@@santoshkhode4731 Nawab Malik Peksha Riyaz jo paryanta deshala dhoka nahi to paryant theekch aahe... baaki tumhala zaat kahi kalyala marga urla nahi na urnaar nahi aaslya did damdichya comment karnya peksha aata... aani pudhil 10 varhsa manje 25 cha chutya aashil tar umedechya kalachi aai zavli samaj tuji.. aani 40 cha kaka aashil tar uthyacha banda hoi paryanta zaat kahi kaam nahi.. pudhcya vayacha tappa lihitch nahi tech barobar na re ... Zavyaaa?
@@santoshkhode4731रियाझ अली हा दहशतवादी नव्हता की ड्रग लॉर्ड सुद्धा नव्हता ! मग तुम्ही त्या रियाझ अली मध्ये का अडकून पडला आहात ? तो एक फुटकळ रील बनवणारा , का इतकं मनावर घेताय त्याला ? यापूर्वी महाराष्ट्राने मोठ्या डॉन ला संरक्षण दलाच्या विमानातून घेऊन जाणारा जाणता करामती बघितला आहे , लोकांना घरी बोलावून मारहाण करणारा नेता बघितलाय , तेरावा बॉम्बस्फोट घडवून आणणारा जाणताही बघितलाय ..... इतक्या थरारक गोष्टींपुढे कोणी रील बनवून नाचला त्याची काय इतकी महत्ता ?
एस आय टी चौकशी कारणीभूत आहे आमंत्रनामागे, डॅमेज कंट्रोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न.देवेंन्द्र फडणवीस फसणार ना हीत याची पूर्ण खात्री होती अन् झाले ही तसच्.ग्रेट देवेंद्र जी.
मोदीशहा नंतर,राजनीतीमधे फडणवीस यांचाच नंबर लागतो.महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाल्यानंतर,फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात जावेच लागेल. पुढे काही दिवसानंतर देवेंद्रजी पंतप्रधान झाले.तर आश्चर्य वाटणार नाही.
फडणवीसांची महती मला मोदींपेक्षा का जास्त वाटते कारण मोदी आणि शहांना जे विरोधक लाभले ते शरद पवारांपेक्षा जास्त पाताळयंत्री नव्हते पवार हे जास्त खतरनाक आणि विध्वंसक आहेत त्यांना नियंत्रणात ठेवणे आणि त्यांना सतत झुंजवत ठेवणे कठीण आहे ते काम फडणवीसांनी केले आहे आणि आतापर्यंत यशस्वीपणे केले आहे
ते पंत प्रधान पदाच्या वाटेनेच जात आहेत जेंव्हा बाल देवेंद्र अटलजी बरोबर बसलेले ज्यानी ज्यानी पाहिले आहेत त्याच वेळी त्यांचे पंत प्रधान पदाचे भविष्य लिहिले गेले आहे ...... !!होणहार बिरवान के होत चिकणे पात !!
हा बारामती काका विष प्रयोग करू शकतो.. जेवणाला बोलावून.. कोणत्याही थराला जाऊ शकतो... लाल बहादूर शास्त्री सारखे.. भारताचे, महाराष्ट्र राजकारण कलाटणी मिळेल हा डाव आहे
देवेंद्र जी सुरुवातीला अडीच दिवसाच्या शपथविधी ल फसले तेव्हापासून पवार साहेबांना ओळखले आणि पुढच्या खेळी अगदी व्यवस्थित खेळले आहेत त्या पवारांना सहन झाल्या नाहीत आणि आंदोलन उभे केले धन्यवाद
फडणवीससाहेबांना उद्देशून जी शिवराळ भाषा वापरली गेली त्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन न होता उजळली आहे. एवढ्या बिकट परिस्थितीत देखील त्यांची भाषा अतिशय संयमित व सभ्य होती. सभ्यतेच्या संकेतांचा पालन करूनच त्यांनी उत्तर दिले. इथे त्यांचे संस्कार दृष्टोत्पत्तीस येतात. 🙏🙏🙏
आधी देवेंद्रजींना आणि अखिल भारतीय ब्राह्मण समाजाला दुसऱ्या करवी शिव्या देण्याचे कारस्थान करावयाचे आणि लोकांनी या मागचे राजकरणी कोण म्हणून संशय व्यक्त केल्यावर तो मी नव्हेच असे दाखविण्यासाठी जेवायला बोलवायचे. देवेंद्रजी म्हणजे कोणी बालबुद्धी असलेला नेता नाही! विश्लेषण नेहमीप्रमाणे खूप छान👍👍
याच शरद पवारने ब्राह्मण समाजाचे श्राप लागणार आहे, त्यामुळे कर्माचे फळ कधीना कधी मिळतेच.जातीपेक्षा लोक कल्यानाला महत्त्व असते मूर्ख बनवून जादा चालत नसते हे आता कळेल
पुढील कशाला ? आत्ता 2024 ला होवो ।। हीच इश्वर चरणी प्रार्थना... Tip. - मी मराठा आहे. विशेष Tip. - मी मराठवाड्यातील असून कामा निमित्ताने पुण्यात राहतो..
