, एक बाजू नक्की ही दिसतेय, पण तुम्ही जे ईडी/ सीबीआय त्रास कमी व्हावा म्हणताय हे काही पटलं नाही साहेब, जे कोणी गैरव्यवहार करणार त्यांना आशा एजन्सी चा वचक हवाच.
बाळासाहेबांची शिवसेना संपविण्याचे षडयंत्र मा. एकनाथ शिंदे यांनी ओळखले आणि ते सेना आमदारांनाही पटवून दिले व ती वाचविण्या करिताच हा सवतासुभा प्रामाणिकपणाने उभा केला आहे असे वाटते याकडे सर्व मावळ्यानी डोळसपने पहावे व मा. उद्धवजी यांनिही पहावे. जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🙏
प्रभाकरजी, मला तुमचे चॅनल खुप आवडते. कुठल्याही विषयावरचे तुमचे अॅनालीसिस खुपच चांगले व मुद्देसूद व convincing असते. असो पण तुम्ही या आपल्या संभाषणात म्हणालात की, सीबीआय चा त्रास कमी होईल असे का म्हणता? तुम्हालाही असं वाटतंय का की ही कारवाई वैयक्तिक द्वेषातून चालली आहे ? भ्रष्ट आणि बेईमान राज्यकर्त्यांवर ज्यानी आम जनतेचा व शेतकऱ्यांचा विश्वासघात करून स्वत:च्या, कुटुंबियांच्या व नातेवाईकांच्या नावावर भरपूर मालमत्ता करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई नको का व्हायला? कृपया खुलासा केलात तर बरे होईल. धन्यवाद.
प्युअरली अराजकीय! वडिलांनी दवाखाना थाटुन दिला तरी डॉक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखता आली पाहिजे. दररोज राऊंड घेतला पाहिजे. कंपाऊंडरच्या सल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो. एक न एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच..🤭😂🤭
उद्धवराव यांची सेना ही पवारनिष्ठ सेना आहे, आणि ओरिजनल शिंदे यांची, म्हणजे बाळासाहेबांची.
सत्य 👍
बाळासाहेबांची सेना बाळासाहेबांनी संपवली, पुत्र प्रेमा पोटी नालायक माणसाच्या हाती सेना सोपवली तेव्हाच
एकनाथ शिंदे पेक्षा संजय राऊत आणि अनिल परब ला जास्त महत्त्व देणं हे जनतेच्या मनात सुद्धा खुपत 🤨🤨🤨
नक्कीच खुपत पण काय करतील
truth
Ho barobar 👍👍
पहिलं संजय राऊत ला शिवसेन तुन काढले पाहिजे
Fully agreed 10000 % true observations
शांत आणि सयंमी नेता... आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
संजय राऊत नावाच्या व्हायरसची लागण झाल्याने शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे .
पूर्वीपेक्षा कडवट, टोकाची टीका करणारी आणि दिशाहीन संघटना वाटत चालली आहे.
उद्धव ठाकरे पेक्षा कधिहि देवेंद्र फडणवीस सरस 💯🚩🚩🚩🔥
भारताला माननीय नरेंद्र मोदीजींशिवाय व महाराष्ट्राला मननीय देवेंद्रजींशिवाय पर्याय नाही.
😀😀होळी रे होळी
पुरणाची पोळी
बामण मेला
संध्याकाळी........
@@sanjadke8590 बामण चढला तुझा आइ वर 🖕🖕🖕🤣
@@sanjadke8590 तुझी अक्कल तेवढीच...आयुष्यात तू कधीच पुढे येणार नाही.
@@mnk1964 😀😀😀तुम्ही आहे ना पुढं,,,,,,,तुम्ही पुढं असल्यावर आम्ही कसं पुढं येणार, आम्ही मागेच राहणार...
राणा मॅडमला हनुमान चालीसा बोलू दिलं असत तर देव तरी मदतीसाठी आले असते
भाजपा ने कोणाबरोबर युती करू नये, स्वतःची वेगळी ओळख या महाराष्ट्र मध्ये ठेवावी.
एकदम जबरदस्त विश्लेषण प्रभाकर सर आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. २०१९ चा विश्वास घात शेवटी वचपा काढला.
आम्हाला शिवसेना मुक्त महाराष्ट्र नकोय ,
पण हिरवी शिवसेना नको आहे हेही तितकेच खरे आहे.
