मग हे तुमच्या शिंदे साहेबाना सांगा कि, मातोश्री वर केस करायला. दिघे साहेब गेले त्यावेळी बाळासाहेब शिवसेना प्रमुख होते मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे यामागे बाळासाहेबांचा हात आहे, असं तुम्हाला म्हणण्याच आहे का.
@@sanjaysomase9461 अरे दिघे साहेब मृत्यूच्या दारात असताना ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दे असं पत्र त्यांच्याकडे देण्यात आलं आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी जे पाहिलं ते अस्वस्थ करण्यासारखं होतं आणि त्यांन हृदयाचा धक्का बसला
@@Royal_Shetkari14 हे तुला कोणी सांगितलं. काही पुरावा आहे का तुझ्याकडे, कि दिघे साहेबानी स्वप्नात येवुन सांगितलं तुला, माझ्याकडे राजीनामा मागितला म्हणुन.
@@sanjaysomase9461 अरे तुला पुराव्याची गरज काय आहे ...जे दोन व्यक्ती राजीनामा घेण्यासाठी दिघे साहेब यांच्याकडे गेले होते....ते दोन व्यक्ती कोण होते हे तुला कसे माहीत नाही ....विचार मंथन कर किंवा जाणकार लोकांना विचार ते तुला सांगतील.....
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat 'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤 Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
Agadi kharre aahe - Eknathji Shinde yanchya viruddha afava pasravnare kon aahet hey ek shembada mulga pun sangel - fareb kuthale - nichh lok itkya khalchya tharala jatat mhanjay Kay? Swataha kahi satte madhe asun kele nahi pun atta che apale CM Eknathji Shinde hey janate sathi kahi kartat tar bhyad krutya karit aahet hey Magil sarkar che ghenavne lok ...... Shame on MVA
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat 'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤 Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
मुळात हे सरकार कारस्थान करूनच आलंय. त्यामुळे जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. यांच्यासारखे फेकू पेड गोदी मिडिया पत्रकार सामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat 'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤 Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
न्यायव्यवस्था त्यांच्या पर्यंत आलेल्या प्रत्येक कागदाची सत्यता पडताळत असतेच हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे सत्य नक्की बाहेर येईलच आणि आपण उचललेल्या या मुदयाला नक्की यश येईल.
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat 'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤 Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat 'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤 Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
एकनाथ शिंदे ऑक्सिजन मास्क काढताना.. ह्या गृहस्थांना साक्ष ठेऊन मास्क काढत होते. एवढी भयानक कृती करताना अनोळखी भालेराव समोर आहेत याचं भान एकनाथ शिंदे यांना नव्हतं.... कमाल आहे बुवा.
अरे बावळ्यानो सध्या महाराष्ट्रातील आफीस,कार्यालये, उद्योग, मोठमोठे आंतरराष्ट्रीय कार्यालये, जे मुंबईत होते ते गुजरात ला मोदी,शहा पळवून घेऊन जात आहेत ,अंध भक्तानो गुजरात जर विकासाचे मॉडेल आहे तर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला का पळवले जात आहेत ही केवळ धुळफेक आहे आणि या गोष्टी जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून या गोदी मिडीया पत्रकाराने हा विषय घेतलेला आहे.
एकनाथांचं आफाट कर्तृत्व बघून पोटात शूळ उठलेला आहे. बापानं कमावलं, पोरानं घालवलं. हातात आता काहीच उरलं नसल्याने बदनामी करण्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी आहे. 🚩🚩🚩
हो बरोबर आहे cm साहेबांचं कर्तृत्व बघून ह्यांच्या पोटात दुखतंय बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून संघटना उभारली उन्हातान्हातून सभा घेतल्या पोराने पक्षाची निशाणी तर घालवलीच आता मशाला हातात घेऊन पेटवा पेटवीचे धंदे आपल्या चमच्यान कडून करून घेत आहेत पण cm साहेब शिंदे आहेत ते शांत डोक्याने ह्यांचे असले धंदे बंद करतील. स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय असो 🚩👍🏼
सर हे सर्व विरोधकांचे कारस्थान आहे.पण आमचा एकनाथ शिंदे साहेब ह्याच्यावर विश्वास व श्रद्धा आहे.आणि आपल्यामुळे सर्व सत्य आम्हाला कळत आहे ह्या बद्दल आपल्याला धन्यवाद.
@@archanasingh8587 आर्चे येतेस का विहिरी मंदी पोवायला लयी मज्जा मस्ती करुया की आनी तुला आइस्क्रिम पन देतो चोखायला लयी टेस्टी हाय बघ एकदा खाशिल तर पुन्हा पुन्हा मागशील लय भारी हाय🙅🙅🙅🙅
केलेले आरोप हे शंभर टक्के चुकीचे वाटतात. योग्य चौकशी करून अशा लोकांना अद्दल घडवली पाहिजे. आरोप हे भाजलेल्या जखमे प्रमाणे असते. जखम भरून येते पण डाग कायमचा राहतो.
या पत्र लेखकाची व्यवस्थित तपास करुन योग्य ती कारवाई केलीच पाहिजे हा एक घाणेरडा प्रकार आहे ईतके वर्षे हा माणुस झोपला होता का ????का ईतकी वर्षें हा कूणाला तरी ब्लेक मेल करून त्याबदल्यात मिळवलेल्या पैसावर ऐश करत होता सत्य बाहेर यायलाच हवं !!
