पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
देवेंद्र फडणवीस जी सारखा नेता महाराष्ट्रासाठी परत होणार नाही नाही कोठे फ्राड नाही कोणत्याही जाती धर्माचा द्वेष नाही महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेने परत विचार करावा
अगदी बरोबर. प्रत्येक क्षेत्रात लोक आपली प्रतिमा डागळण्याअगोदर रीटायर्ड होतात.अगदी तेंडूलकरसारखे खेळाडू सुध्दा. हा म्हातारा स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली तरी जागा सोडायला तयार नाही.मुलीला पक्षाचा चार्ज हॅन्ड वोव्हर करायचा होता ते जमले नाही.
IT IS WELL SAID BY LATE VIJAY MERCHANT THAT" CRICKETOR SHOUID RETIRE AT THE TIME WHEN PEOPLE ARE ASKING WHY?AND NOT WHEN THE PEOPLE ARE ASKING WHY NOT?. SAME IS APPICABLE IN EVERY FIELD & EVERY WALK OF THE LIFE. 4:03 4:05
ह्यांचे पित्ते फडणवीसांना वाट्टेल तसं बोलून त्यांचा अपमान करणार .हे त्यांना फटकारणार सुद्धा नाहीत , पण स्वतः मात्र त्यांच्याकडून सन्मानाची अपेक्षा करणार . अरे वा रे वा ....
कायम भावी पंतप्रधान. म्हणून आम्ही त्यांना बारामतीचे प्रांतप्रधान करून टाकले खरे पण आता 2024 मध्ये बारामती पण हातची जाणार हे जवळ जवळ जवळ निश्चित झाले आहे
शरद पवार हे स्वतःच्या पुतण्याचेच कधीही आधारवड होवू शकले नाही,पण आता पुतण्यानेच त्यांचा अधांतरी वड करुन टाकलेला आहे,बाकी प्रभाकरराव आपले विवेचन एकदम सुरेखच.
आम्ही शपथ घेतली आहे की शरद पवार साहेब अणि उ बा ठा. ला राजकारणातून निवृत्त करणार वाट लावली या दोन्ही लोकांनी महा राष्ट्र ची स्वतः ला मालक समजतात हे दोघे महा राष्ट्र चे
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
बापाचा हा अपमान सुसुच्या जिव्हारी लागला. ती पण सर्व चॅनेल वर रडत होती 😡😡आणि एक आठवण पंढरपूर ला एकादशीची पूजा न करण्याचे किती शांतपणे फडणवीस ने घेतला होता...
Mazi khup ichhya hoti ki devendrajina sapatnik vithalache darshan vhave.te ushira ka hoina pan zale.pandurangachya dari nyay hotoch ani to zala.baas hyachach anand ahe.
शरद पवार ह्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कधी कोणते चांगले काम केलेय? सत्तेच्या हट्टापायी यांनी मराठा व मराठेतर जातींमध्ये सतत काड्या करत महाराष्ट्राच्या प्रगतीला अडथळा निर्माण केलाय. याला कधीच समाजकारण करता आलेले नाही. हे मराठी जनतेने आता तरी ओळखून यांची जागा दाखवली पाहीजे.
बीन बुलाये मेहमान होण्यासाठी पण हे किती आसुसलेले...तिथे हजेरी लाऊन विकृत आनंद मिळवायचा होता का. जिथे मानाने आमंत्रण दिले होते,तिथे नाकारले..राम मंदिर...
@@cbda231मोदी शरद पवार एवढं घाणेरडं राजकारण करत नाहीत. आता लिब्रांडू पणा दाखवण्याआधी आधी 13वा बॉम्बस्फोट कुठे झाला होता हे पवारांना जाऊन विचारा आधी. 😂😂😂
वास्तव विश्लेषण. आदरणीय देवेंद्र फडणवीस जी विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी ह्या सर्वांचीच काय काय बोलणी सहन केलीत, विधान भवनात सुद्धा सर्व एकापेक्षा एक तुटून पडायचे. हे जनतेला ही सहन होत नव्हते.
पूर्वी ऐकलं होतं महाभारतात, एक सज्जन होता, त्याला खायला रोज गाडाभर अन्न, एक रेडा आणि एक माणूस इतक्या वस्तू "खायला" आवडायच्या त्या गोष्टी निव्वळ थापा वाटायच्या. आम्हाला काय माहित नव्हतं, की लिहिणाऱ्यांनी या गोष्टी भविष्यकाळात होणाऱ्या वक्रतुंड, महाकायाला लक्षात घेऊन लिहिल्या होत्या. धन्य त्या व्यास महर्षीची.