Agadi khare
Ho barobar
मग आताची सेना हिरवी नाही होय वाटली हिंदुनो...
आम्हाला ठाकरे मुक्त सेना हवीय
Very correct, hirvi SS nako ch nako, kadhi hi nako, Shivaji dukhi dukhi honnaar
काहीही होवो पण देवेंद्र फडणवीस जी पुन्हा मुख्यमंत्री होवो. जय महाराष्ट्र !
200% honar
kashala? mahagai vadvyla ajun?
पण शिवसेना बरोबर नको,मग ती कोणाची का असेना,स्वतः निवडून यावे
आणी त्याच्या हातची उरवर्तीत शेतकरी कर्जमाफी पूर्ण होवो
@@sureshgaikwad7950 Udhav thakerey Ani Sanjay Raut chya Shivsene sobat honarach nahi ahe. Satta Futlelya amdaranna gheun sthapan keli janar ahe.
देवेन्द्रजी राजकारणी आहेत तसेच रहावे,शिंदेजी सोबत जरी सरकार बनवले तरी तारेवरची करसत करावीच लागेल,त्यापेक्षा निवडणूकीला सामोरं गेलेलं चांगलं.त्यात शिंदेंशी युती झाली तर ठीक
I do agree with this....
एकदम वास्तववादी विवेचन , तंतोतंत सत्य , . लवकरच भाजपा. + खरी शिवसेना( धर्मवीर सेना) मिळुन जनहिताचं सरकार येवो . शासप्रेम जयश्रीराम ,
🙏सगळं ठिक आहे, पण ED, CBI सक्रियच राहिल्या पाहिजेत. सरकार कोणाचेही असो. तरच भ्रष्टावर वचक राहिल. तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे.😁😁😁
सगळ्यांवर करा पण .. झोल केवढा मोठा आहे त्या Level नुसार
एकदम बरोबर बोललात
Bjp वाल्यावर पण लावली पाहिजे ना ED
@@the_invisible__ खडसे
@@rutujapatiljaybhawani Congress chi satta ali ki mag lava BJP la ed
भाजपा सेना संपवण्याचा प्रयत्न करतेय असे वाटत नाही. पण या बाळासाहेबांच्या सैनिकांना खरी शिवसेना जिवंत ठेवायला मदत जरूर करते आहे असे वाटते. आता त्यात BJP चा फायदा आहे हे आहेच. आणि तसेही देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे deserving CM आहेत.
फार छान विश्लेषण केलं सर एकनाथ शिंदे हे ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ता आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा🚩🚩🚩🚩🚩
सूर्यवंशी साहेब,
नमस्कार,
मी आपला व्हिडिओ पाहीला शिर्षक एकनाथ शिंदे* उद्धव ठाकरे आपण छान विश्लेषण केलं , खरोखरच साहेबांच्या नंतर पक्षाच्या नियमात खूप फेरबदल झाले.आज म वि आ सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीची सरशी झाली.पक्षातर्गत मतभेद आहेतच,
शिवाय वैचारिक मतभेद आहेत.जरी सारं अलबेल आहे, असे दाखवत असले तरी तसं काही नाही. म्हणूनच शिंदे साहेबांच्या मनातील ही खदखद बंडाच्या रूपाने बाहेर आली. शिंदे साहेबांच उचललेलं हे पाहुल अगदी योग्य आहे.
धन्यवाद,,!
एक मात्र खर की एकनाथ शिंदे हे जमिनीवर मशागत करणारे नेते आहे. प्रचंड मेहनत घेवून आक्रमक स्वभावा बरोबर आश्वासक वागणूक सामान्य लोकांना दिली आणि देत राहतील. म्हणुन तर एव्हढा गोतावळा त्यांच्या बरोबर आसाम येथे दाखल झाला.
यातून राज्यासाठी चांगले घडावे ही प्रभु चरणी प्रार्थना.
नक्कीच 👍👍👍
होईल नक्कीच चांगलं होईल. शेवटी शिंदे साहेब दिघे साहेबांचे शिष्य आहेत. ते त्यांच्या नावाला बट्टा लागू1देणार नाहीत.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले तिथेच शिवसेनेचा -हास सुरू झाला....
आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चलती
मोठ्या साहेबाण हेच पाहिजे होते
अगदी बरोबर
उद्धवजी नी बाळासाहेबांसारखे मुख्यमंत्री पद आपल्या शिवसैनिकाला दिले असते आणि स्वतः पक्षप्रमुख राहिले असते तर हा दरारा कायम राहायला असता शिवसेनेत बंड झाला नसता
महाराष्ट्राला शिवसेना मुक्त करायचेच नाही.फक्त
शिवसेनेने आपली हिंदूत्वाची भूमिका पातळ करु नये
हीच महाराष्टाच्या जनतेला अपेक्षा आहे.
तुमचं म्हणणं अगदी बरोब्बर आहे. जय महाराष्ट्र.
शिवसेना मुक्त महाराष्ट्र होवूच शकत नाही हे भाजप सुद्धा जानते, कट्टर हिंदुत्व हीच शिवसेनेची ओळख आहे आणि ती तशीच रहावी असे सामान्य शिवसैनिकांना वाटते पण जनाब उद्धवजीं आणि आदित्य यांना हे मान्य नव्हत.
BJP ne dekhil asa dava kadhi ch kelela nahi. Pan UT mule Shivsena Hindu lokanchya manatun purn utarali he kharech
JANAB....👏👏👏👌👍
भाजपा बरोबर एकनाथ शिंदे सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले तर उध्धवची शिवसेना विरोधीपक्षात बसण्याची लायकी पण ठेवणार नाहीत...थोडक्यात राउताच्या माजीरपणा मुळे राज्यात शिवसेना संपलीच म्हणावे लागेल......
श्री. प्रभाकरराव सुर्यवंशी साहेब, आपण पुर्ण शिवसेनेचा इतिहास खुप छान अन सुंदर भाषेत व थोडक्यात समजावून सांगितला... साक्षात एखाद्या चित्रपटा प्रमाणे... खरोखरच श्री. एकनाथजी खडसे व निष्ठावान शिवसैनिकावर माननीय उध्दवजींनी अन्यायच केला असच म्हणावे लागेल... याला कारणीभूत संजय राऊत व इतर चमचे कारणीभूत आहेत... शिवसेना रसातळाला व तिच्या सर्वनाशाला संजय राऊतच सर्वस्वी जबाबदार आहे... हे वेगळे सांगण्याची गरज नाही... अन श्री. उध्दवजींनी सोईस्करपणे डोळया वर महाभारतातील गांधारी प्रमाणे काळी पट्टी बांधली आहे... शेवटी एकच म्हणावे लागेल की, विनाश काले विपरीत बुद्धी... जयहिंद व जय महाराष्ट्र...
सर आपला राजकारणचा अभ्यास फार गाढ़ा आहे भाषा शैली आवाजपण उत्तम आहे धन्यवाद 🙏🤣
महाविकास आघाडीचे हे सरकार सामान्य, सुज्ञ, सुसंस्कृत माणसाला आवडत नव्हते हे मात्र खरे.
फडणवीस यांच्या नेतृत्वात खऱ्या, सच्चा शिवसैनिकांच्या सपोर्टने एक चांगले, जनताभिमुख सरकार पहायला मिळेल अशी आशा करूया.
फार सुंदर , अभ्यास पूर्ण माहिती आणि शब्दन शब्द परीस्थिती चा आढावा 👌👌👌
Sandeep kasa ahe baba mahendra mhalaskar kuthe ahe tu kasa ahes. Vadgaon Mawal kadhi sodala. Disat nahi tu parwach tujhi athavan kadhali hoti
@@nitindabhade8842 I am still in Vadgaon
गेम करतील 🍉 १००℅ फसवतील बघा हातात काही नाही देनार घंटा देतील
बाळासाहेबांची शिवसेना संपवायला निघालेल्या राउतांना चाप बसेल अशी आशा आहे.
लोकांचा नाथ एकनाथ. धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे.
अगदी योग्य विश्लेषण केलात .
बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या मनातील भावना तुमच्याकडून ऐकायला मिळाल्यात.
लाचार सेनेच्या सैनिकांना लवकरात लवकर
वास्तवतेचे भान आपल्या विश्लेषनातून येवो
ही अपेक्षा.
संयमी आणि शांत राजकारणी म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत
चुक..मग त्यांनी अडीच वर्षे मंत्री पद का स्विकारलं..शिंदे यांना आताच हिंदूत्व का आठवलं..खरी बाब ED चौकशीची धमकी असावी.तुमचा पण अनिल परब करु..शिंदे शरण गेले.🙏🏻
अरे,सत्तेत आले आणि कोरोना आला . थोडंसं खटकलं की लगेच कोणी काडीमोड घेत नाही.काही सुचवून बघून,थोडी वाट बघूनही काही फरक पडत नाही असं म्हटल्यावरच इतका मोठा निर्णय घेतला जातो.