बाकीचे राजकारण वगैरे ठीक आहे पण या थरापर्यंत जाणं हे भयानक आहे , पण हे जाणिवपूर्वक आणी वेळेच्या नियमनानुसार केलेलं सरळ दिसतय , भालेकरांना एवढ्या उशिरा हे कसं आठवलं आणी नेमकं तेच सरकारात असताना कसं आठवलं हे विचारावं लागेल
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat 'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤 Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
@@Ninja-Gs "शिव"हे नाव कोणाच्या एकट्याच्या बापाचे नाही "शिव" हे नाव आहे " हिंदुहृदयसम्राट श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांचे आणी छत्रपती हे आपल्या सगळ्यांचे बाप आहेत.
@@mayurkhokrale3458 अरे 'शिवसेना'या नावाबद्दल कोण बोलतंय , बाळासाहेब ठाकरे हे म्हणतोय,,,,, आता असं म्हणू नकोस कि बाळासाहेब ठाकरे हे आम्हा सर्वांचे बाप आहेत🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
संबंधित पत्रातील हस्ताक्षर 'कुणाचे' आहे, हे ओळखण्यासाठी/ उघड करण्यासाठी हे पत्र 'टोमणा' सारख्या जागरूक वर्तमानपत्रांनी छापावे व काही लाखांचे बक्षीस जाहीर करावे. 🙏🙏🙏
सर, आजचा विषय फार सिरिअस आहे. आपल्या मताशी मी सहमत आहे, की या पत्र प्रपंचमागे एक अदृश्य शक्ती असावी., आणि पत्रलेखकच्या जीवाला धोका असू शकतो..... पोलिसांनी यावर उपाय काढावा. हे सत्य आहे...... आभार...
सूर्यवंशी साहेब !तुम्ही सांगितलेली पोस्ट आम्ही वाचली ,मी नेहमीच तुमचे कॉलम वाचत असते / ऐकत असते आणि ते खूप विचारंती केलेली असतात.हे तुमचा आजचा ऐकलं ना, त्यावेळेला माझ्या डोक्यात एक कल्पना आली, मी काय एवढी मोठी कोण नाहीये, तरीपण एक माझ्या मनात आलं, ज्यावेळेला एखादी व्यक्ती बेपत्ता होते आणि नंतर सात वर्ष वाट बघून, त्याचा जो कोण वारस असेल, त्याला राहिलेले त्याच्या संदर्भातले सगळे फायदे बँकिंग असुदे, इन्शुरन्स असू दे, तो मयत झाला असा गृहीत धरून दिले जातात आता दिघे साहेबांना जाऊन 22 वर्षे झाली, आणि हे जे कोण महाशय आहेत ना, त्यांनी आत्ता सांगितलं आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांची नावे घेतलीत्यांनी.तर अशा संदर्भात पण सरकारने एक कायदा करायला पाहिजे, तुम्ही ठराविक एक सात वर्ष ,एक दहा वर्ष ,त्या व्यक्तीच्या संदर्भात काय सांगायचे ते सांगा, नंतर ते टाइमbar केलं जाईल.असं झालंच पाहिजे.नाहीतर म्हातारी मेलेल्याचं दुःख नसत, का सुखावतो काळ सोखावतो . आता या पत्रावरून जर चौकशी करायचं म्हटलं, तर यात किती एनर्जी आणि पैसा वेस्ट होईल.
महिला आर्थीक विकास महामंडळाचा एक स्टाॕल नवलकरांचा एअरइंडिया ईमारती समोर,होता आम्हीजायचो तीथे खायाला .ज्यादिवशी लेट झाला त्याच दिवशी ब्लास्ट झाला एअर इंडियाच्या बेसमेंटमधे आणि 6 मजले खाली आले मॕजनीन फ्लोर पर्यंत,,आम्ही सुदैवाने अलिकडच्या फुटपाथला होतो लेट झाला म्हणून आम्ही उचलूनदिले आवयव आणि 108 सिग्नलला सिफेसला थांबलेली ती रिकामी करून काहीजणानी त्या स्पाॕटल अणली रडतरडत ते तुकडे ज्याचे .त्याच्या सोबत नीट ठेवले अणि बस ला पठवल बहूतेक सेंट जाॕर्जला, ईतक आठवतय
✍🏼✍🏼🤷🏽♂️🤷🏽♂️ Remember Always particularly when Voting ,,,,,, जो भी राजनीतिक दल / या नेता मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,, **राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है* शव सेना ऊददधवोदिन 🤑 हर महिने 100 करोड 😇😇😇 *"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,?? अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस * *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽♂️😎😇😇 *टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,? शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝 *अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑
भालेराव आताच का जागे झाले असतील? त्याच्यावरच सगळं उलटेल. खरं खोटं काय ते झालंच पाहिजे व सूत्रधार ही बाहेर यायलाच हवा भालेरावांना किती खोकी मिळाली वावडया उठवून ते ही कळायलाच हवं. धन्यवाद सर्.
साप साप म्हणून भुई धोपटण्याच काम सध्या जोरात चालू आहे. आपण म्हणता तसे अभी व्यक्ती स्वातंत्र्याचा वेगळ्याच अर्थाने उपयोग करून घेतला जातो आहे ठाकरेंना जशी सत्ता गेल्यावर जाग तशी या माणसाला जाग आली म्हणावं का?
Honorable Chief Minister Eknath Shinde is doing a very good job and the opposition is not seeing it, so he is trying to give a different mode in politics.
