मी ॲनालायजर चॅनलवर ॲड. निलेश ओझा यांची सविस्तर मुलाखत ऐकली. ते ही गोष्ट सहजपणे सोडणार नाहीत असे वाटते. पण शेवटी प्रत्येकाला जीव प्यारा असतो व उबाठा गटाचे लोक कोणत्याही थराला जावू शकतात.
निखिल ओझा सर जिथे कुठे मुलाखत देतात त्या प्रत्येक ठिकाणी मी पूर्ण एपिसोड बघतेच बघते. कारण दिशा सालियन ही फक्त एक मुंबई ची मुलगी नव्हती तर तुमच्या आमच्या सारखी मध्यमवर्गीय घरातली मुलगी होती. नोकरी करून घर चालवणारी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी........ अंगावर काटा येतो सर्व आठवून
कुंपणच शेत खात असेल तर काय होणार. दिशा ला न्याय मिळाला पाहिजे, तरच माता भगिनी सुरक्षित राहतील. नाहीतर हे पुढारी लोक जनतेला असेच पायदळी तुडवत राहतील. शिवाजी महाराज परत अवतरले पाहिजे.
ज्या पोलीसांनी, वैद्दकिय लोकांनी पुरावे नष्ट करण्याकरीता किंवा फाईल गायब करण्यात कष्ट घेतले, त्या सर्वांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. अधिकार व सत्ता हाती असतांना त्याचा गैरवापर आपल्या स्वार्थाकरणे करण्याबद्दल सुद्धा मोठ्ठा गुन्हा आहे. त्याबद्दलही संबंधितांना शिक्षा व्हायला पाहिजे.
कोरोना यांच्यासाठी पैसा कमावण्याची संधी चालून आली होती.लोकांची घर आणि संसार उध्वस्त झाले.हे फक्त पैसा छ्यापत होते.कमिशन खात होते.कुठे आणि किती टक्के हे बघत होते.यांना आत टाका.
निलेश ओझा साहेब आपसणास एवढी कळ कळीची विनंती आहे की दिशा सालियन प्रकरणात तिला व तिच्या आई वडीलां न्याय मिळाला पाहिजे वकील ओझा साहेब त्यात आदित्य ठाकरे असु देत आणखी कोणी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ओझा साहेब कोणत्याही आमिषाला बळी पडू नका साहेब हे प्रकरण प्रकरण कोर्टातून बाहेर आले तर साहेब आपला इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला जाईल जय हिंद ओझा साहेब
प्रभाकर जी मी साठ वर्षे पासून कट्टर शिवसैनिक आहेत पण कोणी जर आसे गुन्हा करत असेल तर त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे तो कोणत्या ही पक्षाचा नेता असो त्यांच्या वर कार्यवाही झाली पाहिजे जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय
भाजप हा मुद्दा त्यांना पाहिजेल तसा उपयोग करून घेत आहे..... तस न होता भाजपाने या प्रकणात कोणीही असो त्यावर नीट चौकशी करायला पाहिजे.... प्रकरण दाबणया पेक्षा त्यावर सगळं बाहेर काडून आरोपीनच रस्ताने एन्काऊंटर केले पाहिजे.... मुख्यमंत्री योगीच पाहिजे....
हे सरकार काही करणार नाही गुन्हेगारांना वाचवण्यात पटाईत आहे. आजवरचा इतिहास आहे मोठे लोक मोठ मोठे गुन्हे करून मोकाट असतात आणि चिरकुट गुन्हेगार आयुष्यभर तुरुंगात सडत राहतात. न्याय नाहीच
गेल्या अडीच वर्षात बाळासाहेबांच्या मुलाने आणि नातवाने संपूर्ण शिवसेनेची वाट लावली आणि त्यांचे नाव बदनाम केले आहे त्यामुळे त्या दोघांना जेल मध्ये pathavilech पाहिजे आणि ते काम adv. ओझा सर करतील अशी आशा आहे परंतु सर शिवसेनेच्या गुंड व्यक्ती पासून सावध रहा.
सगळं ऐकल्यावर मन सुन्न झाले. पदाची गुर्मी, बड्या बापाची अवलाद, गर्व...या सगळ्याचे हरण व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना . धन्य ते ओझा साहेब आणि त्यांची इच्छाशक्ती. प्रभाकर जी आपणास ही धन्यवाद. ❤
@@user-nx9yl3fw9xpolice he gruh khatyache nokar astat. Ma VA li aaghadit he khate MA VA LI AAGHADI JANAK KHANTYA RAJANE SS CHYA PTRUDROHI UT LA MAMU BANAVNYACHYA BADLYAT APLYCH PAKSHAKADE THEVNYACHA PRAGHAT UPA SATTET SAHBHAGI ZALYAPASUN MHANJE OCT 1999 PASUN TE 2014 , PARYANT 3 NHI VISHANSABHE CHYA STHAPNEWELI KAYAM THEVLA HOTA. TICH PRATHA KHANTYA RAJAN KR NE MA VA LI AGHADI NOV 2019 TE 30 JUN 22 PARYANT MHANJE 2.5 VARSHE KAYAM THEVLA. AJUN MAGE GELE TAR ASE AADHLEL KI 12 MARCH 1993 JUMMA MHANJE SHUKRAWAR CHYA HINDU SAMHARAK BOMBSPHOTAChYA, DIVSHICH SANDHYAKALI DISUN ALE KI TEVACHE AKHAND KHANGREJCHE CM & HM HECH KHANTE RAJE YANI ATISHAY SHITAFINE , APLY HATAKHALIL SCOTLAND YARD MUMBAI POLISANCHYA TAPASACHI DISHA TYA BOMBDPHOTACHA PRAMUKH SANSHAYIT SUTRDHAR ,MUMPO CHYA RECORD WARIL GUNHEGAR,MUMBAICHYA ADHOVISHWACHA KHALNAYAK JEHADI NARADHAM D CHYA DISHENE , MHANAJECH YOGYA DISHENE CHALLA HOTA , TO DUSRI KADE VALWLA .PARINAMI JEHADI DON D AARAMAT 8-10 DIVSATCH DUBAI MARGE , APLYA KATTAR BHARATDWESHI SHEJARI MHANJCH ISIS STATE PAKISTAN MADHIL KARACHILA POHOCHLA DEKHIL. EVDHE SARV HOUNHI KHANTYANE CM V HM HE DONHI SARVOCHH PRABHAVSHALI PADE 1995 CHYA VIDHAN SABHA NIVDNUKIT KHANGREJCHA BJP SENA YUTIKADUN PARABHAV HOI PARYANT , MHANJE TABBAL 2.5 VARSHE AAPLYA KADECH THEWLE KIVA TATKALIN ANUBHAVI ... KHANGREJI PM PVN NI SHAKY ASUNHI KHANTYALACH MH CHAE MAMU V HM PAD KADHUN GHETLE NAHI. BAHUD TYA 1993 CHYA SPHOTANICH