आघाडी सरकारने देवेंद्र ना बोलावले नव्हते म्हणूनच काकाला वाटले असेल की देवेंद्र नी बोलवले नाही. मराठीत म्हणतात ना स्वतः वरून जग ओळखणे.😅 हे त्या काकाला तंतोतंत लागू पडते.
अजीत दादांनी अगदी योग्य आणि उत्तम निर्णय घेतलेला आहे. ते काकांना फारच जवळून बघत आलेले असल्यामुळे ते त्या समारंभात पोचले तर तिथेही फोडाफोडीचे राजकारण सुरू करून त्याही दुधात मिठाचा खडाच काय, पोतं ओततील याची अजीत दादांना खात्री आहे म्हणून त्यांंना दूर ठेवण्यात येतंय.
ही सर्वी शनि महाराजांची (न्याय देवता) कृपा आहे ज्यानी महराष्ट्रा आणि इतराना (१९९३ पासून वाट बगतत) त्यांना न्याय देयायची शुरूआत केली आहे.....शिशुपाल के पापो गी गिनती पूरी हो गई है उसे अब फल भुगद ना ही होगा... शुरूआत हो गई है.
Sir, excellent analysis. The time makes all calculation at the right time. And SP is realising the time he had made insulting things with DF. Again it is right decision by CM and DCM to refuse the lunch invitation of SP.
सर मी कट्टर शिवसैनिक आहे सर पण या पुढे एकाच घरात एकच पद घ्यावे हीच आपणास विनंती सर यापुढे एकाच मागणी करा नको घराणे शाही आपण एकच मागणी करा आमदार खासदार यांनी आपले मुलांना किंवा नातेवाईकांना यांना सोडुन कार्यकर्ते यांना उमेदवारी द्यावी हि माझी अपेक्षा आहे
फडणवीस साहेब एक उच्च शिक्षित व सुसंस्कारित राजकारणी आहे.
शरद पवार एक राजकीय दृष्ट्या संपलेला अध्याय आहे,
उगाच अस्तित्व दाखविण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे बस्स.
अपशकुनीना कार्यक्रमाला बोलवत नाहीत.
खूप छान अगदी बरोबर बोललात.
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
कंमेंट delete करून kahinhi होत खोटी माहिती पासवतोय का नालायक
देवेंद्र फडणवीस जी सारखा नेता महाराष्ट्रासाठी परत होणार नाही नाही कोठे फ्राड नाही कोणत्याही जाती धर्माचा द्वेष नाही महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेने परत विचार करावा
महाराष्ट्रातील राहिलेले उद्योग गुजरातला पाठविण्यासाठी देवेंद्र फसवणूक महाराष्ट्राला हवे आहेत का?सगळा महाराष्ट्र ( मुंबई )सह गुजरातला नेण्यासाठी?
फोडणवीस .....
फक्त मराठा द्वेष
@@shivajiwaghmode6998mumbai Maharashtra la lutnare chor bhrashtaachaari ghotaalebaz khandanikhor vasulibaz Uddhavoddin khan budda maulana sharuddin PAWAR budda pahijet ka tumala
@@shivajiwaghmode6998काय त्याच त्या शिळ्या कंमेंट्स करता हो ? तुम्हाला कंटाळा नाही आला का ? छोट्या पोरांना पण पटणार नाही तुमचं म्हणणं 😅
देवेंद्रजी वायफळ बडबड करत नाही योग्य वेळी योग्य निर्णय बरोबर घेतात
देवेंद्र फडणवीस की जय हो
योग्य वेळी निवृत्ती घेतली तरच मान सन्मान मिळतो ! नाहीतर राष्ट्रीय राज्य स्तरावर सोडा ! गल्लीतही कुणी विचारत नाही ! 🙏🚩🚩
अगदी बरोबर. प्रत्येक क्षेत्रात लोक आपली प्रतिमा डागळण्याअगोदर रीटायर्ड होतात.अगदी तेंडूलकरसारखे खेळाडू सुध्दा. हा म्हातारा स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली तरी जागा सोडायला तयार नाही.मुलीला पक्षाचा चार्ज हॅन्ड वोव्हर करायचा होता ते जमले नाही.