Panchat pana kartoye opposition...adhi aslya goshti chalyachya ..ata cha social media itkaa forward ani hushar ahe ..ki nemak koun padall ... Ye DEKHIL shodun sangto...tenvha patrr lihinarya ne murkh pana kela ahe
ज्याने हा खोडसाळपणा इतक्या वर्षांनंतर झोपेतून उठून केलाय त्याला नक्कीच कोणीतरी मोठ्या प्रस्ताची साथ आहे. तुमचं समजाउन सांगणारं निवेदन सुंदरच. आणि त्याने वाजवुन खरूज काढली म्हणून शिक्षा तर होणारच.धन्यवाद.....🙏
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय विश्लेषण आपण केलेले आहे आताचे सरकार हे अतिशय उत्तम काम करीत आहे हे गत कालीन सरकारला सहजा सहजी पचनी पडत नाही म्हणून कांहीतरी कुरघोड्या करण्याचे कुटिल कारस्थाने कांहीं हीतचिंतक करीत आहेत.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो बीजेपी सरकार हम आपल्या सोबत आहोत.🌹🌹👌👌👍👍👍
लोक खूप शहाणे झाले आहेत आता, त्याचे खूपसे श्रेय तुमच्यासारख्या पत्रकारांना जाते, तुम्ही, भाऊ, अनय, घनघोर, आबा आणि काही हिंदी पत्रकार यांच्यामुळे बातमी मागची बातमी समजून घ्यायची सवय झालीय आम्हाला. त्यामुळे कोणते पत्र खरे (वाजे आणि परमवीर), आणि कोणते खोटे (हे आजचे) हे कळायला लागले आहे.
आणि प्रभाकरजी भाजपा किती दिवस शिंदेना मुख्यमंत्री पदी ठेवेल ,मी सागतो हिमाचल प्रदेश,व गुजरात निवडणूक निकाल बाहेर आले की शिंदेचा कार्यक्रम एकदम ओके होणार ,ही तात्पुरती मलमपट्टी केली आहे.
Dengerous…Prabhakar Suryawanshi, you are GREAT...You have guts to open such files...these people will manage to take action against truth teller like SUSHANT...DISHA and many more related contacts.
ह्या असल्या पत्राची तसदी घेताच नये उलट या पत्र लेखकाची धरपकड करून त्याला उलटा टांगून चामडी सोलली पाहिजे. त्याने सगळे पाहिले तर तो इतकी वर्षे गप्प का बसला ?
माहित असलेला गुन्हा लपवणे हा सुद्धा एक गुन्हा आहे. ज्या व्यक्तीने पत्र लिहिलं आहे त्या व्यक्तीवर तत्काळ गुन्हा दाखल करून माहीत असलेला गुन्हा इतके दिवस का लपवला याबद्दल चौकशी करणे गरजेचे आहे.
टोमणे बहादुर आता लेटर बहादुर बनलेले.दिसत आहे.प्रभाकर दादा तुमचे विश्लेषण नेहमी प्रमाणे छान होते.
दिघे साहेबांच्या मृत्यूचे कारण मातोश्रीच जबाबदार आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.
मग हे तुमच्या शिंदे साहेबाना सांगा कि, मातोश्री वर केस करायला. दिघे साहेब गेले त्यावेळी बाळासाहेब शिवसेना प्रमुख होते मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे यामागे बाळासाहेबांचा हात आहे, असं तुम्हाला म्हणण्याच आहे का.
मग पत्रकार भालेराव म्हणतात तू सुद्धा खरे असू शकते.उगाच कांहीही बोलायचे
@@sanjaysomase9461 अरे दिघे साहेब मृत्यूच्या दारात असताना ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दे असं पत्र त्यांच्याकडे देण्यात आलं आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी जे पाहिलं ते अस्वस्थ करण्यासारखं होतं आणि त्यांन हृदयाचा धक्का बसला
@@Royal_Shetkari14 हे तुला कोणी सांगितलं. काही पुरावा आहे का तुझ्याकडे, कि दिघे साहेबानी स्वप्नात येवुन सांगितलं तुला, माझ्याकडे राजीनामा मागितला म्हणुन.
@@sanjaysomase9461 अरे तुला पुराव्याची गरज काय आहे ...जे दोन व्यक्ती राजीनामा घेण्यासाठी दिघे साहेब यांच्याकडे गेले होते....ते दोन व्यक्ती कोण होते हे तुला कसे माहीत नाही ....विचार मंथन कर किंवा जाणकार लोकांना विचार ते तुला सांगतील.....
तुमच्या व्हिडिओ मुळे काही लोकांच्या बुडाला मिरच्या लागल्यात 🔥 होत आहे असो छान विश्लेषण सर 👍👍👍
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat
'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤
Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
उद्धव ठाकरे आता नको त्या गोष्टी करतील...
पण एक नक्की नियतीने तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा दिलीये...
exactly
Jail madhe ghatle pahije
नियतीने अजून शिक्षा द्यायची आहे. लवकरच पुढील काळात दिसेल.
अरे नीच माणूस आहे उधो...दिसायला भोळा आहे पण आतून दगाबाजी मध्ये खूप हरामी आहे स्वार्थी आणि राडक्या स्वभावच आहे ह्यो उधो ठाकरे
आशा आफवा पसरवण्याचे काम उध्वस्त सेना आणि गुलाम सैनिक करत असतील
Agadi kharre aahe - Eknathji Shinde yanchya viruddha afava pasravnare kon aahet hey ek shembada mulga pun sangel - fareb kuthale - nichh lok itkya khalchya tharala jatat mhanjay Kay?
Swataha kahi satte madhe asun kele nahi pun atta che apale CM Eknathji Shinde hey janate sathi kahi kartat tar bhyad krutya karit aahet hey Magil sarkar che ghenavne lok ......
Shame on MVA
दलाली बंद झाल्यावर वावड्या उठणारच.
पत्र लिहिणाऱ्या चा पाहिले PCR घ्यायला पाहिजे,याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,सरकार लोकप्रिय होत आहे,ते विरोधकांना सहन होत नाही. छान विश्लेषण 👍
कशावरून सरकार ने च स्वतःला सहानभूती आणि विरोधकांना अडकवण्यासाठी पत्र लिहिले असेल.........