KHANTYA RAJALA HM PADACHYA AADHIN POLICE BALACHA WAPAR AAPLI MAHAWASULICHI EKO SYSTEM TATHA MAJHABI BOMBSPHOTAK DANGEKHORANA VACHAWNYASATHI V NISHPAP HINDUNA ADKAWNYASATHI KARU SHAKATO, HI JANIV ZALI. PAN 1995 99 KHANGREJ SATTE BAHER FEKLI GELYANE KHANTYA RAJALA GAPP BASAWE LAGLE. PAN 1999-14 V NOV 2019-30 JUN 2022 HI 18 VARSHE V ADHICHI 12 MARCH 1993 TE OCT 1995 HI 2.5 VARSHE MHANJE JAWALPAS 20 VARSHE KHANTYA CHYA HATAT PRATYAKSH APRTYAKSH HM PADACHA KARBHAR HOTA . YA 20 VARSHACHYA KALAT AATHWUN PAHA KI PAK PRAYOJIT MAJHABI DANGEKHOR BOMBSPHOTAK TASECH KARACHIT BASLELYA DON LA BOLLYWOOD V REAL ESTATE KSHETRAT DHAMKYA DEUN, KHANDANI GOLA KARAYLA , SUPARYA GHEWUN KATA KADHAYLA KASE MOKLE RAAN MILALE HOTE . ANEK BOMBSPHOTAT MUMBAIKAR HINDUNCHA MRUTYU 26/11 CHA PAK PRAYOJIT BHAYANK HAMAS STYLE GHATPAT AUGUST 2012 AZAD MAIDAN CHA MAJHABI DANGA HE YACH KALAT GHADLE. 2014-19 PARAT KHAND PADLA.PAN YA KALAT BJP CHYA DEVENDRJINI CM BAROBAR HM CHA HI PADBHAR SWIKARLYAWAR TYANI VISHESHTAH MUMBAI POLICE PRASHASANALA SHIST LAWLI . PAN TYAMULE KHANTYA RAJACHI VASULICHI ECO SYSTEM V KARACHICHYA D DON CHI KHANDANIKHORI THANDAWLI. TYASATHICH KHANTYA RAJANE 2019 CHI NIVDNUK HARUNHI, YUTICHYA VIJAYACHE SHILPKAR DEVENDRJINA PARAT CM V HM BANU DYAYCHE NAHI HA MANOMAN NISCHAY KR NE KELA V YUTITIL SS CHYA APARIPAKW PAKSHPRAMUKH UT LA DEVENDRAJINVIRODHAT CHITHWLE V YUTIT FUT PADUN MAVALI AAGHADI STHAPAN KARUN UT LA MAMU BANWLE MAG PARAT KR LA MOKLE RAN MILALE V MUMPO LA TYASATHI KR CHYACH ISHARYAWAR KHANDANI KHORI VIRODHAKANCHI MUSKATDABI CHALU ZALI . SARANSH, GRUHKHATYACHA MANTRI APLYA PAKSHACHYA SAROVOCHH NETYACHI MARJI RAKHNYASATHI TYACHYA ISHARYAWAR MUMPO LA VALVAT HOTA. 100 KHOKE WAZE OK HE TYACHE PRAMUKH THALK UDA. AAJ DID VARSHAPSUN PARAT DEVENDRJINKADE GRUH KHATE ALYANE NIDAN MUMBAIKAR HINDUNI SUTKECHA NISHWAS SODLA. DF JI SAMOR HA DUKHAWLELA SATTCHUT KR VEGVEGLYA HALKT MARGANE ADTHALE NIRMAN KARAT AAHE. PAN DF JI NI YACHE GHANERDE RAJKARN JAWAL PAS SAMPVLE AAHE HE JANTECHYA,HITACHECH AAHE JAY HIND JAY MH VANDE MATARAM
मी कट्टर उद्धव ठाकरे विरोधक आहे कारण या पीतापुञांनी बाळासाहेबांच्या नावाला काळीमा फासला.पण माझा बिजेपी आणी तुम्हांला परत प्रश्न विचारत आहे की उद्धव ठाकरे आज बिजेपी सोबत युतीत असते तर ही प्रकरणे बाहेर आली असती का ??
नियती सगळे पाहत असते,,पापाचा घडा भरतोच, महापुरुषांच्या नावाने दुकाने पैशासाठी छत्रपती महाराजांचे न्याय व्यवस्थेचा आभ्यास केला का,,,सामान्य ला न्याय मिळायलाच पाहिजे
पापाचा घडा वगैरे सज्जन लोकांच्या भ्रामक कल्पना आहेत. खूनी लोकं निर्ढावलेले असतात. त्यात ड्रग घैणारे म्हणे सोनेपे सुहागा...हजारो गुन्हे सुटलेले नाहीत. रोजच्या रोज गाड्या चालवणारे दुचाकीवाल्यांना उडवून पळून जातात. 90 टक्के पकडले जात नाहीत. तेही आपल्यातच वावरत आहे. पापाघा घडा म्हणे. विसला ते.
Khalnayak politician's ahet. Te je sangtil tech police sanna karava lagto. Nahi manooch shakat nahi police. But, yes, police sanni bhrasht ani dusht politician's ch saath devu naye. Pan ase kiti police officers ahe je politicians ch collar pakadnyachi himmat thevtat. Kon evd risk ghenar.
Mumbai police has to do what the Chief Minister says, they can't help and they cannot be blamed, they might be nice but are forced to do by Chief Minister. Actually Uddhav was Cheap Minister, he has no qualities of becoming Chief Minister, the trio ( MVA) made him CM and he misused the post
@@aditikamath5632 Yes u r right- they made him CM for their convenience - but he proved to be one step ahead of all in crukedness- which was the reason for everybody's headache
सगळे पुरावे स्पष्ट पणे देऊन, ज्यांनी कोणी गुन्हे केलेत त्या वर कारवाई व्हावी, आपण आणी संबंधित वकील यांनी हे सगळं लवकर उघड कराव, आणि या विषयाला दिशा द्यावी. यांचा पेन्शन आणि आमदारकी रद्द करावी अशी मागणी करावी
खूपच छान माहिती मिळाली adv सर आपण खूपच छान काम करत आहे खूप खूप आभारी आहे इकडची दुनिया तिकडे होऊ द्या पण आपण सर्वांना नक्की शिक्षा जरूर द्यावी तेव्हा च कळेल की देव नक्की आहे सुशांत व दिशा यांना नक्की न्याय मिळेल ,देव करो तुम्हाला देव नक्की मदत करेल आम्ही सर्व तुमच्या पाय पडतो पण नक्की रिया ,संदीप ,व इतरअन
उध्दव ठाकरे यांचा मुलगा म्हणून त्यांच्यावर कारवाई करू नका पण तो दोषी असेल तर मात्र वजनदार राजकीय दबाव पुढे न झुकता कायदा प्रमाणे कृती करा.बघू येत्या काही दिवसांत होते ते.