😀टरबुज्या ला मोठं करण्यासाठी,, सत्ता आणि पैशासाठी लाचार झालेत हे सगळे.....हिंदुत्वाचा एवढाच स्वाभिमान होता, तर राजीनामा द्यायचा होता सगळ्यानी.....
नऊ नाथ एकीकडे व एकनाथ एकीकडे असे आहे
आता एक हाती सत्ता बीजेपीने हाती घ्यावी, कोणीही भागीदार नको
भाऊ, तडजोडी कराव्या लागतात.
२०२४ मध्ये लोकसभा सोबत महाराष्ट्र राज्यात हि निवडणुक हवी असेल तर आता भाजप सरकार हवे.
Manas pahijet na changali BJP madhe tee kuthun aananar dusaryachi chorunach na ?
खरोखर खूप चांगले विश्लेषण केले sir तुम्ही ज्यांनी अडीच वरषांपूर्वी युतीला पाहून मतदान केले होते त्यांच्या मताचे मूल्य त्यांना मिळाले हे खरे आहे नाहीतर आपले मत हे वाया गेले असा समज झाला होता.
खूप चांगले विश्लेषण बालासाहेबांच्या शिवसेनेचा उत्कर्ष होवो हीविठ्ठलचरणी प्रार्थना
शिंदे सापडले असते तर त्यांचा आनंद दिघे केलं अस्त हे चांगल माहीत होते म्हणून वेळेत निघून गेले कारण तेच दिघे याचे मित्र होते ...जसं पेरल तस उगवणार..... यांनी बेरोजगार मुलांसाठी 2.5 वर्ष काही केलं नाही सगळे एनसीपी मंत्री फक्त फेकत होते आज करू..आठवडा ने करू मुलांचे आयुष बरबाद केले या नालयकणी एनसीपी सोबत जाऊन सगळी खाती एनसीपी कडे होती आणि मुलांची वाट त्यांनी लावली
🙏👍
On line exam baddal bolata ahat ka
@@Bhavesh_Joshi online ofline arogya vibhag sagl tr barbad kel
@@rohitkamble144 mpsc chi pun vaat lavli
👍👍👍👍👍
दिघे साहेब खूपच खुपत होते हे अगदी खर आहे.
तुमच्या बाकावर ठेवलेलं महाराणा हे पुस्तक पाहून फारच आनंद झाला 🚩 जय महाराणा ⚔️ जय भवानी 🌞
आपण अतीशय परखडपणे आणि निर्भीडपणे आजचे वास्तव समोर आणले आहे. तुमच्या या कौशल्यास आणि धाडसास माझा सॅल्युट .
मान ,भुवया ,केस उडवायचे ,डोळे फिरवायचे योग प्रकार दिसले नाहीत सकाळ पासून ! 😜 *गं*जा जास्त झाला काय? योग दीना दिवशी आम्ही miss करतोय ! परत या परत या कोणी काही बोलणार नाही! ता. क. Father's day day दिवशी देवाचा बाप हरला , योग दीना दिवशी मानेच्या वरचे योग प्रकार करणारा जोकर गायब झाला!
गायब नाही अजुन येतोय मीडिया वर निर्लज्ज 🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣👌👌
मला शिवसेनेवर राग नाही राग आहे राऊत आणि त्यांचं ऐकणारे cm
प्रभाकर जी हे विस्लेशन जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेल्या आज आमच्या बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा एकदा जोमाने वाढली जोपासली पाहिजे
त्या साठी सर्व जुन्या नव्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर अनिल परब आणि ह्याचा
खरा मास्टर माईंड संजय राऊत ह्यांना बाजूला करायला हवे
निःपक्ष ,निर्भिड पत्रकार प्रभकरजी तुमच्या पत्रकारितेला सलाम🙏🙏
सेनेचे आमदार खासदार हे भाजप सेना युती शिवाय विजयी होऊ शकत नाही.हे वास्तव आहे. आणि भाजप कधीच सेनेला अंतर देत नव्हता आणि पुढे पण देणार नाही.