जनतेचं पाठबळ असलेल्या सरकारला सहानुभूतीची गरज भासावी? तसेच विरोधकांना अडकवण्यासाठी पत्र लिहिण्याची गरज नाही ते आपल्या कुकर्माने अडकले जातात वा जातील.
@@Ninja-Gs आर जे मलिश्का च्या घरात पण असेच काही तरी सापडले होते BMC वर टिका केल्या नंतर... ही स्टाइल उद्धव ची वाटते
आगदी बरोबर याची PCR करावीच
@@manasijadhav2725 बरोबर!
असे उद्योग महाराष्ट्रात कोण करेल हे सर्वांना माहीत आहे.
Rane family o
ह्याच्या पाठीवर नक्कीच उद्धव ठाकरे चा हात असणार
छान
हो ,ती हींट सिनेमा आल्यावरच मिळाली होती
हाहाहा दिघे गेल्याशिवाय एकनाथ हिट होणार नाही हे त्याला तेव्हा कळल म्हणून एक डाव एकनाथ राव...एकनाथ साहेब पण मुख्यमंत्री झाल्यावर कळेल
खूप छान विश्लेषण.बरोबर आहे. या सरकारच्या विरोधात हे षडयंत्र आहे. आणि हे रचणारे कारस्थानी यांचे कारस्थान लवकर उघड होऊ दे
एखादी व्यक्ती कल्पनाविस्तार किती भयानक प्रकारे करू शकते.हे कळले.त्यांच्या मागे महाशक्ती असेल.आमच्यामागे परमेश्वर आहे.
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat
'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤
Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
मुळात हे सरकार कारस्थान करूनच आलंय. त्यामुळे जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. यांच्यासारखे फेकू पेड गोदी मिडिया पत्रकार सामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत
@@DShree28 ज्यांची नावे तुम्ही घेतली ते नमकहरामच आहेत यांंची देशद्रोहवाली कम्युनिष्ट विचारधारा आहे.
अवघड आहे बुवा! अजून काय काय बघायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात परमेश्वराला माहीती.
पत्र लिक केल आहे तेथेच सगळं कारस्थान उघड पडले आहे!!!! हि उठा ठेवी आहे 🔥🔥🔥
दिवाळी अगदी समाधानकारक झाली. निसर्गाचे शतशः आभार.
अनिल थत्ते यांनी यावर खुलासा केला आहे.आपण आणि अनिल थत्ते यांनी अनेक व्हिडिओ बनवले आता आपण एकत्र दिसत नाही.
@@ssk3342 pppp
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat
'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤
Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
@@ssk3342 khota bollet te saral saral tyat .. aani koni nai sangnar nakki kai zala teva te 😤😤😤😤
Saglyana Rajkiy dabav ahe
ज्याने हे पत्र पाठविले त्याला शोधून चौकशी होणे अत्यंत महत्वाचे आहे.
उद्धव चा माणूस आहे तो पत्र लिहिणारा
Frustrated elements are not ready to accept the reality. Development khadyat gele
@@akshaysathe1457 😂😂😂
न्यायव्यवस्था त्यांच्या पर्यंत आलेल्या प्रत्येक कागदाची सत्यता पडताळत असतेच हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे सत्य नक्की बाहेर येईलच आणि आपण उचललेल्या या मुदयाला नक्की यश येईल.
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat
'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤
Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
@@DShree28
नर्मदेच्या धरणांमुळे महाराष्ट्राचं किती नुकसान झालंय ते बघ आधी
न्यायव्यवस्था कोणत्या थराला पोहचली आहे ते जनता पाहते आहे
शिंदे साहेबाचा झंझावात विरोधकांना देखवत नाही. त्यामुळे हे असे घाणेरडे आरोप करत आहे.
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat
'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤
Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
Dekhvat ??? .. baghvat**
अरे भाऊ शिंदेना दुर करून फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी हे खटाटोप आहेत.
Khote, shinde kay ahe bhagvada na
मुळात एक सर्व सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे हेच खरे दुःख आहे,, या प्रकरणाचा तपास झालाच पाहिजे
कोण काय कसला आरोप करतील कसलाच भरवसा नाही .
कोठेच विश्वास उरला नाही. सोशल मिडियाचा गैरवापर वाढतच चाललाय
भाऊ कोणती सोशल मीडिया लाचार मिडिया म्हणा. ती फक्त त्या च्या मालकाचे ऐकते.
आजकाल कोणीही उठतय आणि काहीही बरळतोय.... खुप छान शब्द वापरलात लेटर बाजी चा मौसम 👌🏼
कपटी उद्ध्वस्त चे मर्कट चाळे .
या भाजप अंध भक्तांना महाराष्ट्राचा रास करायचा आहे किती लोकांचा रोजगार गेला याचा विचार नाही करणार या i ti सेल वाल्याना किती पगार मिळतो काय माहित
🤣
कारस्थान दिसतंय.. खरय..कुणीतरी बुजगावणं ऊभं केलेलं दिसतय..
पत्र लिहीणार्याचीच नार्को टेस्ट घ्यावी म्हणजे तपास लवकर लागेल . हा इतकी वर्षे गप्प का होता ? त्याची आधी चौकशी करा.
एकनाथ शिंदे ऑक्सिजन मास्क काढताना.. ह्या गृहस्थांना साक्ष ठेऊन मास्क काढत होते. एवढी भयानक कृती करताना अनोळखी भालेराव समोर आहेत याचं भान एकनाथ शिंदे यांना नव्हतं.... कमाल आहे बुवा.
🙏 पैसे घेवून लोकांची दिशाभूल करण्याचे हे कारस्थान असेल. गौरी मॅडमनी केलेल्या याचिकेकडे लोकांचे दुर्लक्ष करण्यासाठीही हे नाटक असेल. शेवटी सत्यमेव जयते!