सध्या घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही आणि सुशील दोघांच्या प्रकृतीवर परिणाम झालेला दिसतोय. सांभाळा. ठणठणीत रहाल तर खणखणीत वाजाल परत. शुभेच्छा. भाऊंना जपून रहा सांगा. सध्या रात्र वैऱ्याची आहे, जागृत रहा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोतच सदैव.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या शेवटी; असे पण लिहिले असते तर, पवार साहेब; आपल्या "प्रेमपूर्वक" जेवणाच्या आमंत्रणाने मन तृप्त झाले, लोभ असावा. धन्यवाद!!
प्रभाकर जी,आता साहेबांचा खेळ संपल्यात जमा आहे...कारण देवेंद्र जी सारखे धुरंदर महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहण्यासाठी विधात्याने त्यांना ताकद दिली आहे... व जनता जनार्दन आता तथाकथित लबाडा च्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळली आहे...आता कायमचा विसावा...🙂
जाती जातीत द्वेष निर्माण करून आपली पोळी भाजण्यापेक्षा आतातरी साहेबांनी लोकांच्या साठी उपयुक्त काम करावे किंवा करायला सहकार्य करावे. त्यामुळे मराठी माणूस कायम लक्षात ठेवून राहील.
नावकरी मस्तच!!! माझी आई सांगायची ज्याच्या घरातील अन्न आपण खातो त्या अन्नसोबत त्या माणसाचे आचार, विचार, भावना आपल्यात येतात. आणि आपले सुद्धा आचरण त्या प्रमाणे घडत जाते. म्हणून सात्विक आणि शुद्ध अंतकरणाच्या माणसाच्या घरातील चटणी भाकरी हि मंदिरातील प्रसदासारखी असते. आज मनापासून आपले आभार तीच भावना जागृत केल्याबद्दल!!!❤❤❤
राजकारण करण्यासाठी फक्त दोन माणसे आहेत एक श्रीकृष्ण अणि हनुमान. ह्याची प्रचिती सन्मानीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिली त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन ....
अगदी मनातलं बोललात. उत्कृष्ट उदाहरणासहित आपले विचार व्यक्त केलात आणि आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलं किल्मिष उलगडून दाखवला त्याबद्दल आपले मनापासून आभार. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र!🙏🕉️🚩❤️💯☑️🙏
देवेंद्र फडणवीस म्हणजे गडकरी वाटले काय? गडकरी जातात जेवायला आणि नागपुरात यांना जेवायला बोलावतात,पाहुणचार करतात. जेवायला बोलवायची एव्हडी हौस च आहे तर त्या उपोषण कर्त्याला बोलवून जेऊ घाला.उपोषणाने पार तब्येत खालावली,ती तरी सुधारेल ...
सर मला वाटते शरदचंद्र पवार यांना संपविणे करिता देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रत दिल्ली करांनी ठेवले आहे ,नाहीतर आतापर्यंत फडणवीस हे केंद्रीय मंत्रिमंडळात दिसले असते
शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा हे तिघे ऑफिसियाल टूर (सरकारी कार्यक्रम) वर बारामती ला गेले होते कुणाच्या वाढदिवस, यात्रे साठी नाही है पवार साहेबाना समजायला हवे होते अंमंत्रण देताना. ती त्यांची पर्सनल/खाजगी टूर नव्हती कुणाच्या घरी वेड वाकड कुठे हुंदडायला.