बाकीचे माहिती नाही पण आमचा नांदेडचा आमदार, ज्याच्या तोंडावरील माशी देखील उडत नाही, हा फक्त आणि फक्त भाजपा मुळेच निवडून आलाय.... त्याला मत देणारे आज खुप खुश असतील..... 😀😀
@@aflatoon1231 तोच का जो आज पळून आला अणि म्हणतो माझा खोटा व्हिडिओ बनवला 😂
हेच विश्व प्रवक्त्याला पाहवत नाही. तो खातोय एकाचं आणि वाजवतोय दुसऱ्याच.
Bjp never n will never give weightage to SS as SS is full of arrogant leaders n advisers, unlike true politicians.
@@vipskul5618 तो नाही... खोट्या व्हिडीओ वाला विदर्भातील आहे.... आमचा नांदेडचा कल्याणकर..... 😀😀😀
फक्त आणी फक्त संजय,परब या सारख्या चमच्या मुळे हि वेळ आली ज्या महाराजाच्या नावावर पक्ष चालतो आणी त्यांच्या वारसा वर माघार घेण्याची वेळ आणता ,साहेबाच्या वारसावर हि वेळ येणारच हिच ती कलियुग महिमा
प्रभाकरजी, आजचं तुमचं भाष्य अप्रतिम..ठाण्याचे राजकारण मी पाहिले आहे.जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏🙏
तुमचे विश्लेषण ऐकले कि सर्व शंका आणि प्रश्नांचे उत्तर मिळते 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
आता महाराष्ट्रात स्वच्छ वातावरण निर्माण होईल अशी आशा आहे 🚩🚩🚩
हे सगळे लोक अडीच वर्षे सहन का करत राहिले ह्याचं आश्चर्य वाटतं . पण तरीही ठीक आहे , देर आए दुरुस्त आए !!
कारण मध्ये कोरोना आला भाऊ मानून
कोणत्याही गोष्टी ला वेळ यावी लागते असं म्हणतात ती आता आली 🙏
त्यात साधं विचार करा की उद्धव आपल्याच MLA बरोबर कसा वागेल हे कुढे कोणाला माहित होत. त्याने सगळ्यांना sideline केलं. आज सेनेतले कित्ती नेते त्याने घरी बसवले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद दिघे साहेब. धर्मवीर मधून ते थेट शिंदेंच्या काळजाला भिडले.
कोरोना होता
आरोप केला जाऊ शकता कि कोरोना मध्ये सरकार पाडवले.
शिंदे साहेबानी आता माघार घेऊ नये. बाळासाहेब यांची शिवसेना भाजपाच्या मदतीने मजबूत करावी. शिवसेना मराठी माणसांच्या मनात आहे, जरी तो भाजपा समर्थक असला तरी. पण ती सेना हिंदुत्ववादी हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची व त्यांच्याच नावाने ओळखली जावी.
अगदी बरोबर
@@jitendrakesari1040 धन्यवाद देवा.
मी एक 70तला (70-71मधला फत्रकारआणि आता 70 पार) मला अपेक्षित असलेल शिवशेनेच ईतिहास ऐकून बरे वाटले.
अगदी माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाच्या मनातल बोललात दादा
शिवसेना मुक्त महाराष्ट्र करायची भाजपाचा विचार नाहीच.. सेनेने नेहमीप्रमाणे हिंदुत्वाचा विचार प्रगल्भ करून बीजेपीला साथ द्यावी व कॉंग्रेस राष्ट्रवादी MIM अशां बरोबर जाऊ नये हीच बीजेपीची ईच्छा आहे... सेनेने बीजेपी च्या खांद्यावर बसून शांतपणे BMC सांभाळावी.. पण कानात मूतली सेना... हे नव्हतं करायला पाहिजे....
*ही शिवसेना बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना नाहीये आणि आजचे शिवसैनिक बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी शिवसैनिक नाहीयेत.*
विचार चांगले आहेत खुप आवडले धन्यवाद
उत्तम विश्लेषण सर.आशा करू लवकरच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो.धन्यवाद.🙏🙏
1:52👈😡 म्हणजे ह्यांचा ‘सावरकर’विरोध हा आजचा नाहीय तर!! ‘हिंदूमहासभे’ला विरोध अनाकलनीय आहे जर हे स्वतःला *हिंदुत्ववादी* म्हणत होते तर.
Tyavely communist sobat hote
हिंदुहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकरच होते. नंतरचे सम्राट नकली.त्यांनी मुस्लिम लीग युती केली. Mim कडे मताची भीक मागितली
१९९० च्या सुमारास हिंदूत्वाच्या भूमिकेचे फायदे दिसू लागल्यावर शिवसेनेने हिंदूत्व स्विकारले. त्या अगोदर त्यांची ह्या बाबतीत संशयास्पद भूमिका होती.