असू शकते..
अरे बावळ्यानो सध्या महाराष्ट्रातील आफीस,कार्यालये, उद्योग, मोठमोठे आंतरराष्ट्रीय कार्यालये, जे मुंबईत होते ते गुजरात ला मोदी,शहा पळवून घेऊन जात आहेत ,अंध भक्तानो गुजरात जर विकासाचे मॉडेल आहे तर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला का पळवले जात आहेत ही केवळ धुळफेक आहे आणि या गोष्टी जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून या गोदी मिडीया पत्रकाराने हा विषय घेतलेला आहे.
पत्रलेखकाला धरायला हवं व पोलीसी खाक्या दाखवला की बोलेल भराभर.
भालेरावला आतमध्ये घेऊन चोपा सगळे बाहेर निघेल
हे पत्र, म्हणजे विरोधकांची खालच्या पातळीतली उलाढाल म्हणावी लागते.
पण विषय निघालाच आहे तर, त्यावर सत्याचा शोध हा तर घ्यावाच लागेल...!
सत्यमेव जयते ☝️
अतिशय गंभीर बाब, एकनाथ शिंदे साहेब सगळ्या लोकांना पुरुन उरतील
पत्र लिहण्याऱ्याची चौकशी सरकारने करावी म्हणजे परत ही बांडगुळ उगवणार नाही
तुमचं म्हणणं खर आहे, संघ बद्दल किती पोटशूळ किती हे समजते, हे एक कुटील कारस्थान आहे, भालेराव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केलीच पाहिजे,
स्वर्गीय,आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूला बाळासाहेब ठाकरेच जवाबदार आहेत, आख्या महाराष्ट्राला माहिती आहे,
एवढि माहिती तर एवढे दिवस झोपला होताका धन्यवाद प्रभाकर जी 🙏🙏🙏🙏
एकनाथांचं आफाट कर्तृत्व बघून पोटात शूळ उठलेला आहे. बापानं कमावलं, पोरानं घालवलं. हातात आता काहीच उरलं नसल्याने बदनामी करण्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी आहे.
🚩🚩🚩
हो बरोबर आहे cm साहेबांचं कर्तृत्व बघून ह्यांच्या पोटात दुखतंय बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून संघटना उभारली उन्हातान्हातून सभा घेतल्या पोराने पक्षाची निशाणी तर घालवलीच आता मशाला हातात घेऊन पेटवा पेटवीचे धंदे आपल्या चमच्यान कडून करून घेत आहेत
पण cm साहेब शिंदे आहेत ते शांत डोक्याने ह्यांचे असले धंदे बंद करतील. स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय असो 🚩👍🏼
जय श्री राम 🙏
Ha Udhdhat Thakre atishay kapti Aurangzeb vrutticha ahe
अगदी बरोबर
कसल कृतत्व नाव घालवल मराठ्च गद्दरी सोडून काहीही करायला पाहिजे होते पण हा पळपुटेपणा योग्य नाहीच.
सर हे सर्व विरोधकांचे कारस्थान आहे.पण आमचा एकनाथ शिंदे साहेब ह्याच्यावर विश्वास व श्रद्धा आहे.आणि आपल्यामुळे सर्व सत्य आम्हाला कळत आहे ह्या बद्दल आपल्याला धन्यवाद.
exactly
काय गं संगे तुला खऱ्या बापाने घरातुन हाकलुन देले का🤷 म्हणुन दुसऱ्यावर विश्वास आहे🤷🙅💁🤙
@@user-dj8tg4vb4y Tula tuzya bapache naav pan mahitnahi😂😂😂khotyaa naavane comment kartoo aahes😆😆😆
@@archanasingh8587 आर्चे येतेस का विहिरी मंदी पोवायला लयी मज्जा मस्ती करुया की आनी तुला आइस्क्रिम पन देतो चोखायला लयी टेस्टी हाय बघ एकदा खाशिल तर पुन्हा पुन्हा मागशील लय भारी हाय🙅🙅🙅🙅
शिंदे आणि फडणवीस साहेबांनी अती सहनशीलता सोडावी, आणि या विकृती ला जागीच ठेचावे.
केलेले आरोप हे शंभर टक्के चुकीचे वाटतात. योग्य चौकशी करून अशा लोकांना अद्दल घडवली पाहिजे.
आरोप हे भाजलेल्या जखमे प्रमाणे असते. जखम भरून येते पण डाग कायमचा राहतो.
पत्र लिहणाऱ्याची नार्को टेस्ट करावी.
जय महाराष्ट्र
हे शिल्लक सेनेचे काम दुसरा एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणार नाही.
ज्या माणसाने हे पत्र लिहिले आहे तो माणूस नक्कीच पागल आहे. एकतर पागलखान्यात टाका किंवा नॉर्मल असेल तर जेलमध्ये टाका नालायकाला.
मानसिक ताणतणावामुळे वेडसर झालेले अनेक असतात. हा त्यापॆकी असावा
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी,
बोलविता धनी वेगळाची।।
ही शक्यता नाकारता येत नाही.
पत्रातील साळुंकी मंजुळ वाणी बोलत नाही.😂
अरे त्यांचा बोलविता धनी कोण ते कळत नाही का
महाशक्ती
पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे नार्को टेस्ट करायला हवा. कारण हा गंभीर आरोप आहे.
देव भाऊ यांच्याकडे गृहमंत्री आहेत.ते नक्कीच याची सखोल चौकशी करतीलच
कुठलीही परीक्षा न देता पुरस्कार घेणाराच असा विचार करू शकतो की पुरवण्या जास्त लाऊन पक्ष माझा होईल?
बालिश वारस🥱
सर त्या माणसाला पोलिसांनी अटक केलीय अशी बातमी मी वाचली.
