SIT ला सरकारनेच फेविकॉल लावून खुर्चीवर चिकटवून ठेवले आहे आणि फेविकॉल दिले आहे ठाकरेंनी त्यामुळे SIT जग्यावरून उठूच शकत नाही दुसरे म्हणजे फडणवीस साहेबान कडून पेन ड्राईव्ह घेऊन ते अरबी समुद्रात टाकले त्यामुळे ठाकरे वाटेल ते बोलायला मोकळे तो पेंग्विन बघा मांजरासारखा आवाजात बोलतो.त्यांनी बहुतेक सुशांत आणि दिशा प्रकरणावर कायमची तोड काढलेली दिसते
एकनाथ शिंदे साहेब का मुग गिळून गप्प आहेत? तेच समजत नाही. कसला विचार करत आहेत? तुमच्या मनात जे काही आहे ते शिंदे साहेब बोला. एक एक गुपिते फोडा याची मस्ती उतवायचा हा क्षण सोडू नका.
यांचा काका हेक्कडतोंड्या शरदोद्दीन, मागच्या निवडणुकीत विखे पाटलांना म्हणाला होता, दुसय्रांची लेकरं खेळवायला मला काय लेकरं,नातु बातु नाहीत का?☺️😊😢😢आणि हा उध्दट वाकय्रा नेमकं "शरदोद्दीन चचा"च्या विरुध्दार्थी बोलतोय!☺️😊😢अबे हिंदुद्रोही उध्दटा, तुझ्या पेंग्विन ला "अंधारलेल्या बाई"ची शिकवणी लावं ना!☺️😊😂😂
हे बाप लेकाच उत्तम आहे स्वतः माती खायची आणि त्याचं खापर एकनाथ शिंदे यांच्या माथ्यावर फोडायच जनता तुम्हाला चांगलीच ओळखून आहे पेंग्विन आणि उद्ध्वस्त त्यामुळे आता शहाणपणा करायची गरज नाही.
ठाकरे आणि कंपनी ने इंग्लंड मध्ये नुकतीच जी प्रचंड मालमत्ता विकत घेतली आहे, ती रक्कम किती आहे व हा पैसा कुठून आला, हे त्यांनी स्वतः जाहीर करावे. ईडी ने या व्यवहाराची माहिती मागवावी किवा स्वत: गोळा करावी. व स्पष्टीकरण मागवे
देवेंद्र जी शुद्ध चरित्र्याचे आहेत त्यांच्यावर हे चिरंजीव वाट्टेल ती विशेषण लावून आरोप करत आहेत निरलस काम करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेजी ह्यांच्यावर सुद्धा base less आरोप करत आहेत बारामतीचे special coaching क्लासेस जोरात सुरु झालेत वाटतं बघा Ex C M साहेब व त्यांचे चिरंजीव पुन्हा महत्वाकांक्षा जागृत झाली असेल तर चांगलेच आहे निदान चांगल्यान्ना शिव्या देण्याच्या निमित्ताने का होईना घरा बाहेर पडून आपल्या राज्यात फिरता आहात
काय व्हायचे असते तर एवढ्यात आदित्य तुरुंगात असता. विधानसभा होऊदे, जर यांची गरज तर, काहीही कारवाई होनार नाही. चांगले कोण, हा प्रश्न निरर्थक ठरतो. कमी वाईट कोण हाच पर्याय शिल्लक आहे.
मूळात ज्या व्यक्तीने ही वसुली सुरू केली, आणि त्याचे उत्तम धडे मुलाकडून गिरवून घेऊन, त्याचं बेबी सिटींग करायला नातवासकट गरीब शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोक्यावर थोपवला, त्या धृतराष्ट्राचं हे कर्म आम्ही मुंबई महानगरपालिकेचे करदाते भोगतो आहोत.
प्रभाकर जी... तुम्ही संज्या ला "बिरबल" उपाधी लावू नका हो! बिरबल हुशार व चतुर होता. तुम्ही संज्या ला " सुरमा भोपाली " असे संबोधा. संज्या त्याच्या सारख्या भुवया उडवतो आणि डोळे फिरवतो.