जे बोलतो ते कधीच करीत नाही अशी चाचाची ख्याती आहे. तेव्हा आमंत्रित पाहुण्यांना उपाशीच परतावं लागलं असतं हे नक्की , हे ओळखूनच देवाने योग्यच निर्णय घेतला.
देवेंद्रजीनी पाठविलेले पत्र म्हणजे
राजकीय खेळीला दिलेले उत्कृष्ट
प्रत्त्युत्तर आहे.मानलं पाहिजे.
शिंदे आणि फडणवीस यांनी चागल्या प्रतीचे अन्न खावे, पुढील अनेक वर्षे जनहितार्थ कामे करायची आहेत
😄👍
रियाज अली सोबत नाचणे हे कळायला मार्ग नाही हो
@@santoshkhode4731 Nawab Malik Peksha Riyaz jo paryanta deshala dhoka nahi to paryant theekch aahe... baaki tumhala zaat kahi kalyala marga urla nahi na urnaar nahi aaslya did damdichya comment karnya peksha aata... aani pudhil 10 varhsa manje 25 cha chutya aashil tar umedechya kalachi aai zavli samaj tuji.. aani 40 cha kaka aashil tar uthyacha banda hoi paryanta zaat kahi kaam nahi.. pudhcya vayacha tappa lihitch nahi tech barobar na re ... Zavyaaa?
बर झाल नाही जेवले ते, नाहीतर नमक हराम म्हणवले असते 😂😂
@@santoshkhode4731रियाझ अली हा दहशतवादी नव्हता की ड्रग लॉर्ड सुद्धा नव्हता ! मग तुम्ही त्या रियाझ अली मध्ये का अडकून पडला आहात ? तो एक फुटकळ रील बनवणारा , का इतकं मनावर घेताय त्याला ? यापूर्वी महाराष्ट्राने मोठ्या डॉन ला संरक्षण दलाच्या विमानातून घेऊन जाणारा जाणता करामती बघितला आहे , लोकांना घरी बोलावून मारहाण करणारा नेता बघितलाय , तेरावा बॉम्बस्फोट घडवून आणणारा जाणताही बघितलाय ..... इतक्या थरारक गोष्टींपुढे कोणी रील बनवून नाचला त्याची काय इतकी महत्ता ?
एस आय टी चौकशी कारणीभूत आहे आमंत्रनामागे, डॅमेज कंट्रोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न.देवेंन्द्र फडणवीस फसणार ना हीत याची पूर्ण खात्री होती अन् झाले ही तसच्.ग्रेट देवेंद्र जी.
मोदीशहा नंतर,राजनीतीमधे फडणवीस यांचाच नंबर लागतो.महाराष्ट्रात स्थिरस्थावर झाल्यानंतर,फडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात जावेच लागेल. पुढे काही दिवसानंतर देवेंद्रजी पंतप्रधान झाले.तर आश्चर्य वाटणार नाही.
😂😂
AKELA DEVENDRA KAFI HAI NAMASTE
@@prakashroplekar5703 शप व सुसु यांनी भिक मागुन आमंत्रण घेतले हे आमंत्रण महणजे कुत्राला पुढे टाकलेले हाडुक आहे
फडणवीसांची महती मला मोदींपेक्षा का जास्त वाटते कारण मोदी आणि शहांना जे विरोधक लाभले ते शरद पवारांपेक्षा जास्त पाताळयंत्री नव्हते पवार हे जास्त खतरनाक आणि विध्वंसक आहेत त्यांना नियंत्रणात ठेवणे आणि त्यांना सतत झुंजवत ठेवणे कठीण आहे ते काम फडणवीसांनी केले आहे आणि आतापर्यंत यशस्वीपणे केले आहे
ते पंत प्रधान पदाच्या वाटेनेच जात आहेत जेंव्हा बाल देवेंद्र अटलजी बरोबर बसलेले ज्यानी ज्यानी पाहिले आहेत त्याच वेळी त्यांचे पंत प्रधान पदाचे भविष्य लिहिले गेले आहे ......
!!होणहार बिरवान के होत चिकणे पात !!
म्हणूनच फडणवीसांवर आमचे unconditional प्रेम आहे...