आज आम्हाला नीट कळलं की काय चालू आहे . छान माहिती मिळाली .ओझा यांनी सुंदर सांगितले.त्यांना all the best . लवकर निकाल.लागू दे .दोषींना शिक्षा झालीच पाहिजे .मुली.काय वापरून जीवे. मारायची गोष्ट नाही. कड्क शिक्षा झालीच पाहिजे .व्हिडिओ आवडला .thanks
ह्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे पण ते मोबाईल लोकेशनच्या आधारे गुन्हे त्यांनिच केले हे सिध्द होने हे खूप खूप अवघड आहे. सर्व पुरावे नष्ट केल्याने व विद्यमान सरकारला यात रस नसल्याने प्रकरण अवघड झालेले आहे.
@@susheelbhise2319 tyala gunhya baddal mahit ahe ani to sakshidar zala nahi he siddh houn aat gela tari half justice milel.. Ya lokani aakhhi mumbai vethis dharli hoti tya velela..
सर्व जनता आता लक्ष देऊन आहे ...लोकशाहीतील न्यायव्यवस्था काय न्याय देणार ..की विकली जाईल..ह्या बडे राजकीय नेत्यांसाठी...हे जनता बघणार आहे...आपण सत्याने लढा...नक्की नराधम फाशवर जायला पाहिजे...जय हिंद..🇮🇳
हे प्रकरण मार्गी लागले आणि खरे आरोपी गजाआड झाले तर न्याय व्यावसथेवर व वकीलावर लोकांचं विश्वास बसेल व जनता प्रत्येक बाबीला राजकीय चष्म्यातून पाहणार नाही
हे ऐकून असं वाटंत की, लोकशाही ही राजकीय पक्षांच्या कचेरीत मुक्काम करते.म्हणून लोकशाही ही एक जीवनपद्धती आणि जीवनरीती म्हणून अविकसित राहिली. याचे कारण गर्दीमागे धावणारे राजकारण हेच आहे .🙏
अशे भयानक नेते आपले मुख्यमंत्री मंत्री .. व्हा रे महाराष्ट्राची जनता ... हा तर शिवाजी महाराजांचा त्यांच्या शिकवणीचा अपमान आहे.. आरोपींचा चौरंग झाला पाहिजे ...
जर गुन्हेगारांना शिक्षा झाली तरच तुमच्या अमूल्य वेळेच आणि अभ्यासपूर्ण केस लढवण्याचं सार्थक होईल, आणि सत्याचा विजय होईल, बघुयात सरकार काही पाऊल उचलतंय का? कि पुन्हा?
@@rajendraparkar8887शक्यच नाही उकीरडा मातोश्री टोटली गुरफटली आहे... जरा फोगाट फील्म हे,चॕनल बघाच 2020 पासून सर्व SSR फॕन्स तेही जगभरातले एकत्र आलेत आणि ही 2ही प्रकरण लावून धरली आहैत.. अर्णब गोस्वामी ला उचलल कारण मतोश्रीची रश्मी ठाकरे बद्दल ऐकाच...
मान.श्री. निलेश ओझा सर खूप खूप धन्यवाद! तुम्ही अतिशय महत्त्वाची केस हातात घेऊन खूप मोठ्या प्रकरण (गुन्हा) प्रकाशझोतात आणला तुमच्या या धाडसा बद्दल तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा आणि धन्यवाद ! आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी शेवट पर्यंत केस लाऊन धरा.लाखो लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
बाळासाहेबांच्या वेलची परिस्थिती वेगळी होती. आता त्याच्या बरोबर U turn घेऊन , त्यांची उर्वरित संघटना चालली आहे! दोन पिढ्यांमध्ये अंतर असते, हे मान्य ! पण ते एवढे फरकाचे/ मोठे अंतर असेल तर संघटना / पक्षाचे काय होते, ते संपूर्ण महाराष्ट्र, देश पाहतो आहे!
श्री. नीलेश ओझा सरांना विनंती आहे की , त्यांनी हे प्रकरण शेवटापर्यंत नेऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल असे प्रयत्न करावेत . 🙏
2024 ke baad bhi janab 😮😂😂😂😂
Nothing happens to politician for any misconduct or crime committed.
मी ॲनालायजर चॅनलवर ॲड. निलेश ओझा यांची सविस्तर मुलाखत ऐकली. ते ही गोष्ट सहजपणे सोडणार नाहीत असे वाटते. पण शेवटी प्रत्येकाला जीव प्यारा असतो व उबाठा गटाचे लोक कोणत्याही थराला जावू शकतात.
At the cost of sounding negative मला नाही वाटत कोणाला शिक्षा होईल.
हो , गुन्हेगार कोणीही असो , कितीही शक्तिशाली असो , गुन्हेगारांना शिक्षा झाली च पाहिजे 🙏
एडवोकेट निलेश ओझांना झेड़ सिक्योरिटी दिली पाहिजे! मला त्यांच्या जीवाची काळजी वाटते. 😒
Please provide Z security to avoid further complication.
ठाकरे व संबधीत सर्व आत्यचारींना शिक्षा ( कठोर ) झालीच पाहिजे,
सर खूप हिम्मत लागते येवढ्या मोठ्या लोकांशी भांडायला खरंच मनापासून अभिनंदन 🙏
दिशा आणि सुशांत प्रकरणात योग्य न्याय नाही झाला तर समजावे..देशातील ...लोकशाही आणि न्यायव्यवस्था ही....नावाला आहे...😡
Good
मला सुद्धा असच वाटतय 😡
फडणीस ला पहिला घोडा लावायचा मग
अरेवा...हे एवढं बोलायला किती विद्वत्ता
लागते..खरंच आपल्याला कुठल्यातरी
चॅनल वर विश्लेषक म्हणून बोलवायला
हवं...
@@ggggffffffffffffka re tuzya ladkya uddhat chya porane kand kela tyala lav adhi ghoda...jarka kharch watat asel sarkar kadun honar nahiye 😂
निखिल ओझा सर जिथे कुठे मुलाखत देतात त्या प्रत्येक ठिकाणी मी पूर्ण एपिसोड बघतेच बघते. कारण दिशा सालियन ही फक्त एक मुंबई ची मुलगी नव्हती तर तुमच्या आमच्या सारखी मध्यमवर्गीय घरातली मुलगी होती. नोकरी करून घर चालवणारी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी........ अंगावर काटा येतो सर्व आठवून
कुंपणच शेत खात असेल तर काय होणार. दिशा ला न्याय मिळाला पाहिजे, तरच माता भगिनी सुरक्षित राहतील. नाहीतर हे पुढारी लोक जनतेला असेच पायदळी तुडवत राहतील. शिवाजी महाराज परत अवतरले पाहिजे.