हे पत्र देणाऱ्यांची आत टाकून नार्को टेस्ट करा म्हणजे या प्रकरणातील खरे पडद्या मागचे सूत्रधार समोर येतील.
प्रभाकरजी छान विश्लेषण, पत्र लिहिण्यारयाची नारको चाचणी करा
या पत्र लेखकाची व्यवस्थित तपास करुन योग्य ती कारवाई केलीच पाहिजे हा एक घाणेरडा प्रकार आहे ईतके वर्षे हा माणुस झोपला होता का ????का ईतकी वर्षें हा कूणाला तरी ब्लेक मेल करून त्याबदल्यात मिळवलेल्या पैसावर ऐश करत होता सत्य बाहेर यायलाच हवं !!
मला नाही वाटत असे काही घडले असेल.
पत्र लेखकाची नार्को टेस्ट आधी घेतली पाहिजे
हा नक्कीच अंधारे चा नातलग दिसतोय. याचीच आधी नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल.
चारीत्र्य हनन! आपली रेष मोठी करु शकत नाही, दुसर्याची पुस. या माणसाला शिक्षा व्हायला पाहिजे, ती ही जबरदस्त!
बाकीचे राजकारण वगैरे ठीक आहे पण या थरापर्यंत जाणं हे भयानक आहे , पण हे जाणिवपूर्वक आणी वेळेच्या नियमनानुसार केलेलं सरळ दिसतय , भालेकरांना एवढ्या उशिरा हे कसं आठवलं आणी नेमकं तेच सरकारात असताना कसं आठवलं हे विचारावं लागेल
हे पत्र पाठवणाऱ्या च्या मागे कोण राजकारणी आहे त्याला शोधून काढून त्याला शिक्षा झाली पाहिजे तरच असे प्रकार बंद होती ल
सुर्यवंशी या अशा प्रवृत्तीच्या लोकांना प्रसिद्धि न मिळू देता वेळीच ठेचले पाहिजेत.
जब गिधड की मौत आती है तो ओ शहर की तरफ भगता है,अशी दशा उध्दव ची आहे.
हे सर्व उध्दव किडे आहेत.
तुमचे कुठल्याही विषयावरचे विश्लेषण, कधीही व्यत्यय असूच शकत नाही 👌👏👍🌷
एकनाथ अनाथांचा नाथ आहे...🔥⛳
Kanhya Kumar , Medha Patkar ,.. aani jyana marnyacha ullekh tya patrat kela geley he sagle tukde tukde gang che member ahet .. Je JNU madhun Bharat tere tukde honge .. che lavtat
'Narmada bachhav Aandolan' je purn pane khota hota .. Medha Patkar ne purn Modi ji na virodh mhanun te natak ubha kelela 😤😤😤
Tya mule kiti tari varsha pani pohchu shakla nai dushkal grasta gavana 😤
खोखिधार यांचा ते श्रध्दा स्थान आहे 😡😡😡
एवढाच अनाथांचा नाथ आहे ,तर उद्धव ठाकरे यांच्या बापाचे नाव न वापरता धर्मवीर दिघे च नावाने पक्ष स्थापन केला नाही आनंदसेना हे सुद्दा नाव छान होत
@@Ninja-Gs "शिव"हे नाव कोणाच्या एकट्याच्या बापाचे नाही "शिव" हे नाव आहे " हिंदुहृदयसम्राट श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांचे आणी छत्रपती हे आपल्या सगळ्यांचे बाप आहेत.
@@mayurkhokrale3458 अरे 'शिवसेना'या नावाबद्दल कोण बोलतंय , बाळासाहेब ठाकरे हे म्हणतोय,,,,, आता असं म्हणू नकोस कि बाळासाहेब ठाकरे हे आम्हा सर्वांचे बाप आहेत🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
हे एक षडयंत्र रचले जात आहे हे शंभर टक्के खरे आहे
त्या पत्र लेखकाचे डोके फिरले असेल किंवा हे भ्रष्टवादी पार्टीचे काम असेल.
शिल्लक सेनेच हे काम आहे. भालेराव ची नार्को टेस्ट करायला पाहिजे. इतके वर्ष लपवून का ठेवलं ? बोगस
अश्विनी इइइ ये ना आआआआ🤙🤙🤙
पत्र लिहिणाऱ्याची नार्को करायला हवी
हे कारस्थान ऊध्वस्त सेने च ज असणार
संबंधित पत्रातील हस्ताक्षर 'कुणाचे' आहे,
हे ओळखण्यासाठी/ उघड करण्यासाठी
हे पत्र 'टोमणा' सारख्या जागरूक वर्तमानपत्रांनी छापावे
व काही लाखांचे बक्षीस जाहीर करावे. 🙏🙏🙏
उत्तम विश्लेषण सर.🙏
विरोधकांचे काम..
Udhv saheb khup lachar ahet sadya hi vel hatane aanli tyanni
पत्रकाराची च lie detector test, करा, एकदम ok काम होईल
🙏🙏नमस्कार प्रभाकर सर जी 🌹🌹😊😊
सर, आजचा विषय फार सिरिअस आहे. आपल्या मताशी मी सहमत आहे, की या पत्र प्रपंचमागे एक अदृश्य शक्ती असावी., आणि पत्रलेखकच्या जीवाला धोका असू शकतो..... पोलिसांनी यावर उपाय काढावा. हे सत्य आहे...... आभार...