👍👍👍👍
Yess
हा बारामती काका विष प्रयोग करू शकतो.. जेवणाला बोलावून.. कोणत्याही थराला जाऊ शकतो... लाल बहादूर शास्त्री सारखे.. भारताचे, महाराष्ट्र राजकारण कलाटणी मिळेल हा डाव आहे
आपली शंका नक्कीच विचार करण्याजोगी आहे...पाताळयंत्री शरद काहीही करु शकतो...
डोक्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे भक्तांची😅
@@rajendrasonawane7204 फक्त भक्तांचीच नाही तर त्यांच्या सहित चमच्याचे ही
विनाशकाले विपरीत बुद्धी... काहीही करामती होतील...
हो! नाहीतरी त्याची प्यादी म्हणतात च कि सलाईन मधून विष देतील. हे त्या आधीच देवेंद्र च काम तमाम करतील
फडणवीस साहेबांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे.
देवेंद्र जी सुरुवातीला अडीच दिवसाच्या शपथविधी ल फसले तेव्हापासून पवार साहेबांना ओळखले आणि पुढच्या खेळी अगदी व्यवस्थित खेळले आहेत त्या पवारांना सहन झाल्या नाहीत आणि आंदोलन उभे केले धन्यवाद
देवेन्द्र जी अन साहेब स्टेज वर बघुन मला माझा पहीलीचा धड्यातल पहील वाक्य आठवल, "शरद कमळ बघ!"
😂😂😂
😂😢😅
😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
देवा भाऊ हे आजच्या जमान्यातील
आधुनिक नाना फडणवीस आहेत ह्यात शंका नाही
धन्यवाद सर
भाऊ एकदम समर्पक उपमा दिली छान जय हिंद🙏🙏🚩🚩🚩
देवेंद्र जी अतिशय हुशार नेता आहे ते कधीच अश्या लबाड्या च्या डाव्यात फसणार नाही.
कपटी आहे
अगदी खरय!
अरे बायको च्या पुढे चालत नाही 😂😂😂
@@babasahebgund413tuzi tri chalte ky re vedzavya zatya chutya lvdyachya
@@babasahebgund413स्वतः चे😅😅😅
देवेंद्रजी एक आदर्श नेतृत्व 🚩आम्हाला अभिमान आहे असे अभ्यासू व्यक्तीमत्त्व हिंदुत्ववादी आहे 🙏🚩
जेवणाचं आमंत्रण नाकारून सत्ताधाऱ्यांनी चांगलं केलं . हेच अपेक्षित होतं . 👍
जर जेवायला गेले तर मिठ खाल्ले तर नामक हराम्म्हात्ले असते .
श्री फडवणीसांची ही उच्च दर्जाची समज कोणीकडे आणि उध्दव जींची, फॉर्मल आमंत्रणाला खरं समजून सहकुटुंब जामनगरला नेणारी कींव करण्याजोगी बालबुध्दी कुठे!
सगळं फुकटात पदरात पाडून घ्यायची सवय असणारे गुजरात्यांचा शाही पाहुणचार झोडायला गेलेत....
अगदी 100 टक्के खरे आहे
😂😂😂😂😂😂....पुरणपोळी..खायला गेले
सहलुटुंब
फुकटात मिळत असेल तर काहीच सोडत नाहीत ते , मग गुजरात्यांकडचा शाही पाहुणचार कसा सोडणार ?
Balasahebanchya poti kharaokhar fuktya bawlat naska kanda jalmala ala
भ्रष्टाचारकरून मिळालेल्या पैसेवाल्या च्या घरी कधी जेवु नाही.