ज्या पोलीसांनी, वैद्दकिय लोकांनी पुरावे नष्ट करण्याकरीता किंवा फाईल गायब करण्यात कष्ट घेतले, त्या सर्वांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. अधिकार व सत्ता हाती असतांना त्याचा गैरवापर आपल्या स्वार्थाकरणे करण्याबद्दल सुद्धा मोठ्ठा गुन्हा आहे. त्याबद्दलही संबंधितांना शिक्षा व्हायला पाहिजे.
दोषींना शिक्षा झाली पाहिजे....
आदित्य ठाकरेंच्या गुन्हा बाहेर पडला आहे..
माझी मंत्री गुन्हेगार निघाला तर त्याचे पेन्शन बंद करण्याची संविधानात सोय का नाही?
आम्ही आयुष्यभर मरतो मात्र कोणी आम्हाला पेन्शन देऊन पोसत नाहीत.
कायद्यात दुरूस्ती करून फक्त एकच पेन्शन मिळावे व गुन्हे सिद्ध झाल्यावर पेन्शन ताबडतोप बंद व्हावे अशी प्रोव्हीजन करावी असे माझे मत आहे.
मुळात पेन्शन द्यायचीच का ?
गद्दार शिंदे सेना
नक्कीच
ह्यावर पण एक petition टाकली पाहिजे
विचार व्हायला हवा
पेडणेकर काकूंना पण आत टाका.. खूप मज्जा केली आहे covid च्या काळात..
ओझा साहेबाना यश मिळो हिच सदिच्छा..सूर्यवंशी साहेब या मुलाखतीबदल धन्यवाद..
क्वॉरटाईंन काकू😂😂😂
कचोरी ताई ने कोविड जंबो हॉस्पिटल कंत्राट मधे खूप घोटाळे केले आहेत...😂😂😂
कोरोना यांच्यासाठी पैसा कमावण्याची संधी चालून आली होती.लोकांची घर आणि संसार उध्वस्त झाले.हे फक्त पैसा छ्यापत होते.कमिशन खात होते.कुठे आणि किती टक्के हे बघत होते.यांना आत टाका.
उध्दव ठाकरे आणि अदित्य ठाकरे नी बाळासाहेबांची अब्रु पार घालवून टाकली आहे
या उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या पापाच घडा भरला आहे
निलेश ओझा साहेब आपसणास एवढी कळ कळीची विनंती आहे की दिशा सालियन प्रकरणात तिला व तिच्या आई वडीलां न्याय मिळाला पाहिजे वकील ओझा साहेब त्यात आदित्य ठाकरे असु देत आणखी कोणी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ओझा साहेब कोणत्याही आमिषाला बळी पडू नका साहेब हे प्रकरण प्रकरण कोर्टातून बाहेर आले तर साहेब आपला इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला जाईल जय हिंद ओझा साहेब
खान गँगच्या चित्रपटांवर बहिष्कार हीच सुशांत व दिशा यांना खरी श्रद्धांजली ....!
कोणीही असे करत नाही, करणारही नाही
khan cha kay sambandh video tari bagha
प्रभाकर जी मी साठ वर्षे पासून कट्टर शिवसैनिक आहेत पण कोणी जर आसे गुन्हा करत असेल तर त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे तो कोणत्या ही पक्षाचा नेता असो त्यांच्या वर कार्यवाही झाली पाहिजे जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय
सरकार तडजोड करणार असेल, तर २०२४ मतदरांनी आम्हा महिलांचा विचार करावा..
असा प्रकार असेल तर, बाळासाहेब ठाकरेंच्या DNA चा जाहीर निषेध..
निलेश जी जर पोलीस यंत्रणा विकली जाते , तर जज पण भ्रष्ट आहेत, सलमान खान ने हे दाखवून दिले , अश्या न्यायालयात न्याय कसा मिळेल?
अजिबात न्याय मिळणार नाही... भाजप हे पुरावे ब्लॅकमेलिंग ला वापरेल फक्त
Mothya lokana kadich saza hoat nahi
ठाकरेंच्या घरातील मुलींवर असा प्रकार घडला असता तर आरोपी वर एवढे वर्ष खटला चालला असता का?
दीड वर्ष झाले शिंदे सरकार होऊन तपास
SIT Diclair Karun Ek Varsh Zal Aata To Paloon Gela 😂😂😂😂😂Whhare GM 😂😂😂
हे दुःख ठाकरेना कसे कळणार, त्यांना मुलीचं नाहीत,,,,
Agadi barobar .. obatha murdabad ..
सर तन से जुदा केले असते ठाकरेंनी.
न्यायालयाची सुनावणी live झाली पाहिजे.... लोकांचा हक्क आहे खरं जाणून घेण्याचा.... लोकांना त्यांचा हक्क कसा मिळवायचा हे चांगल माहित आहे
श्री सूर्यवंशी व वकील ओझा साहेब तुम्ही मानवतेचे छान उदाहरण आहात.
मोठं राजकीय घराणं ?
बाळासाहेब हयात असेपर्यंतच बरं का ! उगाचच असे शब्द वापरून शिल्लक सेनेच्या शिल्लक नेत्याला मोठं करू नका, तेव्हढी त्याची लायकी नाही.
भाजप हा मुद्दा त्यांना पाहिजेल तसा उपयोग करून घेत आहे..... तस न होता भाजपाने या प्रकणात कोणीही असो त्यावर नीट चौकशी करायला पाहिजे.... प्रकरण दाबणया पेक्षा त्यावर सगळं बाहेर काडून आरोपीनच रस्ताने एन्काऊंटर केले पाहिजे.... मुख्यमंत्री योगीच पाहिजे....
हे सरकार काही करणार नाही गुन्हेगारांना वाचवण्यात पटाईत आहे. आजवरचा इतिहास आहे मोठे लोक मोठ मोठे गुन्हे करून मोकाट असतात आणि चिरकुट गुन्हेगार आयुष्यभर तुरुंगात सडत राहतात. न्याय नाहीच
Lay bharich
दोषी असल्यास नक्कीच शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर
गेल्या अडीच वर्षात बाळासाहेबांच्या मुलाने आणि नातवाने संपूर्ण शिवसेनेची वाट लावली आणि त्यांचे नाव बदनाम केले आहे त्यामुळे त्या दोघांना जेल मध्ये pathavilech पाहिजे आणि ते काम adv. ओझा सर करतील अशी आशा आहे परंतु सर शिवसेनेच्या गुंड व्यक्ती पासून सावध रहा.