योग्य आणि अचूक विश्लेषण.
पक्ष चालविण्यासाठी योग्य अशी व्यक्ती पदावर असणे गरजेचे असते, आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना, विचार ऐकून, निर्णय घेतला पाहिजे.
लाॅंग टर्म विचार केला पाहिजे.ती क्षमता एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे शिवसेना न सोडता वेगळा गट स्थापून मूळ शिवसेनेचे विचार उद्दिष्ट साध्य केले सोन्याहून पिवळे.
आनंद दिघे साहेब यांच्या फिल्म ने बराच प्रणाम केला .सावध केले 🤔🤔🤔🤔🤔🤔
अप्रतिम विश्लेषण
नमस्कार प्रभाकरजी खूप वाट पाहावी लागली या व्हिडीओ ची
अगदी बरोबर.....निर्णय घेतलाय शिंदे साहेबांनी💐💐
अप्रतिम वाटलं तुमचे शब्द आज शिवसेनेचे कडवट शिवसेने का मी तुम्ही आमच्या मनातली गोष्ट बोलले बाळासाहेब तुमसे प्यार नही उद्धव तेरी खैर नही उद्धवा अजब तुझे सरकार
होत ते चांगल्या साठीच मुख्यमंत्र्यापासून बरेच मंत्री सक्षम नव्हते महाराष्ट्राला बदनाम व मागे नेण्यात यशस्वी झाले.
बाळासाहेब ठाकरे जी म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे ते पण लक्षात असू देत
सर आपणास राष्ट्रीय सल्लागार समितीच्या वतीने नेमले पाहिजे
आपण केलेल्या भाषणाला 100%समर्थन
शिवसेनेचे खूप जुने जुने दाखले दिले ते
आम्हाला माहीत नव्हते
सद्य स्थितीचे सुंदर, पटणारे विवेचन...
एकनाथ शिंदे यांच बोलणं, वागणं संयमी. तळागाळातून आले असल्याने सर्वसामान्यांना आपल्यातीलच आहेत असं वाटणार व्यक्तीमत्व. पक्ष वाढीसाठी खरी मेहनत घेणारे. योग्य वेळी योग्य निर्णय. सत्तेसाठी विरोधी विचारसरणी सोबत जाण्याची चीड.
फार छान विश्लेषण, एक बाजू नक्की ही दिसतेय, पण तुम्ही जे ईडी/ सीबीआय त्रास कमी व्हावा म्हणताय हे काही पटलं नाही साहेब, जे कोणी गैरव्यवहार करणार त्यांना आशा एजन्सी चा वचक हवाच.
ः
सर तुम्ही त्यावेळी जे भाकीत केले होते ते आज खरे ठरले तुमचा अभ्यास खूप आहे धन्यवाद 🙏🌹
आपण अगदी योग्य रितीने सर्व घडामोडींचे विषलेशन केले धन्यवाद जय महाराष्ट्र,जय शिवराय
Great Sir Nice Analysis. Nice decision by Eknath Shinde ji.
अतिशय मुद्देसूद, धोरणी ,आणि वास्तविक पणे प्रसंगाची मांडणी करुन घटनेचे विश्लेषण... केले या बद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन...
एकनाथ शिंदे यांनी राजसाहेंबासोबत बोलावे, मराठी माणसांची ताकद वाढवावी. जय महाराष्ट्र...
बाळासाहेबांची शिवसेना संपविण्याचे षडयंत्र मा. एकनाथ शिंदे यांनी ओळखले आणि ते सेना आमदारांनाही पटवून दिले व ती वाचविण्या करिताच हा सवतासुभा प्रामाणिकपणाने उभा केला आहे असे वाटते याकडे सर्व मावळ्यानी डोळसपने पहावे व मा. उद्धवजी यांनिही पहावे. जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🙏
शिवसेना वाचली पाहिजे ... पण शिवसेना बाळासाहेबांच्या तत्वावर आधारित असावी.... ......पण पवार.. कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेली नसावी
अगदी योग्य विश्लेषण प्रभाकरजी. वास्तव खूप छान मांडले आहे.
फारच सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण. विषय ठेवण्याची तुमची पद्धत उत्कृष्ठ आहे आणि आवाजात ही मृदुता आणि दृढ़ता आहे.