फडणवीससाहेबांना उद्देशून जी शिवराळ भाषा वापरली गेली त्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन न होता उजळली आहे. एवढ्या बिकट परिस्थितीत देखील त्यांची भाषा अतिशय संयमित व सभ्य होती. सभ्यतेच्या संकेतांचा पालन करूनच त्यांनी उत्तर दिले. इथे त्यांचे संस्कार दृष्टोत्पत्तीस येतात. 🙏🙏🙏
फडणवीस, मोदी अन् शहांप्रमाणे सर्व टिका शांतपणे ऐकतात, कधीही चिडत नाहीत पण संधी सापडली की सोडत नाहीत 👌👍👍🙏
S
मामी नाचगाणी बंद करा हिंदू धर्मात बरोबर वाटत नाही 😂😂 रियाज अली खान दाजी भाजप चे 😂😂😂
अगदी बरोबर. आदरणीय फडणवीस सर्वच दृष्ट्या चारित्र्यवान आहेत. त्यांचं राज्य आणि राष्ट्रप्रेम त्यांना नेहमी नम्र ठेवत असावं. जय हिंद
अगदी बरोबर आहे
आधी देवेंद्रजींना आणि अखिल भारतीय ब्राह्मण समाजाला दुसऱ्या करवी शिव्या देण्याचे कारस्थान करावयाचे आणि लोकांनी या मागचे राजकरणी कोण म्हणून संशय व्यक्त केल्यावर तो मी नव्हेच असे दाखविण्यासाठी जेवायला बोलवायचे. देवेंद्रजी म्हणजे कोणी बालबुद्धी असलेला नेता नाही! विश्लेषण नेहमीप्रमाणे खूप छान👍👍
याच शरद पवारने ब्राह्मण समाजाचे श्राप लागणार आहे, त्यामुळे कर्माचे फळ कधीना कधी मिळतेच.जातीपेक्षा लोक कल्यानाला महत्त्व असते मूर्ख बनवून जादा चालत नसते हे आता कळेल
😁 नेहमी अंबानीला श्या देणारा, घराबाहेर गाडी लावणारा ‘गुना’ सहपरिवार निर्लज्जपणे हादडायला जामनगरला गेल्याचे कळले!😁😁😁 यावरही बनवा एक व्हिडिओ!!😁
निर्लज्य फावड्या...
Kharkate suddha khatil, satte Sathi.
Guna......😂 lol... savage and so apt
@@AmitsCounselingLab 😁😁😁 धन्यवाद!🙏
@@arjunneharkar9268 गुजरात्याकडे जेवायला जाणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे!!😁😁😁
ताष्कंद पुन्हा होण्याचे टळले आहे .
😂😂😂😂 कुठ शास्त्री आणी कुठ..........
@@nandkishoritraj877
कुठ देश आणि कुठ...... जातीवादी पवारनोकर 😂😂😂😂
@@nandkishoritraj877
कुठ देश आणि कुठ.... जातीयवादी पवार पायचाटूनोकर 🤣😂🤣😂🤣😂😂😂😂....
बरोबर..👌🏻
लबाडाघरचं आवातण हीच phrase मला आठवली. पवारांचा आवडता शब्द प्रयोग,त्यांनाच चपखल बसला 😂
त्यामुळेच बामण डोळ्यात खूपतोय
**ब्राह्मण
😁 जर औरंग्याने दिले जेवणाचे आवताण
😁 तर विचार न करता दाखवा त्याला पायताण
😁 आजिबात जवळ करू नका असला सैतान
😁 नेहमी अंबानीला श्या देणारा, घराबाहेर गाडी लावणारा ‘गुना’ सहपरिवार निर्लज्जपणे हादडायला जामनगरला गेल्याचे कळले!😁😁😁 यावरही बनवा एक व्हिडिओ!!😁
😂😂
@@Khavchatबरोबर
@@Khavchatजिलेबी फाफडा, ढोकळा , ठेपला, खाकरा, उंधियू अने खांडवी आ खोराक खावा माटे ते गुजरात गयो हतो !! 😊😊
औरंग्या चा पेपर पहिलेच फुटला होता.
श्री कृष्णाने सुद्धा असचं केल होते . देवेंद्रजींचा हा निर्णय अगदी योग्यच आहे. धन्यवाद देवेंद्रजी❤.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम ❤
शिंदे साहेब काल बोलले ना तेच खूप छान वाटले. एकदम झकास होती.
सुंदर विश्लेषण👌🏻👌🏻 फडणविस साहेब जिंदाबाद🚩🙏🏻
बारामतीच्या परिसरात देवेंद्रजींना आता विदुरासारखा निस्पृह विद्वान कोठून भेटणार !
शिंदेजी, देवेंद्रजी कडून असेच होणार होते दादानी पण तसाच निर्णय घेतला व काड्या करून त्रास देणाऱ्यांवर योग्य कारवाई केली
आहो आज् ही दादा त्याचा च आहे
दादा ने कधी हिआरक्षण चे जरांगे ला दाबल नाही..जाब विचारलं.नाही.किंवा समज दिली.नाही..
त्या मूळ उगाच उगाच .......नको.बर
Devendra Fadnavis Saheb Only 🔥🔥🔥🔥🔥
लालूच दाखवून डील करायचा प्लॅन सपशेल फसला...