सूर्यवंशी साहेब !तुम्ही सांगितलेली पोस्ट आम्ही वाचली ,मी नेहमीच तुमचे कॉलम वाचत असते / ऐकत असते आणि ते खूप विचारंती केलेली असतात.हे तुमचा आजचा ऐकलं ना, त्यावेळेला माझ्या डोक्यात एक कल्पना आली, मी काय एवढी मोठी कोण नाहीये, तरीपण एक माझ्या मनात आलं, ज्यावेळेला एखादी व्यक्ती बेपत्ता होते आणि नंतर सात वर्ष वाट बघून, त्याचा जो कोण वारस असेल, त्याला राहिलेले त्याच्या संदर्भातले सगळे फायदे बँकिंग असुदे, इन्शुरन्स असू दे, तो मयत झाला असा गृहीत धरून दिले जातात आता दिघे साहेबांना जाऊन 22 वर्षे झाली, आणि हे जे कोण महाशय आहेत ना, त्यांनी आत्ता सांगितलं आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांची नावे घेतलीत्यांनी.तर अशा संदर्भात पण सरकारने एक कायदा करायला पाहिजे, तुम्ही ठराविक एक सात वर्ष ,एक दहा वर्ष ,त्या व्यक्तीच्या संदर्भात काय सांगायचे ते सांगा, नंतर ते टाइमbar केलं जाईल.असं झालंच पाहिजे.नाहीतर म्हातारी मेलेल्याचं दुःख नसत, का सुखावतो काळ सोखावतो . आता या पत्रावरून जर चौकशी करायचं म्हटलं, तर यात किती एनर्जी आणि पैसा वेस्ट होईल.
कदाचित त्या.भालेकर ना आत्महत्या करायची होती अस असेल महून पत्र लिहलं आहे
एकदम तर्कशुद्ध
मला पण एक प्रश्न पडतो.
मी एक शिवसैनिक आहे.
दिघे साहेब ह्या शब्दाच राजकारण चालू आहे
ते पण धर्मवीर आल्यापासून
Ekdum SATIK VISHLESHAN 🚩🚩🙏🙏
तरीहि चौकशी ही करावीच
पत्र लिहिनाऱ्याची नार्को टेस्ट करा
प्रमोद नवलकर पण साधा पत्रकार माणूस गिरगावात राहायचे दोन खोल्यात कसलीच माया जमवली नाही तिथेच गेले
मग माया जमवली कोणी ते तर लोकाना कळूदे
महिला आर्थीक विकास महामंडळाचा एक स्टाॕल नवलकरांचा एअरइंडिया ईमारती समोर,होता आम्हीजायचो तीथे खायाला .ज्यादिवशी लेट झाला त्याच दिवशी ब्लास्ट झाला एअर इंडियाच्या बेसमेंटमधे आणि 6 मजले खाली आले मॕजनीन फ्लोर पर्यंत,,आम्ही सुदैवाने अलिकडच्या फुटपाथला होतो लेट झाला म्हणून आम्ही उचलूनदिले आवयव आणि 108 सिग्नलला सिफेसला थांबलेली ती रिकामी करून काहीजणानी त्या स्पाॕटल अणली रडतरडत ते तुकडे ज्याचे .त्याच्या सोबत नीट ठेवले अणि बस ला पठवल बहूतेक सेंट जाॕर्जला, ईतक आठवतय
✍🏼✍🏼🤷🏽♂️🤷🏽♂️ Remember Always particularly when
Voting ,,,,,,
जो भी राजनीतिक दल / या नेता
मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,,
**राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है*
शव सेना
ऊददधवोदिन 🤑
हर महिने 100 करोड
😇😇😇
*"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,??
अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,,
१ लाख =१ पेटी
१ करोड़ =१ खोखा
९०० खोखा = १ लालु
५ लालु = १ मधुकोड़ा
२ मधुकोड़ा =१ विजय मा
१.५ विजय मा = १ निरव मो
१.५ निरव मो =१ चिदंबरम
३ चिदंबरम =१ खड़गे
३ खड़गे =१ डी शिवकुमार
१० डी शिवकुमार =१ शरद
१० शरद पवार = १ जनपथ
१० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस
* *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽♂️😎😇😇
*टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,?
शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝
*अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑
@@vishwaspatil3317 maya jamavlele patrakar Jail madhe ahet 😀😀
ED laglyamule kon palale te sarvana mahiti aahe. Prabhakarji tumhi phakt uddhav Thakare yanchya virudh bolayachi supari ghetali aahe ase vatate.
योग्यता नसतांना फक्त वडीलांच्या नावांवर सत्ता व पद मिळविणे योग्य नाही .
या पत्रलेखकाची सखोल पोलिस चौकशी व्हायला पाहिजे तो जर दोषी आढळला तर त्याला अत्यंत कठोर शिक्षा व्हायला हवी
टोमणेबॅाम्ब चा काही परिणाम होत नाही म्हटल्यावर आता लेटरबॅाम्ब
विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे प्रभाकरजी तुम्ही.
भालेराव आताच का जागे झाले असतील? त्याच्यावरच सगळं उलटेल. खरं खोटं काय ते झालंच पाहिजे व सूत्रधार ही बाहेर यायलाच हवा भालेरावांना किती खोकी मिळाली वावडया उठवून ते ही कळायलाच हवं. धन्यवाद सर्.
साप साप म्हणून भुई धोपटण्याच काम सध्या जोरात चालू आहे. आपण म्हणता तसे अभी व्यक्ती स्वातंत्र्याचा वेगळ्याच अर्थाने उपयोग करून घेतला जातो आहे ठाकरेंना जशी सत्ता गेल्यावर जाग तशी या माणसाला जाग आली म्हणावं का?
Honorable Chief Minister Eknath Shinde is doing a very good job and the opposition is not seeing it, so he is trying to give a different mode in politics.