छत्रपती शिवाजी महाराज च नांव घेऊन हे लोक राजकारणात आहेत हिच मोठी शोकांतिका आहे
दिघेंचा अपघात करणार्या बस ड्रायव्हरला पण शोधा आणि त्याची नार्को करा.
Dharmavir dighe saheb🙏🙏🙏
काहीतरी सोक्षमोक्ष लावा,दुध का दुध पानी का पानी करा.उबाठा आणि भाजपने याप्रकरणी फक्त राजकारण करून, निवडणुकीसाठी वापर करू नये
उध्दवसाहेब पंतप्रधान होतील तेव्हा च सगळे समोर येईल 😮😂😂😂
😢अंधभक्त 😢 कोमात कमळाबाई जोमात 😂😂
ज्याला कोतवाल होण्याची लायकी नाही तो पंतप्रधान होईल असे म्हणने म्हणजे दिवा स्वप्न पाहणे
Are pm. Sathi okat lagte
Hetchh honar, time pass 😂karan aamhi chutiya aahot
Right.aagla khel लावला आहे.
अतिशय घृणास्पद आहे ..जनता देखील मुक बधीर आहे..
कांही लोकांनी आपली दावनी ठाकरेंच्या छपराला बांधून ठेवली आहेत. कायमची.असोत.
मुंबईत राहून ही आम्ही कधीही शिवसेनेच्या बाजूने नव्हतो.
नसायलाच पाहिजे. गुंडगिरी काय कामाची?
बाळासाहेब ठाकरेच्या वेळी मी शिवसेनेत होतो. पण आता नाही.
अंधभक्त असल्याच लक्षण आहे हे जनाब गोध्राकांडी आरोपी तो गया अब ठाकरे सरकार अब कैंद्र में भी ठाकरे सरकार यही सच हैं जनाब अंधभक्त 😮😂😂😂😅😂😂
@@maharashtra0719अटल अडवानी ची भाजपा होती तेव्हा पण आणि मी कमळाबाई च्या प्रेमात आहे. 😍😍😍😍😍🤔😉🤣🤣🤣🤣
मी सुद्धा कधीच सेनेच्या बाजूने नव्हतो.
सगळं ऐकल्यावर मन सुन्न झाले. पदाची गुर्मी, बड्या बापाची अवलाद, गर्व...या सगळ्याचे हरण व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना . धन्य ते ओझा साहेब आणि त्यांची इच्छाशक्ती. प्रभाकर जी आपणास ही धन्यवाद. ❤
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांना न्याय मिळालाच पाहिजे....
हे जर प्रकरण शिवरायांच्या स्वराज्यात न्यायने सोडवल पाहिजे... चौरंग करून गाढवावरून धिंड काढा 😠
जशी याचिका दाखल झाली तसे आदूबाळ दिसणे आणि त्याचा आवाजही येईनासा झालाय काय जबरदस्त जादू आहे
दुर्दैव आहे की ह्या नराधमी लोकांनी आपलेच सरकार व मुखयमंत्री असताना सगळे पुरावे नष्ट केले गेले असतील...
मग पोलीस काय करत होते? त्यांच्यावर देखील कारवाई करणे गरजेचे आहे.
तीच तरअडचण आहे.
जेव्हा SSR चा खून झाला तेव्हा महिन्याभरात bed बदलवला, घराला रंग दिला.सर्व पुरावे नष्ट केले फक्त digital आणि circumstancial evidence असतील
@@user-nx9yl3fw9xpolice he gruh khatyache nokar astat.
Ma VA li aaghadit he khate MA VA LI AAGHADI JANAK KHANTYA RAJANE SS CHYA PTRUDROHI UT LA MAMU BANAVNYACHYA BADLYAT APLYCH PAKSHAKADE THEVNYACHA PRAGHAT UPA SATTET SAHBHAGI ZALYAPASUN MHANJE OCT 1999 PASUN TE 2014 , PARYANT 3 NHI VISHANSABHE CHYA STHAPNEWELI KAYAM THEVLA HOTA.
TICH PRATHA KHANTYA RAJAN KR NE MA VA LI AGHADI NOV 2019 TE 30 JUN 22 PARYANT MHANJE 2.5 VARSHE KAYAM THEVLA.
AJUN MAGE GELE TAR ASE AADHLEL KI 12 MARCH 1993 JUMMA MHANJE SHUKRAWAR CHYA HINDU SAMHARAK BOMBSPHOTAChYA, DIVSHICH SANDHYAKALI DISUN ALE KI TEVACHE AKHAND KHANGREJCHE CM & HM HECH KHANTE RAJE YANI ATISHAY SHITAFINE , APLY HATAKHALIL SCOTLAND YARD MUMBAI POLISANCHYA TAPASACHI DISHA TYA BOMBDPHOTACHA PRAMUKH SANSHAYIT SUTRDHAR ,MUMPO CHYA RECORD WARIL GUNHEGAR,MUMBAICHYA ADHOVISHWACHA KHALNAYAK JEHADI NARADHAM D CHYA DISHENE , MHANAJECH YOGYA DISHENE CHALLA HOTA , TO DUSRI KADE VALWLA .PARINAMI JEHADI DON D AARAMAT 8-10 DIVSATCH DUBAI MARGE , APLYA KATTAR BHARATDWESHI SHEJARI MHANJCH ISIS STATE PAKISTAN MADHIL KARACHILA POHOCHLA DEKHIL.
EVDHE SARV HOUNHI KHANTYANE CM V HM HE DONHI SARVOCHH PRABHAVSHALI PADE 1995 CHYA VIDHAN SABHA NIVDNUKIT KHANGREJCHA BJP SENA YUTIKADUN PARABHAV HOI PARYANT , MHANJE TABBAL 2.5 VARSHE AAPLYA KADECH THEWLE KIVA TATKALIN ANUBHAVI ... KHANGREJI PM PVN NI SHAKY ASUNHI KHANTYALACH MH CHAE MAMU V HM PAD KADHUN GHETLE NAHI.
BAHUD TYA 1993 CHYA SPHOTANICH KHANTYA RAJALA HM PADACHYA AADHIN POLICE BALACHA WAPAR AAPLI MAHAWASULICHI EKO SYSTEM TATHA MAJHABI BOMBSPHOTAK DANGEKHORANA VACHAWNYASATHI V NISHPAP HINDUNA ADKAWNYASATHI KARU SHAKATO, HI JANIV ZALI.
PAN 1995 99 KHANGREJ SATTE BAHER FEKLI GELYANE KHANTYA RAJALA GAPP BASAWE LAGLE.