आदित्यची मंत्री होण्याची अजिबात योग्यता नाही. जनतेसाठी विकास करणे हा विचार त्याच्या डोक्यात येतच नाही. फक्त आपलाच विकास कसा करायचा यात ते पूर्ण तरबेज आहेत हे आपण त्यांच्या कार्यकाळात जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्याला सत्तेपासून कायमचे वंचित ठेवणे सर्वांच्या हिताचे आहे. नियतीलाही तेच मंजूर आहे.
सामान्य जनतेचे मनोरंजन या मधून होते. या शिवाय दुसरे काही होत नाही. सर्व प्रकरणे व्यवस्थित दडपली जातात. इ्रीगेशन स्कॅम पासून ते आजपर्यंत. एकाही व्यक्तीला अटक झाली नाही. सुशांतसिंग राजपूत पुढे काय झाले? असो कलियुग म्हणायचे आणि कालाय तस्मे नमः म्हणत पुढे जायचे प्रभाकरजी
पण ते GST वरून भरपूर काही सुरू आहे...त्यावर रणनीती काय असेल हा एक पाहण्याचा विषय असेल...आता खतावर GST नसेल तर त्यात किती काळाबाजार होणार हा एक मोठा प्रश्न आहे....शेतीची अवजारे यावर GST नसता तर हीच अवजारे किती महाग स्वरूपात विकली गेली असती हा एक मोठा प्रश्न आहे... जशी रिटेल चैन किंवा दुकानातील पॅकेट मधील शेतमाल विकला जात होता...काहीही प्रिंटेड भाव MRP लावून...आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे GST येण्याआधी कोणताच TAX शेतकऱ्यांना भरावा लागत नव्हता का.... अडते, दलाल कृषी उत्पन्न बाजारात किती अडत किंवा दलाली घेत होते हा एक मोठा प्रश्न आहे...शेती अवजारे किती उपलब्ध होती हा ही एक मोठा प्रश्न आहे...GST आहे म्हणून मार्केट मध्ये एक सुसूत्रता आहे हे कटू सत्य भारतीय नागरिकांनी स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे...
Mhanun toh chota Thackeray metro cha Kamala yewada oppose kela ithe mumbait , he is saving Christian missionaries arey colony nahi colonisation of Christianity missionary chya adda jhalay
शिंदे यांच्या कडे ईतके पैसे होते म्हणजे ते त्यांनी शिवसेने मध्ये असताना मिळवली होते असे आदित्य ठाकरे यांना म्हणायचे असेल तर सर्व शिवसेना अशीच आहे असे त्यांना म्हणायचे आहे काय?
पहिले दिशा सलियान,सुशांत रजपूत,तळघर हे ऐकून कंटाळा आला आणि आता लाल डायरी,शिंदे साहेबांकडे सगळ्या फायली असणे हे नवीन.दोन्ही गटांनी काय ते काढा ना एकदाचे बाहेर . एकसारखे नवीन नवीन आरोप करण्यात काय अर्थ आहे?
मातोश्री ची भरभराट कशी झाली हे शिवसैनिक काला चांगले माहीत आहे, म्हणून ही चिखलफेक थांबवा। व आपल्या जाहीरनामा व आपल्या टुकड़े गैंग चा सरदार कोन कोना साठी ही धावपळ की आपली लाज वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न😮
आ. भाऊ तोरसेकर यांना प्रतिष्ठित असा स्व. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! 💐 अत्यंत निर्भीड , परखड व बिटवीन द लाईन्स विश्लेषण करणारे पत्रकार म्हणून त्यांच्या ब्लॅाग ची आम्ही वाट बघत असतो. 🙏
कर्माची फळं उशिरा का होईना भोगावी लागणारच आहेत
मोदीजीं नी, नोट बंदी केल्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थयथयाट उध्दव ठाकरे ने केला होता,,
एकदम बरोबर
धुवा धुवा हो गया.