@@environmentalhealthsafetye104
🙏👍👍👍👍
म्हणजे तुम्हाला कुत्रा म्हणायचे का😂😂😅
IT IS WELL SAID BY LATE VIJAY MERCHANT THAT" CRICKETOR SHOUID RETIRE AT THE TIME WHEN PEOPLE ARE ASKING WHY?AND NOT WHEN THE PEOPLE ARE ASKING WHY NOT?. SAME IS APPICABLE IN EVERY FIELD & EVERY WALK OF THE LIFE. 4:03 4:05
पदावर असल तरच शेवटचा सन्मान मिळेल ना भरभरून😮 नाही तर जाईल विस्मृतीत😢
अहो त्यानीच सांगीतल होत की बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो . त्याच शब्दाचा मान राखला असेल 😂😂
हा बैल आधार घेऊन चालतो तरी बोलतो मी जवान.
क्या बात है!😅👌👌👌
छा काहीतरी बोलता, सरळ कसाबाला बोलवा, तसं कसाब ओळखीचा असेलच त्यांच्या
बैलाचा अपमान करू नका राव!🙏
बैल शेतकऱ्याशी, त्याच्या धन्याशी ईमानदार असतो!
तरस मात्र मेलेल्यावरच, सडल्या-कुजल्या वरच जगतो!✌️
@@Hindustan_Zindabad 😄
शंभर शरद पवार = एक देवेंद्र फडणवीस! देवेंद्र फडणवीस की जय हो!
खरं आहे.
शरद पवारांचा एक झा ट......शंभर देवेंद्र फडणवीस 😂😂😂
Bina Ed CBI cha kai zhatta devendra
@@cbda2312.5 वर्ष मविआ च सरकार होतं, त्यात फडनविसाची झा तरी सरळ करता आली होती का?
केळ
चिपी विमानतळाच्या उद्घाटनालाही बोलावले नव्हते देवेंद्रजींना.
आणि मेट्रो च्या पण😮
आमंत्रण नसलं तरी ' बिन बुलाए मेहमान ' निघालेत तरातरा ....
येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असा प्रकार.
😅😅
😂😅😂जबरदस्त
आमत्रंण नाही काय नाही आणि तुतारी वाजवायला चाललेत पवार.
😂😂😂
ह्यांचे पित्ते फडणवीसांना वाट्टेल तसं बोलून त्यांचा अपमान करणार .हे त्यांना फटकारणार सुद्धा नाहीत , पण स्वतः मात्र त्यांच्याकडून सन्मानाची अपेक्षा करणार . अरे वा रे वा ....
शेजारधर्म पाळायचा नाही पण शेजारच्या लग्नात नथ घालून नटून थटून मिरवायला पाहिजे.पवारांचे तसेच झालं.
एकदम बरोबर बोललात एकदम.
बरोबर
@@vaishalideshmukh9987👍
त्यापेक्षा कोना बरोबर तरी फोटो kadhun हा फडणवीस चा माणुस म्हणून फसवतील
फक्त एक खासदार... ☝
पण प्रचंड उपद्रवमूल्य!!! 😳😱
'लग्न कुणाचही असो....नवरा मीच'.....अशी यांची स्थिती!!😂
👌👌😀
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
😂
गेले ते दीवस
राहणार फक्त
आठवणी.. साहेबांचे पंतप्रधान होयाचे
स्वप्न भंग झाले😅😅😅
😂😂😂😂😂
कायम भावी पंतप्रधान. म्हणून आम्ही त्यांना बारामतीचे प्रांतप्रधान करून टाकले खरे पण आता 2024 मध्ये बारामती पण हातची जाणार हे जवळ जवळ जवळ निश्चित झाले आहे
@@anilgore6790 👍👍👌
पंत प्रधान नाय झाले।। हे जनते चे नसीब।। जय महाराष्ट्र।।
आता देवाघरी जाण्याची वेळ आली आहे तर कोणाच काय ? आणि कशाच काय? स्वताच हस करून घेण्याची सवय झाली आहे.
हे देवाघरी नाही देवेंद्रवासी होणार.शब्दांचा खेळ करीत असतो.
देवाघरी शक्य आहे
ठीकाण बदला
हा देव मानत नाही. स्वतः ला हिंदू म्हणून घेत नाही हा मेल्यावर हिंदूस्मशानभूमीत जागा देऊ.नये.