PAN 1999-14 V NOV 2019-30 JUN 2022 HI 18 VARSHE V ADHICHI 12 MARCH 1993 TE OCT 1995 HI 2.5 VARSHE MHANJE JAWALPAS 20 VARSHE KHANTYA CHYA HATAT PRATYAKSH APRTYAKSH HM PADACHA KARBHAR HOTA .
YA 20 VARSHACHYA KALAT AATHWUN PAHA KI PAK PRAYOJIT MAJHABI DANGEKHOR BOMBSPHOTAK TASECH KARACHIT BASLELYA DON LA BOLLYWOOD V REAL ESTATE KSHETRAT DHAMKYA DEUN, KHANDANI GOLA KARAYLA , SUPARYA GHEWUN KATA KADHAYLA KASE MOKLE RAAN MILALE HOTE . ANEK BOMBSPHOTAT MUMBAIKAR HINDUNCHA MRUTYU 26/11 CHA PAK PRAYOJIT BHAYANK HAMAS STYLE GHATPAT AUGUST 2012 AZAD MAIDAN CHA MAJHABI DANGA HE YACH KALAT GHADLE.
2014-19 PARAT KHAND PADLA.PAN YA KALAT BJP CHYA DEVENDRJINI CM BAROBAR HM CHA HI PADBHAR SWIKARLYAWAR TYANI VISHESHTAH MUMBAI POLICE PRASHASANALA SHIST LAWLI . PAN TYAMULE KHANTYA RAJACHI VASULICHI ECO SYSTEM V KARACHICHYA D DON CHI KHANDANIKHORI THANDAWLI.
TYASATHICH KHANTYA RAJANE 2019 CHI NIVDNUK HARUNHI, YUTICHYA VIJAYACHE SHILPKAR DEVENDRJINA PARAT CM V HM BANU DYAYCHE NAHI HA MANOMAN NISCHAY KR NE KELA V YUTITIL SS CHYA APARIPAKW PAKSHPRAMUKH UT LA DEVENDRAJINVIRODHAT CHITHWLE V YUTIT FUT PADUN MAVALI AAGHADI STHAPAN KARUN UT LA MAMU BANWLE MAG PARAT KR LA MOKLE RAN MILALE V MUMPO LA TYASATHI KR CHYACH ISHARYAWAR KHANDANI KHORI VIRODHAKANCHI MUSKATDABI CHALU ZALI .
SARANSH, GRUHKHATYACHA MANTRI APLYA PAKSHACHYA SAROVOCHH NETYACHI MARJI RAKHNYASATHI TYACHYA ISHARYAWAR MUMPO LA VALVAT HOTA. 100 KHOKE WAZE OK HE TYACHE PRAMUKH THALK UDA.
AAJ DID VARSHAPSUN PARAT DEVENDRJINKADE GRUH KHATE ALYANE NIDAN MUMBAIKAR HINDUNI SUTKECHA NISHWAS SODLA.
DF JI SAMOR HA DUKHAWLELA SATTCHUT KR VEGVEGLYA HALKT MARGANE ADTHALE NIRMAN KARAT AAHE. PAN DF JI NI YACHE GHANERDE RAJKARN JAWAL PAS SAMPVLE AAHE HE JANTECHYA,HITACHECH AAHE
JAY HIND JAY MH VANDE MATARAM
विरोधक आणि सत्ताधारी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एकत्र असतात उदाहरणार्थ त्या काळामध्ये राऊत व फडणवीस साहेबांची भेट झाली होती
खूप मोठं धाडस आहे हे प्रभाकर जी....सलाम तुमच्या धाडसाला....👍👍👍💐💐💐💐💐...
धन्यवाद ओझा साहेब.सत्य परेशान होता है पराजित नहीं.
मी कट्टर उद्धव ठाकरे विरोधक आहे कारण या पीतापुञांनी बाळासाहेबांच्या नावाला काळीमा फासला.पण माझा बिजेपी आणी तुम्हांला परत प्रश्न विचारत आहे की उद्धव ठाकरे आज बिजेपी सोबत युतीत असते तर ही प्रकरणे बाहेर आली असती का ??
अगदी योग्य आणि मार्मिक प्रश्न!
इतकी वर्षे त्यांच्यासोबत असताना त्यांना महानगरपालिकेतला भ्रष्टाचारही दिसला नाही कधी!
भाजपा बरोबर ठाकरूद्दीन असते तर अजून दोनचार खून आणि बलात्कार केले असते.
Kahi honar nahi , Thatur Matur chukashi ani file bandh.
राजकारणाच्या निमित्ताने का असेना त्या निष्पाप आत्म्यांना न्याय भेटुदे
नाही
नियती सगळे पाहत असते,,पापाचा घडा भरतोच, महापुरुषांच्या नावाने दुकाने पैशासाठी छत्रपती महाराजांचे न्याय व्यवस्थेचा आभ्यास केला का,,,सामान्य ला न्याय मिळायलाच पाहिजे
पापाचा घडा वगैरे सज्जन लोकांच्या भ्रामक कल्पना आहेत. खूनी लोकं निर्ढावलेले असतात. त्यात ड्रग घैणारे म्हणे सोनेपे सुहागा...हजारो गुन्हे सुटलेले नाहीत. रोजच्या रोज गाड्या चालवणारे दुचाकीवाल्यांना उडवून पळून जातात. 90 टक्के पकडले जात नाहीत. तेही आपल्यातच वावरत आहे. पापाघा घडा म्हणे. विसला ते.
Ekdam sahi
भयानक प्रकरण आहे हे.
सत्याचा विजय व्हावा.
प्रभाकरजी,
आम्हा तमाम आई व वडिलांचे खुप धन्यवाद तुम्हा सर्व धाडसी लढवय्या मंडळींना जे कार्य तुम्ही करीत त्याला ईश्वरी बळ मिळू दे.
ह्या प्रकरणातील मुंबई पोलीस खलनायक आहेत हे सिद्ध झाले😡😡😡
Yes
नक्कीच
Khalnayak politician's ahet. Te je sangtil tech police sanna karava lagto. Nahi manooch shakat nahi police. But, yes, police sanni bhrasht ani dusht politician's ch saath devu naye. Pan ase kiti police officers ahe je politicians ch collar pakadnyachi himmat thevtat. Kon evd risk ghenar.
Mumbai police has to do what the Chief Minister says, they can't help and they cannot be blamed, they might be nice but are forced to do by Chief Minister. Actually Uddhav was Cheap Minister, he has no qualities of becoming Chief Minister, the trio ( MVA) made him CM and he misused the post
@@aditikamath5632 Yes u r right- they made him CM for their convenience - but he proved to be one step ahead of all in crukedness- which was the reason for everybody's headache
तुमच्या कार्याला सलाम, संपूर्ण प्रकरण तडीस जावो व गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच इच्छा.