विदेशात नेऊन गुंतवली आहे
कारण त्याच तळघर भरलेल होत,त्याची सर्व रद्दी झाली म्हणून थयथयाट करत आहेत
लंडन मध्ये मातोश्री 3 चे काम चालू आहे
फडणवीस साहेब आता वर्मी घाव घालायची वेळ आली आहे !! ते मातोश्री चे तळघर आता उघडा....!!
पालघरचे साधू, दिशा, सुशांत, मनसुख हिरेन, कंगना राणावत या सगळ्यांचा तळतळाट नक्कीच भोवणार
आणि अर्णव गोस्वामी पण
@@indiancitizen8297 असे अजून बरेच असतील, आपल्याला नावं सुद्धा कळली नसतील
एसटी महामंडळाच्या 124 कष्टकरी एसटी कामगारांच्या आत्महत्येचा तळतळाट घरकोंबड्याला लागणारच..🐧🐓🐧🐓🐧🐧🐧
तळघर आणि तळतळाट, यात साम्य आहे😂
यांना साधूंचा शाप लागला आहे शिल्लक सेना खतम होणार 1000%
या उद्धव ठाकरेने नेहमीच आमच्या भावनांचा छळ केला आहे आम्ही त्याला कधीच माफ नाही करणार
आयुष्यभर या ठाकऱ्यांनी फक्त दादागिरी करून खोकेच गोळा करण्यापलीकडे दुसरं काहीच केले नाही हे जनता जाणून आहे.
तरी मते त्यांनाच देते जनता
Khup lokana lutale ho
@@chetankshirsagar2643 लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार
How many seats NDA can win in Maharashtra?
38 to 42
छकुलीपेंग्विन फावडे आणि त्याचा ब्वॉयफ्रेंड डिणू मौव्हरीया यांची कसून चौकशी झाली पाहिजे. सुशांत दिशाला न्याय मिळालाच पाहिजे. 😢😢😢
Sushant / Disha chya SIT che kay zale?
Setting zali😂
उबाठ्याने सेटिंग करून प्रकरण दाबले
परमेश्वरावर विश्वास ठेवा. कर्मफळ लांब नाही.
SIT ला सरकारनेच फेविकॉल लावून खुर्चीवर चिकटवून ठेवले आहे आणि फेविकॉल दिले आहे ठाकरेंनी त्यामुळे SIT जग्यावरून उठूच शकत नाही दुसरे म्हणजे फडणवीस साहेबान कडून पेन ड्राईव्ह घेऊन ते अरबी समुद्रात टाकले त्यामुळे ठाकरे वाटेल ते बोलायला मोकळे तो पेंग्विन बघा मांजरासारखा आवाजात बोलतो.त्यांनी बहुतेक सुशांत आणि दिशा प्रकरणावर कायमची तोड काढलेली दिसते
एकनाथ शिंदे साहेब का मुग गिळून गप्प आहेत? तेच समजत नाही. कसला विचार करत आहेत? तुमच्या मनात जे काही आहे ते शिंदे साहेब बोला. एक एक गुपिते फोडा याची मस्ती उतवायचा हा क्षण सोडू नका.
कारण ते मिंधे आहेत. सरकार मैने आपका नमक खाया है
Namak Aur Bhaoot Kuch Khaya Bol Nahi sakta 😂😂😂😂😂@@madhavdesai2145
कर नाही त्याला डर कशाला. या दाढीखाली दडलेय काय.
ह्याच्या वर लोकसभा निवडणुकी नंतर एकच घाव बसेल. आता ह्याला आत टाकलं तर सहानुभुती मिळवून भाजपचं ४०० पार चे स्वप्न भंग होईल.
Ha Chanel andhbhakt Ani bjp supporter aahe yanche pratyek video thakare virodhat asato
उद्धव ठाकरे यांनी कायम जनतेच्या भावनेशी खेळलेला आहे त्याला यंदा जनता माफ करणार नाही.