शरद पवार हे स्वतःच्या पुतण्याचेच कधीही आधारवड होवू शकले नाही,पण आता पुतण्यानेच त्यांचा अधांतरी वड करुन टाकलेला आहे,बाकी प्रभाकरराव आपले विवेचन एकदम सुरेखच.
आम्ही शपथ घेतली आहे की शरद पवार साहेब अणि उ बा ठा. ला राजकारणातून निवृत्त करणार वाट लावली या दोन्ही लोकांनी महा राष्ट्र ची स्वतः ला मालक समजतात हे दोघे महा राष्ट्र चे
😂 अन मग त्या राऊत साहेबाच काय?
हे सगळे प्रसंग जनतेने विसरावे म्हणून उद्धवआणि पवारची इकडे तिकडे जाण्याची भेटी देण्याची वळवळ सुरू झालेली आहे😂
अगदी बरोबर प्रभाकरजी .....जे पेरलंय तेच उगवत आहे 😂😂😂
शरद पवार नाही , शरफू मियां
जन्मभर शाफुआ शाफूआ केल पण कोणाचा एकही गुण या माणसाने घेतला नाही.काय कमाल आहे ना.
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
पुरून उरणार ते फक्त देवेंद्र फडणवीस.
घे घंटा ❤
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
पवार साहेबांनी 3 वेळा कर्ज माफी दिली शेतकऱ्यांना, शेतीभाव दिला, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने,horticulture कृषिमंत्री असताना मोदी ने तर वाट लावली शेतकऱ्यानाची ,महिलांना वडिलोपार्जित संपतीत अधिकार, पुण्यात MIDC, IT पार्क स्थापना म्हणुन आज करोडो पोर पुण्यात येऊन जॉब करताय नाहीतर UP bihar sarkh फिराव लागलं असत जय हिंदू मुस्लिम जातीवाद करत ... आजकाल लोक गोदी मीडिया चुकीची माहिती पसरवून बदनामी करताय...आता इतकी महागाई कर्ज करून ठेवलाय मोदीने सिलेंडर 3000 वर गेल्याशिवाय राहणार नाही परत bjp आली तर
बापाचा हा अपमान सुसुच्या जिव्हारी लागला. ती पण सर्व चॅनेल वर रडत होती 😡😡आणि एक आठवण पंढरपूर ला एकादशीची पूजा न करण्याचे किती शांतपणे फडणवीस ने घेतला होता...
Mazi khup ichhya hoti ki devendrajina sapatnik vithalache darshan vhave.te ushira ka hoina pan zale.pandurangachya dari nyay hotoch ani to zala.baas hyachach anand ahe.
Coolest one
Kelvinator Refrigerator.
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली ..
नाही बोलावले तर बिघडले काय? हे कोण लागून गेले की त्यांना बोलावलेच पाहिजे
कर्माचा सिद्धांत, पुस्तक फार छान आहे.....!! सगळे अनुभव खरे ठरले.....!
लेखकाला मानलं पाहिजे, त्याचा सनातन धर्माचा अभ्यास जबरदस्त आहे. 👌👌
शरद पवार संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे आणि शिवसेनेची वाट लावली हे उध्दवला अजून समजलेच नाही खरच पवार साहेब बास आता राजकारण जरांगेना तुम्हीच उठवून बसवलय.
म्हणूनच आता त्या जरांगेचाही बाजार उठायची वेळ आली आहे. ..😢
okingle2293 jarangya cha bajar already uthlay
शरद पवार ह्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात कधी कोणते चांगले काम केलेय? सत्तेच्या हट्टापायी यांनी मराठा व मराठेतर जातींमध्ये सतत काड्या करत महाराष्ट्राच्या प्रगतीला अडथळा निर्माण केलाय. याला कधीच समाजकारण करता आलेले नाही. हे मराठी जनतेने आता तरी ओळखून यांची जागा दाखवली पाहीजे.
@@ashokingle2293एकदम बरोबर.
@@manojpawar7492फक्त भांडणं लावने इतकंच काम शरद काकांनी केलय.
धन्यवाद सूर्यवंशी साहेब.आफलातून विश्लेषण जसे पेरले तसे उगवते. मान दिला तर मान मिळतो.हे यांना समजत नाही का.