माननीय वकील महोदय यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी.
श्री निलेश ओझा सर तुम्हाला या प्रकरणात भरघोस यश मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
एक,, मुख्यमंत्री पद,,, वडिलांनी स्वकष्टाने वाढवलेल्या पक्षासह, आमदार,,, मुलगा,,, हळूहळू गायब,,
आदरणिय प्रभाकरजी, आपण ठाकरेंना मोठे करत आहात. याचा फटका भाजपला बसत आहे, तुमचे आणि भाऊ तोरसेकरांचे सर्व व्हिडिओज ठाकरेंना मोठे करत आहेत.
खुप धाडसी आणि मोठं काम आपण करत आहात पीडीतां बरोबर न्याय झाला च पाहिजे तर सामान्य जनतेचा न्याय व्यवस्थे वरचा विश्वास वाढेल
कायदा सर्वांना समान पाहिजे
Wishful thinking
चीड या गोष्टीची येते की अजून या गडाध्यांना शिक्षा का होत नाही...
निलेश ओझा साहेब आई भवानी तुम्हाला यश आणि उदंड आयुष्य देवो हीच पार्थना. 🚩🚩🚩
आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे.
सगळे पुरावे स्पष्ट पणे देऊन, ज्यांनी कोणी गुन्हे केलेत त्या वर कारवाई व्हावी, आपण आणी संबंधित वकील यांनी हे सगळं लवकर उघड कराव, आणि या विषयाला दिशा द्यावी. यांचा पेन्शन आणि आमदारकी रद्द करावी अशी मागणी करावी
वरिष्ठ पोलीस अधिकारी याला जबाबदार नाहीत का? त्यांच्यावर काय कारवाई होणार?
निलेशजी, ही केस शेवटपर्यंत लढण्यासाठी देव आपणास शक्ती देवो.
ओझा साहेब आपण या प्रकरणी तपास वेगाने व्हावा या साठी माननीय राष्ट्रपती यांच्याकडे विनंती अर्ज दाखल करावा.
साहेब ऐकून चक झालो खरोखरं आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे. जनतेने सावधान राजकीय नेते सरकारी तिजोरी मधील लूट करतात यांची मुळे काय करतात ते पहा.
निलेश ओझांच्या हिमतीला सलाम 🙏🙏
ओझा सर, गुन्हेगारांना शिक्षा होईलच असे करा. तुम्हाला सलाम 😇🙏
सचिन वझे व परमवीरसिंग पोलीसआयुक्त मुंबई यांना सहआरोपी करावे हि ओझा सरांना विनंती!
आत्मा असेल तर दिशा आणि सुशांतने यांचा बदला घ्यावा
फेकू मोदी चा 😮😢😂😂😂😂😂
तसं फक्त पिक्चरमध्ये होते, या बाबतीत मात्र तसं झालं तर किती बरं होईल.
फक्त मिळाला तर असाच न्याय मिळेल. 😂😂
Yes
Tyancha ansha ya ghatnetun apyat jaga zala ahe,
श्री नीलेश ओझा साहेब खरोखर तुम्ही दाखवलेल्या हिम्मत करिता माझा 🙏
निलेश जी पूर्ण देश आपल्यासोबत आहे दोषींना शिक्षा झाल्याशिवाय हार मानू नका 👍🏼
एक नंबर.... ओझा साहेबांना नमस्कार की त्यांनी हे प्रकरण धसास लावावा
ही SIT खरंच काही काम करत आहे का ? का लोकांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक चाललीय ?
कमळाबाई ला हेपलायला उध्दव आदित्य संजय सामना शिवसेना शिवसैनिक मराठी माणूस हिंदू लोक तयार आहेत 😮😢😅😊🎉😂😂😂😂
@@user-ir6ln6bb7b😂😂😂🍌🍌chakke sanjya usman penguin sale
@@user-ir6ln6bb7bकोण म्हणतो हिंदू लोक तयार आहेत? काहीही.
@@user-ir6ln6bb7bहिंदू मराठी भाजप बरोबर आहे सोनिया सेने बरोबर फक्त चमचे आहेत
Work under Progress.
हे प्रकरण तडीस न्यावे गुन्हेगार अडकला पाहीजे तो कोणीही असो आपणास जनमताचे पण समर्थन मिळेल. धन्यवाद
बहोत खूब.धाडस करून व्यक्त झालेली मुलाकात.आपणास suyash
ओझा सरांना विनंती आहे की हे प्रकरण शेवटी निकाली लावावे आमची तुम्हाला साथ आहे. अशा नीरा नराधमाला शिक्षा व्हायलाच पाहिजे जय शिवराय.
आपल्या लढ्याला यश यवो 👍👍👍
यांचा कोणता लढा नाही सत्ताधाऱ्यांचा सत्तेसाठी नाटक चालू आहे एका माळेचे मणी आहेत
श्री. निलेश ओझा सर व रशीद पठाण सर यांचे त्रिवार अभिनंदन
यात सामील असणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा सह आरोपी करायला हवे
सलाम तुमच्या कार्याला
देवेंद्र जी एवढ्या वेळेस मीडिया समोर येतात मग कोणीच SIT वर का प्रश्न विचारात नसतील ?
त्यांनी नवाब ला मांडीवर घेतलाय पर्फुलाला डोक्यावर घेतलाय तोंड दाकव्याला जागा नाही पळ काढतोय
काही अशा गंभीर गुन्हा असनाय्रा घटना असतात ज्या CBI चौकशी अधीन असल्यामुळे कुणालाही मिडियासमोर येऊन बोलता येत नाही.
सब घोडे बारा टक्के.
@@santoshjadhav-gk4swnawab la rajinama nahi genar tuza vadil udhav thakare la vichaar
@@santoshjadhav-gk4swgatar chap ahe
गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजेत
खूपच छान माहिती मिळाली adv सर आपण खूपच छान काम करत आहे खूप खूप आभारी आहे इकडची दुनिया तिकडे होऊ द्या पण आपण सर्वांना नक्की शिक्षा जरूर द्यावी तेव्हा च कळेल की देव नक्की आहे सुशांत व दिशा यांना नक्की न्याय मिळेल ,देव करो तुम्हाला देव नक्की मदत करेल आम्ही सर्व तुमच्या पाय पडतो पण नक्की रिया ,संदीप ,व इतरअन
या न्यूजचे रिपोर्टर संपादक आणि निलेश ओझा सरांचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांनी धाडस दाखवले समाजामध्ये होणाऱ्या राजकीय हत्या आणि
उध्दव ठाकरे यांचा मुलगा म्हणून त्यांच्यावर कारवाई करू नका पण तो दोषी असेल तर मात्र वजनदार राजकीय दबाव पुढे न झुकता कायदा प्रमाणे कृती करा.बघू येत्या काही दिवसांत होते ते.