आपले नाव समजले नाही. 👍
सखोल व अत्यंत नाटके सत्य कथन ------
प्रभाकरजी नमन खुप छान विश्लेषण 👍👌💯
अगदी बरोबर आहे महाराष्ट्राचा विचार, विकास महत्वाचा आहे
सुर्यवंशी साहेबांचे विश्लेषण अत्यंत समर्पक ,आणि शिस्तबद्ध असतं..
शिवसेनेची महाराष्ट्राला गरजच आहे पण ती मूळ शिवसेना, आदरणीय बाळासाहेबांची. 🙏
what a wonderful analysis Prabhakarji. Tussi gr8 ho. salute
अगदी योग्य विश्लेषण, खूप समर्पक
इतके अचूक आणि अप्रतिम बोलत आहात. खर सांगु आता मन शांत झाल.खरा नेता तोच असतो...जो जनतेला,समाजाला,आणि देशाला सुख,शांती आणि समृद्धी प्रदान करतो.
एकदम बरोबर. १००% योग्य विश्लेषण.
👍जय महाराष्ट्र 🙏🚩👌
सरकार पड़ली तरी नवाब मलिकांच मंत्री पद जाणार नाही ना!!!!!?
वारंवार ऐकावं असं अप्रतिम विश्लेषण
आपला अंदाज अगदीं बरोबर आहे १०० टक्के
मराठी माणुस स्वाभिमानाने राहीला पाहिजे
खूप छान विष्लेषण. अगदी बरोबर आहे
हर हर महादेव
प्रभाकरजी ,खुप छान आणि अचूक विशलेषण 👌
शिंदे नि जे केलं ते लाजिरवाणं कि गोजिरवाणं ?
हे जमल्यास ताईंकडून नक्की प्रतिक्रिया घ्या
धन्यवाद 🙏
आत्ता या क्षणी हा व्हिडिओ पाहिल्यावर कळतय तुमचा अभ्यास किती मोठा आहे. अगदी तुम्ही म्हणालात तसच झाल सगळ.१००%अचूक विश्लेषण प्रभाकर सर...
योग्य आणि अचूक विश्लेषण.
प्रभाकरजी, मला तुमचे चॅनल खुप आवडते. कुठल्याही विषयावरचे तुमचे अॅनालीसिस खुपच चांगले व मुद्देसूद व convincing असते. असो पण तुम्ही या आपल्या संभाषणात म्हणालात की, सीबीआय चा त्रास कमी होईल असे का म्हणता? तुम्हालाही असं वाटतंय का की ही कारवाई वैयक्तिक द्वेषातून चालली आहे ? भ्रष्ट आणि बेईमान राज्यकर्त्यांवर ज्यानी आम जनतेचा व शेतकऱ्यांचा विश्वासघात करून स्वत:च्या, कुटुंबियांच्या व नातेवाईकांच्या नावावर भरपूर मालमत्ता करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई नको का व्हायला? कृपया खुलासा केलात तर बरे होईल. धन्यवाद.
आपले विवेचन मुद्देसुद आणी अभ्यासपुर्ण असतें.आवाज भाषेचा लहेजा अप्रतीम
अतिशय उत्तम आणि खुलासेवार जाणकारी दिलीत, धन्यवाद श्री.प्रभाकर सुर्यवंशीजीं 🌹🙏🙏🙏🌹
Excellent👍 speech sir thanks❤🌹🙏 for sharing.
Very good.
प्युअरली अराजकीय!
वडिलांनी दवाखाना थाटुन दिला तरी डॉक्टरला स्वतः अभ्यास करुन पेशंटची नस ओळखता आली पाहिजे. दररोज राऊंड घेतला पाहिजे. कंपाऊंडरच्या सल्याने औषधे देऊन दवाखाना चालत नसतो. एक न एक दिवस पेशंट शेजारच्या दवाखान्यात जाणारच..🤭😂🤭
एकदम खरे आहे.
नवऱ्याला च कष्ट घ्यावे लागतात, पोरे होण्या साठी,
असे सरळ म्हणा की राव.
भाजपला महाराष्ट्र हा बाळासाहेबांची शिवसेना नाही तर उद्धवसेनामुक्त करायचा आहे आणि लवकरच हा महाराष्ट्र उद्धवपरीवारमुक्त होणार.
योग्य विश्लेषण प्रभाकरजी