प्रभाकरजी विवेचन नेहमी प्रमाणेच अप्रतिम . आबूराव - बाबूरावची गोष्ट तर एकदम मस्त . धमाल आली ऐकताना . 😀👍👍
😁 ह्याला निमंत्रण देऊन कोण शहाणा अपशकुन करून घेईल!!😁😁😁
बीन बुलाये मेहमान
होण्यासाठी पण हे किती आसुसलेले...तिथे हजेरी लाऊन विकृत आनंद मिळवायचा होता का.
जिथे मानाने आमंत्रण दिले होते,तिथे नाकारले..राम मंदिर...
कारण , हा जिथे जाईल तिथे काड्याच करेल.
😂😂😂
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
जनतेची स्मरणशक्ती कमी असते. त्यामूळे असे जुने किस्से वारंवार सांगणे जरुरीचे असते.
पवार साहेब बास झालं असलं घाणेरड राजकारण घ्या आता तरी निर्वृती.
Modi cha pan bass zala atta ghya retirement 😂
@@cbda231मोदी शरद पवार एवढं घाणेरडं राजकारण करत नाहीत.
आता लिब्रांडू पणा दाखवण्याआधी आधी 13वा बॉम्बस्फोट कुठे झाला होता हे पवारांना जाऊन विचारा आधी. 😂😂😂
@@cbda231त्यांना तुम्ही सांगायची वेळ तर अजिबातच येणार नाही😅
दोघांच्या वयात फरक आहे
@@cbda231😂😂😂modi 100 che zali tri he boltil modi havet video mdun
वास्तव विश्लेषण. आदरणीय देवेंद्र फडणवीस जी विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी ह्या सर्वांचीच काय काय बोलणी सहन केलीत, विधान भवनात सुद्धा सर्व एकापेक्षा एक तुटून पडायचे. हे जनतेला ही सहन होत नव्हते.
प्रभाकर जी, वाकडतोंड्यासाठी एव्हडा मोठा व्हिडिओ करायची गरजच नाही.. फक्त तुम्ही कोण (हु यू) एव्हढेच विचारा निदान व्हिडिओ चे शिर्षक तरी द्यायचे
वाकड्याची अंडी पिल्ले काढायची असतात.हि काही स्तुतीसुमने नाहीत.
उध्वस्त ठाकरे यानी स्वतःचे मनाचे अगर नैतिकतने वागण्याचा 1% सुध्दा जाणूनबुजून मुख्यमंत्रीपदी असतांना प्रयत्न केला नाही.अप्रामाणिक माणूस....
पूर्वी ऐकलं होतं महाभारतात, एक सज्जन होता, त्याला खायला रोज गाडाभर अन्न, एक रेडा आणि एक माणूस इतक्या वस्तू "खायला" आवडायच्या त्या गोष्टी निव्वळ थापा वाटायच्या. आम्हाला काय माहित नव्हतं, की लिहिणाऱ्यांनी या गोष्टी भविष्यकाळात होणाऱ्या वक्रतुंड, महाकायाला लक्षात घेऊन लिहिल्या होत्या. धन्य त्या व्यास महर्षीची.
खूपच छान व मोजक्या शब्दात शाल जोडे हाणले आहेत.🙏👌👍
म्हातारा बैल झाला की........
करावे तसे भरावे...नियती सुड उगावतेय यांच्या कर्मावर...🙂
साहेब, फार चांगली चपराक मारलीत. धन्यवाद .
देवेंद्र जी आणि शिंदे साहेब जेवायला जाणारच नाहीत.
शत्रू कडिल जेवण म्हणजे विष.
असे आर्य चाणक्यांचे वचन आहे.
म्हणून जाणार नाही हे योग्यचं.
आघाडी सरकारने देवेंद्र ना बोलावले नव्हते म्हणूनच काकाला वाटले असेल की देवेंद्र नी बोलवले नाही. मराठीत म्हणतात ना स्वतः वरून जग ओळखणे.😅 हे त्या काकाला तंतोतंत लागू पडते.
मुलगी साठी बारामतीकरांचे मन वळवण्याचा एक प्रयत्न
माणूस बोलावण्यासारखा असेल तरच त्या माणसाला कार्यक्रमाला बोलावलं जातं असा एक औपचारीक नियम आहे त्याप्रमाणे हे आहे... 😊
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है.
बास झालं की आता मान आणि सन्मान .सन्मानाने निवृत्त व्हावे ना आता .