प्रभाकर सर , निलेश सर खूप खूप अभिनंदन तुमचे 🙏🏻🙏🏻
सामान्य लोकांना एवढंच सांगतो मोठे लोक हे फार बर्बाटलेले असतात त्यांना सरळ साधे कधीही समजू नका 🙏🏻😂
आज आम्हाला नीट कळलं की काय चालू आहे . छान माहिती मिळाली .ओझा यांनी सुंदर सांगितले.त्यांना all the best . लवकर निकाल.लागू दे .दोषींना शिक्षा झालीच पाहिजे .मुली.काय वापरून जीवे. मारायची गोष्ट नाही. कड्क शिक्षा झालीच पाहिजे .व्हिडिओ आवडला .thanks
ज्यांनी चुक केली आहे, गुन्हा केला असेल आणि पुरावे असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
ह्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे पण ते मोबाईल लोकेशनच्या आधारे गुन्हे त्यांनिच केले हे सिध्द होने हे खूप खूप अवघड आहे.
सर्व पुरावे नष्ट केल्याने व विद्यमान सरकारला यात रस नसल्याने प्रकरण अवघड झालेले आहे.
Chat records ahet na
चॅट रेकॉर्ड गुन्हा त्यानेच केला हे सिध्द करत माही, तो योगायोग असू शकतो पण सबळ पुरावा नाही.
@@susheelbhise2319 tyala gunhya baddal mahit ahe ani to sakshidar zala nahi he siddh houn aat gela tari half justice milel.. Ya lokani aakhhi mumbai vethis dharli hoti tya velela..
व्वा सूर्यवंशी सर....खूप छान...
असेच सत्य बाहेर आणत जा
अपराध्याना शिक्षा ही झालीच पाहिजे. जर त्यांना कोणी वाचवत असतील तर त्यांना तक्षाची गोष्ट सांगा. मग ती व्यक्ती कोणीही असोत
सगळ्या खऱ्या कथा वाझे व परमवीर यांनी शासनाला व NIA ला सांगितल्या आहेत.
उठा सारखी माणसे दाऊद एवढीच गुन्हेगार वाटतात
@@swapnapandit478.नाही, दाउद पेक्षा जास्त भयंकर आहेत असे लोकं.कारण यांचा चेहरा वेगळा आणि कर्म (क्रुत्य)वेगळे.
@@rajeshtiwari9802अगदी खरय
Right
सर्व जनता आता लक्ष देऊन आहे ...लोकशाहीतील न्यायव्यवस्था काय न्याय देणार ..की विकली जाईल..ह्या बडे राजकीय नेत्यांसाठी...हे जनता बघणार आहे...आपण सत्याने लढा...नक्की नराधम फाशवर जायला पाहिजे...जय हिंद..🇮🇳
*खर सांगू मला नाही वाटत,त्या दिशा आणि सुशांत ला न्याय मिळेल..बस असाच वेळ जात राहील आणि एक दिवस सर्व विकल्या जातील....!*
देव करो हे वाक्य खोटे निघावे.
हे प्रकरण मार्गी लागले आणि खरे आरोपी गजाआड झाले तर न्याय व्यावसथेवर व वकीलावर लोकांचं विश्वास बसेल व जनता प्रत्येक बाबीला राजकीय चष्म्यातून पाहणार नाही
सर आपण खूप मोठं धाडस केलय. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. कोणीही असो.
माघार घेऊ नका सूर्यवंशी जी आगे बडो
तुम्हा दोघांना कडक सलाम
हे ऐकून असं वाटंत की, लोकशाही ही राजकीय पक्षांच्या कचेरीत मुक्काम करते.म्हणून लोकशाही ही एक जीवनपद्धती आणि जीवनरीती म्हणून अविकसित राहिली. याचे कारण गर्दीमागे धावणारे राजकारण हेच आहे .🙏
अशे भयानक नेते आपले मुख्यमंत्री मंत्री .. व्हा रे महाराष्ट्राची जनता ... हा तर शिवाजी महाराजांचा त्यांच्या शिकवणीचा अपमान आहे.. आरोपींचा चौरंग झाला पाहिजे ...
तुमच्या प्रयत्नांना यश यावे अन्यथा जनतेचा कायद्यावर विश्वास राहणार नाही
जर गुन्हेगारांना शिक्षा झाली तरच तुमच्या अमूल्य वेळेच आणि अभ्यासपूर्ण केस लढवण्याचं सार्थक होईल, आणि सत्याचा विजय होईल, बघुयात सरकार काही पाऊल उचलतंय का? कि पुन्हा?
काहीही होणार नाही उलट.पण जर का नशीब फळफळल आणि उद्धव सरकार आलं तर ह्यांना उध्दव ठाकरे आणि टिम आयुष्यतुन उठवतील.
@@rajendraparkar8887शक्यच नाही उकीरडा मातोश्री टोटली गुरफटली आहे...
जरा फोगाट फील्म हे,चॕनल बघाच 2020 पासून सर्व SSR फॕन्स तेही जगभरातले एकत्र आलेत आणि ही 2ही प्रकरण लावून धरली आहैत..
अर्णब गोस्वामी ला उचलल कारण मतोश्रीची रश्मी ठाकरे बद्दल ऐकाच...
मान.श्री. निलेश ओझा सर खूप खूप धन्यवाद! तुम्ही अतिशय महत्त्वाची केस हातात घेऊन खूप मोठ्या प्रकरण (गुन्हा) प्रकाशझोतात आणला तुमच्या या धाडसा बद्दल तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा आणि धन्यवाद ! आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी शेवट पर्यंत केस लाऊन धरा.लाखो लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
लोकशाही जीवंत हवी आहे
कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पेंग्विन असो कि वाघ कायदा सगळ्या लोकांसाठी सारखच हवा जय महाराष्ट्र
कायदा सर्वाना सारखा आहे हे सिद्ध करण ची हिच वेळ आहे
सुपर शुर्यवंशी साहेब 👍... तुम्ही एवढी हिम्मत करून हा विषय पुन्हा ऐरणीवर आणलाय .... खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.❤🙏
सत्तावीस हजार व्ह्यूज फक्त दोन तासात ... व्वाह प्रभाकरजी.
बाळासाहेबांच्या वेलची परिस्थिती वेगळी होती. आता त्याच्या बरोबर U turn घेऊन , त्यांची उर्वरित संघटना चालली आहे! दोन पिढ्यांमध्ये अंतर असते, हे मान्य ! पण ते एवढे फरकाचे/ मोठे अंतर असेल तर संघटना / पक्षाचे काय होते, ते संपूर्ण महाराष्ट्र, देश पाहतो आहे!