प्रभाकरराव तुमच्या विश्लेषात्मक सैली ला तोड न्हाई ❤
लहानपणी ऐकलेली गोष्ट,कोल्ह्याने करकोचा ला जेवायला बोलावलं आणि करकोचाला उपाशी राहायची वेळ आली
😂😂😂❤
लांडगा आहे कोल्हा नव्हे.
पण हा करकोचा हुशार आहे तौयानी कोल्ह्याला च ऊपाशी ठेवल😂😂
धार्मिक व्यक्ती ने अधार्मिक माणसाशी संपर्क ठेवू नये..😂
महाभारताची गोष्ट आणि हे भोजनाचे निमंत्रण ही तुलना छान वाटली, 🙂🙂
कुटील डाव उधळून लावणारा नेता म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब
पुढील 20 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस हे भारताचे पंतप्रधान होतील
तुमचे शब्द खरे ठरो 👍👌
पुढील कशाला ?
आत्ता 2024 ला होवो ।।
हीच इश्वर चरणी प्रार्थना...
Tip. - मी मराठा आहे.
विशेष Tip. - मी मराठवाड्यातील असून कामा निमित्ताने पुण्यात राहतो..
Nakkich❤
Khup हुशार Ahet साहेब नक्कीच महाराष्ट्र la khup पुढे घेवून जातील ❤ 🚩💯💯💯
@shubhangifatak53😊😅😮🎉🎉❤🎉😊09
देवेंद्र जी जाणारनाहीत हा आमचा विश्वास सार्थ ठरला समोरच्याला कधी खूळं समजूनये हे समजायला हवं
अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते खाताना ते कुठल्या कमाईने कमावलं आहे हे बघावं
पवार च्या जेवणात सुद्धा विषाची , कपटीपणा ची दुर्गंधी माननीय देवेंद्र जींना समजली असेल . म्हणून त्याने अमृत जरी दिले तरी सरकारने त्याला विष च समजावे .
मी सुवर्णा दिलीप सारडा माल तुमचे विश्लेषण फार आवडते .भाऊंचे पण किती रात्री उशिरा झाला तरी मी पाहते तुमचे बोलणे खूप छान वाटत 😊
साहेब तुम्ही परत आलात खुप बर वाटल
देवेंद्र फडणवीस खरच हुशार आहे
पवाराना फसणार नाही
देवेंद्र जी 'भानामती' ओळखण्यात आता तरबेज झाले आहेत. शिवाय 'अमरेंद्र' जोडीचं मार्गदर्शन!
सध्या घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही आणि सुशील दोघांच्या प्रकृतीवर परिणाम झालेला दिसतोय. सांभाळा. ठणठणीत रहाल तर खणखणीत वाजाल परत. शुभेच्छा. भाऊंना जपून रहा सांगा. सध्या रात्र वैऱ्याची आहे, जागृत रहा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोतच सदैव.
पत्र लिहून केलेल्या आमंत्रणाला पत्र लिहूनच नकार ....मस्तच ....
फडणवीस म्हणजे धीरोदात्त,मुरब्बी, प्रसंगावधानी,हजरजबाबी,अभ्यासू,व्यक्तीमत्व आहे जे दूर्जन लोकांना पुरून उरेल.शेवटी सत्यमेव जयते च असते.
देवेंद्र फडणवीस यांचे masterstrok mastermind आहेत
यातुन काही बोध घ्यायचाच असेल तर तो जरांग्यानं घ्यावा!
देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या शेवटी; असे पण लिहिले असते तर, पवार साहेब; आपल्या "प्रेमपूर्वक" जेवणाच्या आमंत्रणाने मन तृप्त झाले, लोभ असावा. धन्यवाद!!