कायमची निवृत्ती होणार असेल बहुतेक 😢
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
काळ बदलला आहे त्याची पावले ओळखून तरी या पुढे काकांनी वागल पाहिजे उगाच बिन बुलाये मेहमान बनून आहे ही साख मातीमोल करून घेऊ नये.
एकदम भारी विवेचन प्रभाकरजी! 👌👌👌
लय भारी prabhakarji!!! हे dwapar yug आहे ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत समज दिली jatey
अतिशय बोध घेण्यासारखे विश्लेषण जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
प्रभाकरजी प्रणाम आपण एक करा या नीच मानसाचे नांव घेन टाळा
अहो बाबुराव वाकडे ....
तिरडी वर पडण्यासाठी केंव्हा पासून आमंत्रण दिलेय पण तुम्ही स्वीकारीत नाही ना...
जय श्रीराम प्रभाकरजी, विश्लेषण खुप छान व वास्तवतेला ऊद्देशून केलत. धन्यवाद.
त्यांनी केलेल्या प्रत्येक घृणास्पद कृत्या ची परतफेड करावीच लागणार आहे.
अजीत दादांनी अगदी योग्य आणि उत्तम निर्णय घेतलेला आहे. ते काकांना फारच जवळून बघत आलेले असल्यामुळे ते त्या समारंभात पोचले तर तिथेही फोडाफोडीचे राजकारण सुरू करून त्याही दुधात मिठाचा खडाच काय, पोतं ओततील याची अजीत दादांना खात्री आहे म्हणून त्यांंना दूर ठेवण्यात येतंय.
ही सर्वी शनि महाराजांची (न्याय देवता) कृपा आहे ज्यानी महराष्ट्रा आणि इतराना (१९९३ पासून वाट बगतत) त्यांना न्याय देयायची शुरूआत केली आहे.....शिशुपाल के पापो गी गिनती पूरी हो गई है उसे अब फल भुगद ना ही होगा... शुरूआत हो गई है.
शनी महाराज महाराष्ट्राच्या मागे 1980 पासून आजतागायत लागलेत
नमस्कार आताच बातमी वाचली. शरद पवार यांनी सांस्कृतिक मंत्रालयास सांगितले की त्यांना शासकीय कार्यक्रमात बोलवू नयेत. धन्यवाद 🎉🎉नमस्कार
चांगली बातमी दिली
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
फार चांगले झाले मुख्य, उपमुख्यमंत्री जाणार नाही ते, जेथे सन्मान नाही तेथे अन्न घेऊ नये
आयोजकाने ठरवायचं कुणाला मान द्यायचा, कुणाला पान द्यायचं आणि बारामतीच्या बाबुरावाला धत्तुरा द्यायचा.
धत्तु-यालाही किंमत असते.
ह्याला आता तेवढीही राहिली नाही. स्वतः च ती घालविली आहे.
Support to Devendra ji Saheb!
मुंबई मधला मेट्रो प्रकल्प ज्याची सुरवात फडणवीसांनी केली होती तरीही उद्घाटनाला उद्घटने त्यांना नव्हते बोलावले. त्याचे काय??
अप्रतिम भाषेत विश्लेषण!🎉
सर असे म्हणा प्रादेशिक पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष 😂😂😂😂
आयत्या बिळावर नागोबा व्हायला आवडते साहेबाना.सुंदर विश्लेषण.
खूप छान विश्लेषण करत आहे सर
जसे करावे तसेच भरावे, साडेतीन जिल्हे ही आता राहणार नाहीत.
तथास्तु
अंधभक्त गोदीमीडिया वाचन करा रे..पुण्यात IT park, MIDC पवार साहेबांनी स्थपणा केल नाहीतर जावं लागलं असत हैद्राबाद दिल्लीला बिहारीं सारखं... साहेबांनी 3 वेळा कर्जमाफी, शेतीभाव वाढवला कृषिमंत्री असतानी.. मोदी ने शेतकऱ्यांची माती केली
मस्त विवेचन . धन्यवाद संतोष गोवा
विश्लेशन 100% खरे आहे
महाराष्ट्रातील तीन रिकामटेकडे आता फडफडतचं राहतील,"चिरकुटं संज्या, उध्दट वाकय्रा, शरदोद्दीन"!☺️😊😢😢😢
अप्रतिम विश्लेषण. Excellent प्रेझेंटेशन
हुकलेला म्हातारं😂😂😂
अतिशय सुंदर संतुलीत विश्लेषण.