Panchat pana kartoye opposition...adhi aslya goshti chalyachya ..ata cha social media itkaa forward ani hushar ahe ..ki nemak koun padall ... Ye DEKHIL shodun sangto...tenvha patrr lihinarya ne murkh pana kela ahe
Fact Should Come out ... Thanks for Sharing Suryavanshi Sir 🙏
ज्याने हा खोडसाळपणा इतक्या वर्षांनंतर झोपेतून उठून केलाय त्याला नक्कीच कोणीतरी मोठ्या प्रस्ताची साथ आहे. तुमचं समजाउन सांगणारं निवेदन सुंदरच. आणि त्याने वाजवुन खरूज काढली म्हणून शिक्षा तर होणारच.धन्यवाद.....🙏
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय विश्लेषण आपण केलेले आहे आताचे सरकार हे अतिशय उत्तम काम करीत आहे हे गत कालीन सरकारला सहजा सहजी पचनी पडत नाही म्हणून कांहीतरी कुरघोड्या करण्याचे कुटिल कारस्थाने कांहीं हीतचिंतक करीत आहेत.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो बीजेपी सरकार हम आपल्या सोबत आहोत.🌹🌹👌👌👍👍👍
बदनामी करण्याचा प्रयत्न बाकी काही नाही
🙏🏽 नमस्कार 🙏🏽
खुप वर्षांनंतर अशी दिवाळी साजरी झाली
श्री सुर्यवंशी आपले खुप खुप आभार.
छान विष्लेशन. आपल्या विष्लेशन मुळे
विरोधी पक्षाच्या राजकारणी नेत्यांच्या
बुडाला मिरची लागली आहे.
सत्य शोधून अशा " कारस्थानींचे भांडफोड करणे " जरूरीचे आहे!त्याशिवाय विरोधकांचे अन्यायकारी कृत्ये बंद होणार नाही!
लोक खूप शहाणे झाले आहेत आता, त्याचे खूपसे श्रेय तुमच्यासारख्या पत्रकारांना जाते, तुम्ही, भाऊ, अनय, घनघोर, आबा आणि काही हिंदी पत्रकार यांच्यामुळे बातमी मागची बातमी समजून घ्यायची सवय झालीय आम्हाला. त्यामुळे कोणते पत्र खरे (वाजे आणि परमवीर), आणि कोणते खोटे (हे आजचे) हे कळायला लागले आहे.
भाऊ तोरसेकर ...फक्त bjp बाजू बोलतात...
त्या vdo ला सामनी व्यक्ती च्या मानतील कंमेंट नाहीत
त्या पेक्षा लाख पटीन हे आणी अनय.. नी कुलकर्णी ठीक
@@nandkishoritraj877 chuk ulat bhau ch jast tathast pane vishleshan kartaat
@@nitinkulmethe582 .आवडज्याची त्याची....
👍
भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर सूर्यवंशी समजलं..पण बाकी अनय, घनघोर वगैरे व्यक्ती कोण आहेत? त्यांची नावं कळाली तर बरं होईल. आम्हालाही तुमच्या सारखं समजेल..
@@shriram1006अनय जोगळेकर-MH48 चॅनेल, अश्विन अघोर- घनघोर चॅनेल
घाणेरडं राजकारण चालू आहे, अशा लोकांची चौकशी करून कारवाई केली पाहिजे, इतके दिवस कुठे झोपले होते?
लोक काही ही आरोप करतील. लक्ष देऊ नये. मराठी माणूस मुख्यमंत्री झाला. याचा
आम्हांला अभिमान आहे.(जय महाराष्ट्र. जय दिघे साहेब )
महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठी ❤️
ऊदव ठाकरे हाच त्यामागचा सूत्रधार असणार.
हे उध्दव सेनेचे काम आहे
लोकाना चांगली लोक काम करतात हे त्यांना बघवत नाही, नीच लोक आहेत.
Dole phutke.
आणि प्रभाकरजी भाजपा किती दिवस शिंदेना मुख्यमंत्री पदी ठेवेल ,मी सागतो हिमाचल प्रदेश,व गुजरात निवडणूक निकाल बाहेर आले की शिंदेचा कार्यक्रम एकदम ओके होणार ,ही तात्पुरती मलमपट्टी केली आहे.
साहेब , हे मला वाटत की ,कली युगाच लक्षण आहे . असली माणसे ठेचून मारली पाहिजेत .
Dengerous…Prabhakar Suryawanshi, you are GREAT...You have guts to open such files...these people will manage to take action against truth teller like SUSHANT...DISHA and many more related contacts.
Love you sir g..🚩🚩🥰
ह्या असल्या पत्राची तसदी घेताच नये उलट या पत्र लेखकाची धरपकड करून त्याला उलटा टांगून चामडी सोलली पाहिजे. त्याने सगळे पाहिले तर तो इतकी वर्षे गप्प का बसला ?
प्रभाकर साहेब.
तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकत
रहावे. आपल्या प्रमाणेच भाऊ तोरसेकर
तर जबरदस्त हुशार प्रतिभावान पत्रकार.
,बोलनयाने होते सत्य बोललेच पाहिजे साहेब तुम्ही बोलत रहा ,खुप खुप सुभेछा
सर... तुम्ही जे बोलताना... ते खरचं आहे
मला वाटतं त्या भालेकरची अगोदर नार्को टेस्ट करावी म्हणजे सत्य काय ते नक्कीच बाहेर येईल आणि त्या पत्रकाराचा बोलविता धनी कोण आहे हे पण समजेल.
माहित असलेला गुन्हा लपवणे हा सुद्धा एक गुन्हा आहे. ज्या व्यक्तीने पत्र लिहिलं आहे त्या व्यक्तीवर तत्काळ गुन्हा दाखल करून माहीत असलेला गुन्हा इतके दिवस का लपवला याबद्दल चौकशी करणे गरजेचे आहे.