आदित्य ठाकरे हा मुख्यमंत्री पदासाठी अजिबात लायक नाही
Nalaayak
तो तर कोणत्याही पदासाठी लायक नाही.
जुनिअर पप्पु
1000,% सत्य आहे
बाप तसा लेक.
ठाकरे ना शाप आहे साधुं चा सर्वनाश तर नक्की
आता काय,,, शिल्लक आहे,,,???? ज्या दिवशी निष्पाप साधु ना मारले गेले,,, त्याचं वेळीं " शंभरी भरली ," 😢😮
How many seats NDA can win in Maharashtra?
Uuuuuuyy to wash @@RajendraIngavale-zi7sk
Its fake news... खोटं बोला रेटून बोला,,, watch dhruv rathi,
अमित शहा and मोडी एक number फेकू 🎉
@@onajourneycalledlife3265nda 34 to 38
फडणवीस कशाला दुसऱ्यांच्या मुलाला घडवण्याची अवघड जबाबदारी स्वतःवर घेतील ?
Mul dusaryachi kon sambhalanar Raj saheb mhanalech hote
There are SP and SS for that already.
आणि ते सुद्धा बेअक्कल बापाच्या बेअक्कल मुलाला.
यांचा काका हेक्कडतोंड्या शरदोद्दीन, मागच्या निवडणुकीत विखे पाटलांना म्हणाला होता, दुसय्रांची लेकरं खेळवायला मला काय लेकरं,नातु बातु नाहीत का?☺️😊😢😢आणि हा उध्दट वाकय्रा नेमकं "शरदोद्दीन चचा"च्या विरुध्दार्थी बोलतोय!☺️😊😢अबे हिंदुद्रोही उध्दटा, तुझ्या पेंग्विन ला "अंधारलेल्या बाई"ची शिकवणी लावं ना!☺️😊😂😂
सुसूं पाळणाघर उघडतील तेव्हा करा या नन्हा पप्पू चे संगोपन😅
हे बाप लेकाच उत्तम आहे स्वतः माती खायची आणि त्याचं खापर एकनाथ शिंदे यांच्या माथ्यावर फोडायच जनता तुम्हाला चांगलीच ओळखून आहे पेंग्विन आणि उद्ध्वस्त त्यामुळे आता शहाणपणा करायची गरज नाही.
How many seats NDA can win in Maharashtra?
47@@onajourneycalledlife3265
आमचं तर मत आहे की लोकसभेनंतर इडी ने उद्धव ठाकरेंचं मातोश्री चं तळघर उकरून काढावचं जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
अजित पवार एकनाथ शिंदे राणे च बघा
त्या तळघरात आता काहीही, कुठूनही जमा होत नाही. म्हणून तर भैसाटले आहेत उ ठा. 😂😂😂😂
@@swapnildhatrak45तू बघ बाबा
लोकसभेनंतर का?आत्ताच का नाही?
कर्जत तालुक्यातील फार्म हाऊसवर धाड टाकली पाहिजे
प्रभाकरजी, आपण सर्वांनाच बाळासाहेब ठाकऱ्याबद्ल आदर आहे पण त्यांचेही पैसे मिळवायचे स्त्रोत सर्वज्ञात आहेत 😮😮😮
Tari Sudha Bavlat Andh Lok Munglya wani Tyana Ka Chiktlele Aahe Te Jinkle Tr Free Ration Milnar ka
Ek Pedhecha Tukada pn Bhetnar Naahi
प्रभाकरजी हिंदूनी एकत्र येऊन मोदीजींचे हात बळकट करणे जरुरी आहे जय श्रीराम जय भारत
True
पहिल्यांदा त्याला युवराज म्हणणे थांबवा.. जास्त शेफरला आहे
How many seats NDA can win in Maharashtra?
साधू चे शाप भोवणार आहे
@@onajourneycalledlife326532+
पाटणकर मामांचे उत्तरप्रदेश कनेक्शन उघड होण्याच्या शक्यतेने धास्तावलेले दिसताय. अटक होण्याची भीती अतिरेकी शिव्या शाप देऊ लागलीय.