👍👌👌👌👏👏👏 ह्या बारामतीकर pawar वाटते की अक्काळुशरी फक्त त्यालाच आहे.पण शेरास सव्वाशेर फडणवीस..👌👌👏👏👏
प्रभाकर जी,आता साहेबांचा खेळ संपल्यात जमा आहे...कारण देवेंद्र जी सारखे धुरंदर महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहण्यासाठी विधात्याने त्यांना ताकद दिली आहे... व जनता जनार्दन आता तथाकथित लबाडा च्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळली आहे...आता कायमचा विसावा...🙂
जेवायला बोलाऊन जिल्ले ईलाही तुतारी वाजउन दाखवणार होता पण काय करावे कर्म आडवे आले.........😷😷😷😷🤣🤣🤣🤣
😂😂😂
😢😢😢😢
जाती जातीत द्वेष निर्माण करून आपली पोळी भाजण्यापेक्षा आतातरी साहेबांनी लोकांच्या साठी उपयुक्त काम करावे किंवा करायला सहकार्य करावे. त्यामुळे मराठी माणूस कायम लक्षात ठेवून राहील.
या वरन सीध होते की नककी फडणवीश साहेबां चा शिरे वर आर एस एस आणी नरेन्द्र मोदी साहेबां चा शिकवणी आहे
मस्त सरजी पवारांनी आज पर्यंत गुगलीच टाकली म्हणुनच भावी बॅटमन्स् झाले नाही व भावीच राहातील
शरद पवार जवळ बोलावून पाठीत खंजीर खुपसतात हा खरा इतिहास आहे
पवार साहेब जिलेबी सारखे गोड आणि तसेच एकदम सरळ स्वभावाचे आहेत
शिंदे फडणवीस यांनी पाप्याच्या सावलीला ही उभं राहू नये. बरं झालं जेवणाचं निमंत्रण टाळलं.
सर फडणवीस कसे जेवणाला जाणार पवारांनी मासे व मटण चिकन केले होते
😮
मंग तुमी जासाल अस वाटल व्हत ।गेलता की नं
मासे ,मटन ,चिकन हानायले ?
बारामतीकरांना सर्व ठिकाणीं कायमचे विनम्रपणे दुर्लक्षित करावे .
स्पेशल डाव सपशेल पाडला 😂
लई भारी प्रभाकर राव 🎉🎉.. उत्तम उदाहरण आणि विश्लेषण केले ❤
नावकरी मस्तच!!!
माझी आई सांगायची ज्याच्या घरातील अन्न आपण खातो त्या अन्नसोबत त्या माणसाचे आचार, विचार, भावना आपल्यात येतात. आणि आपले सुद्धा आचरण त्या प्रमाणे घडत जाते. म्हणून सात्विक आणि शुद्ध अंतकरणाच्या माणसाच्या घरातील चटणी भाकरी हि मंदिरातील प्रसदासारखी असते. आज मनापासून आपले आभार तीच भावना जागृत केल्याबद्दल!!!❤❤❤
मा. प्रकाश जावडेकर यांचे राज्यसभेचे टिकीट याच कारणा साठी कापले होते. ते पुणे येथे मा. शरद पवार यांच्या घरी जेवायला गेले होते असी माहिती ऐकण्यात आली.
दिल्ली येथे...
धन्यवाद. दुरूस्ती केल्या बद्दल.
राजकारण करण्यासाठी फक्त दोन माणसे आहेत एक श्रीकृष्ण अणि हनुमान. ह्याची प्रचिती सन्मानीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिली त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन ....
आता पवार साहेबाना महाराष्ट्र मधील रोजगार आठवला आहे आणखी दुसरा डाव टाकला आहे...
श्रीकृष्णाचा अत्यंत योग्य दाखला प्रभाकरजी. सनातनाचा पुरस्कार करणाऱ्यांनी हिंदूद्वेष्टी व्यक्तींशी कसं वागले पाहिजे ह्याचे अनुकरणीय उदाहरण.
येत्या निवडणुकीत एन सी पी शरद पवार हा पक्ष संपेल. ह्यांना ब्रहामणाना शिव्या देणे महाग पडेल. शिवाय ब्रहमनांचे शाप असतीलच.
खूप मार्मिक विवेचन. देवेंद्रजी मुळातच आहेत हुशार., त्यामुळे ते अशा कुटनीतीला पुरून उरतात
अगदी मनातलं बोललात. उत्कृष्ट उदाहरणासहित आपले विचार व्यक्त केलात आणि आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या मनातलं किल्मिष उलगडून दाखवला त्याबद्दल आपले मनापासून आभार. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र!🙏🕉️🚩❤️💯☑️🙏
सुप्रिया सुळे कदाचित मतदार संघ बदलतील!