आमत्रंण नाही काय नाही आणि चाललेत तुतारी वाजवायला.
MVA chya kala kal महाराष्ट्र कधिच विसरनार नाही, दंगे, दाऊद, गैंग, देशद्रोह्यांचे हस्तक? सामोर येते, जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद जय हो
दादा खरच तुम्ही खुप छान स्पष्टीकरण देता . म्हणजे समजुन सांगता .
खरे आहे. नेहमीप्रमाणेच चपखल विवेचन ✨✨✨
फार सुंदर विश्लेषण केलय आपण प्रभाकर जी 😊 जूने जाऊ ध्या मरणा लागूनी व्देष मनातून काढूया, पुढील पिढीचे भले करण्यासाठी आता पाऊले उचलूया 🥰 धन्यवाद 🌷🙏
पण मला खूप बरं वाटतंय. धन्यवाद रामा! जय श्रीराम!
टार्गेट फक्त देवेंद्रजी बाकी काही नाही
काकांनी काळाची पावले ओळखून तीर्थयात्रेला निघावे
ते समजले असते तर आज इतकी बदनामी झाली नसती
पवारानी काशी करावी हे योग्य वाटेल.
@@ushajoshi4339शरम भी शरमायेगी इतना बेशरम है.
हा तर देवांना मानतच नाही याने हास यात्रा करावी
तसे असेल तर अयोध्या वारी न चूकता करावी, आली काही अक्कल तरी मिळवली.
प्रभाकर राव तुमचे विश्लेषण अगदी 100 पर्सेंट बरोबर आहे.
त्यांचे निमंत्रण स्वीकारले नाही पाहिजे भरवसा नाही भानामती करतील नाहीतर जेवणातून काहीही देऊ शकतात
खूप छान धन्यवाद
Sir, excellent analysis. The time makes all calculation at the right time. And SP is realising the time he had made insulting things with DF. Again it is right decision by CM and DCM to refuse the lunch invitation of SP.
देवाभाऊ जय हो
मस्त विश्लेषण. 👍
महा राष्ट्र राज्य का सबसे बड़ा जय चंद शरद चंद्र पवार है मराठी भाई जागो
Devendra Fadnavis is intelligent and smart, and more than anything, a very ethical person.
The other person is exactly the opposite.
योग्य केलं अजित पवारांनी 👌👍
U have projected this issue in a very nice way.good explanation.
माजी भावी बद्दल खूप वाईट वाटते.
बाकी सर्व... पण जातीचे राजकारण अतिशय घृणास्पद
साहेब तुतारी कोणत्या तोंडाने वाजवतात हो?😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
काय वाकड्या तोंडानी वाजवणार ??
सध्या कोणत्याही तोंडाने वाजवली तरी चिरका आवाजच येणार 👍
😂😛😝🤣😜
सायेब गांडीतून वाजवतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? निधेद आहे तुमचा? शी बाबो
CM, DCM यांनी पत्र पाठवून आमंत्रण नाकारले आहे अशी बातमी टीव्ही वर पाहिले.
सर मी कट्टर शिवसैनिक आहे सर
पण या पुढे एकाच घरात एकच पद घ्यावे हीच आपणास विनंती सर यापुढे एकाच मागणी करा नको घराणे शाही
आपण एकच मागणी करा आमदार खासदार यांनी आपले मुलांना किंवा नातेवाईकांना यांना सोडुन कार्यकर्ते यांना उमेदवारी द्यावी हि माझी अपेक्षा आहे
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🏹
देवेंद्रजी फडणवीस साहेब जिंदाबाद 🚩
मुकेशभाऊचे जामनगरला जिलबी फापडा फुकटात खाऊनच येणार आल्यावर गुजरातील शिव्या देणारच..
उबाठा पण हेच करणार.
@@samidhabhusawalkar1981 ते पण सहपरिवार आणि ते ही पूर्ण तीन दिवस
😂😂😂
खाल्ल्या ताटातच xxयची सवय आहे उध्दवला
खायचे असते तर बोलावले असते, तिथे काम करायचे आहे 😊
अति उत्तम विश्लेषण, आपणांस दिर्धायू लाभो.
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.
एकदमच झक्कास विषलेशण केलें आहे