शरद पवारांच्या आजच्या राजकारणात वैफल्य ग्रस्त अवस्था आहे.
अगदी बरोबर विश्लेषण केलं सर तुम्ही खरंच तुमचे मनापासून धन्यवाद
फडणवीस बरोबरच आहेत
🙏🏿🌹🙏🏿🙏🏿आपले शत शत आभार. अतिउत्तम, मार्मिक, परखड स्पष्ट विश्लेषण 🦾🦾🦾🪷🪷
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
हर् हर् महादेव, जय श्री राम, देवेंद्र जी ना सलाम
खूप छान विवेचन. खरंतर फडणवीसांना इतकी लोकं खाली पाडायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांनी अत्यंत हुशारीने सगळे वार परतवत आहेत .
अतिशय छान विश्लेषण केले आहे. धन्य वाद सुर्यवंशी सर.
देवेंद्र फडणवीस म्हणजे गडकरी वाटले काय? गडकरी जातात जेवायला आणि नागपुरात यांना जेवायला बोलावतात,पाहुणचार करतात.
जेवायला बोलवायची एव्हडी हौस च आहे तर त्या उपोषण कर्त्याला बोलवून जेऊ घाला.उपोषणाने पार तब्येत खालावली,ती तरी सुधारेल ...
Wide ball जेव्हा योग्य जागी घुसेल तेव्हा कळेल फडणवीस la
सर मला वाटते शरदचंद्र पवार यांना संपविणे करिता देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रत दिल्ली करांनी ठेवले आहे ,नाहीतर आतापर्यंत फडणवीस हे केंद्रीय मंत्रिमंडळात दिसले असते
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, साहेबांनी गुगली टाकली पण मातोश्री गुंगली च की.लागलेचना सेना भवन समोर फलक.
अगदी बरोबर बोललात प्रभाकर सुर्यवंशी जी.
प्रत्येक मोठ्या नेत्यांनी हि काळजी घेतली पाहिजे कारण स्थानिक कार्यकरत्याचे असे केल्या मुळे मनोबल वाडते. व पक्षाचे काम करण्यास उत्साह वाढतो
शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा हे तिघे ऑफिसियाल टूर (सरकारी कार्यक्रम) वर बारामती ला गेले होते कुणाच्या वाढदिवस, यात्रे साठी नाही है पवार साहेबाना समजायला हवे होते अंमंत्रण देताना. ती त्यांची पर्सनल/खाजगी टूर नव्हती कुणाच्या घरी वेड वाकड कुठे हुंदडायला.
जे बोलतो ते कधीच करीत नाही अशी चाचाची ख्याती आहे. तेव्हा आमंत्रित पाहुण्यांना उपाशीच परतावं लागलं असतं हे नक्की , हे ओळखूनच देवाने योग्यच निर्णय घेतला.
खर आहे शरद पवार हे कलियुगातील दुर्योधन आहेत.
खूप सुंदर विश्लेषण करता तुम्ही. आम्हाला मनापासून आवडते.
सत्य युग नाही, द्वापार युगात श्रीकृष्ण होते.
"विदुराघरच्या पातळकण्या तूच खाशी नारायणा " अशी एक जुन्या गाण्याची ओळ या निमित्याने आठवली ।
मित्राचे चॅनेल परत सुरू झाले. मित्रप्रेम झिंदाबाद.
पावसात भिजून झाल, पालखीचा मान नसताना बसून झाल, आता केवील वाणा भोजन आवतान देऊन तोंडावर आपटून झाल.आता बास.
पत्र पाठवून कोणी बोलवत का असे लोकं म्हणतात.
खूप छान विश्लेषण नमस्कार
बरोबर राईट काम केल
सहमत आहे. छान विश्लेषण.
शरद पवार यांचे वागणे म्हणजे जुना सिलैबस नवीन पिढीला शिकवण्या सारखे आहे..😂
एक नवी शिवी आजच ऐकलेली,"ए तुतारीच्या"😅
जैसा खाये अन्न वैसा होवे मन!
जेवणाच्या नांवाखाली 'आवळा देऊन कोहळा काढायचा ', दुसरं काय? नाही का रामा! जय श्रीराम!
व्वा प्रभाकरजी ! ह्या विश्लेषणातून तुम्हीतर No Ball वर Sixer मारलांत . एकदम रोहित सारखा . 😁🙌