Like adani ?
बाप - बेटया वर कारवाई का होत नाही ?
खोटं बोला पण रेटून बोला असं काहीतरी चालेल असतं या बाप बेटांच, सरकारवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या ताटात काय वाढून ठेवलंय हे बघाव आधी या उध्वस्ताने 🤬
ठाकरे आणि कंपनी ने इंग्लंड मध्ये नुकतीच जी प्रचंड मालमत्ता विकत घेतली आहे, ती रक्कम किती आहे व हा पैसा कुठून आला, हे त्यांनी स्वतः जाहीर करावे.
ईडी ने या व्यवहाराची माहिती मागवावी किवा स्वत: गोळा करावी.
व स्पष्टीकरण मागवे
आदूबाळाने मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर गेटच्या दोन्ही बाजूस बार उभे केले असते, शिवसैनिकाचा घसा ओला करण्यासाठी.
मिलिंद नार्वेकरांना बोलते करा, सगळी गुपित बाहेर येतील.
मिलिंदभाऊ, सत्यवचनी नरेंद्रभाई यांनी अजित पवारचे सत्तर हजार कोटी मोजून ठेवले आहेत. 😅
Asi gupite saglya pakshachi aahe ,jyachya kade dayri aahe te jadhav bjp t aahet.
फडणवीसांना सर्व माहित असणार, वेळेवर घाव नक्कीच घालणार.
100%
अरे किती अंत बघणार
कधी?
Kahi naahi honar
निवडणूक झाली की 'सारं कसं शांत शांत'
या ठाकरेंना फक्त पैसा दिसतोय.
कारण येणारा पैसा बंद झालाय.
आता जगणार कसा बिचारा!!! 😢
देवेंद्र जी शुद्ध चरित्र्याचे आहेत त्यांच्यावर हे चिरंजीव वाट्टेल ती विशेषण लावून आरोप करत आहेत निरलस काम करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेजी ह्यांच्यावर सुद्धा base less आरोप करत आहेत बारामतीचे special coaching क्लासेस जोरात सुरु झालेत वाटतं बघा Ex C M साहेब व त्यांचे चिरंजीव पुन्हा महत्वाकांक्षा जागृत झाली असेल तर चांगलेच आहे निदान चांगल्यान्ना शिव्या देण्याच्या निमित्ताने का होईना घरा बाहेर पडून आपल्या राज्यात फिरता आहात
How many seats NDA can win in Maharashtra?
काय व्हायचे असते तर एवढ्यात आदित्य तुरुंगात असता. विधानसभा होऊदे, जर यांची गरज तर, काहीही कारवाई होनार नाही. चांगले कोण, हा प्रश्न निरर्थक ठरतो. कमी वाईट कोण हाच पर्याय शिल्लक आहे.
दिशा सालियन प्रकरणाची चर्चा आली की ड्रगीस्टची वाचा बसते बरी.
काय उपटायची असेल ती उपटून घ्या.सर्व यंत्रणा हातात आहेत ना.
म्हणून तर नितेश राणेंना सहन करतात ना !😂
@@vijaybhosle3850असं बोलायची पेंग्वीनच्या गां... हिम्मत आहे काय ?
काही म्हणा पण , तुम्ही शिळ्या कढीची उपमा दिली, ती फारच छान वाटली.😂😂😂
जनतेचा पाठिंबा फक्त आपल्या महायुतीलाच आहे..
मूळात ज्या व्यक्तीने ही वसुली सुरू केली, आणि त्याचे उत्तम धडे मुलाकडून गिरवून घेऊन, त्याचं बेबी सिटींग करायला नातवासकट गरीब शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोक्यावर थोपवला, त्या धृतराष्ट्राचं हे कर्म आम्ही मुंबई महानगरपालिकेचे करदाते भोगतो आहोत.
👌👌👍👍💯👍
जय श्री राम 💐🙏
❤️👍👍
अगदी बरोबर
Same like India ? Due to Dalal , the modi , shaha , fadanvis ?
कोण जाणे आता तोच एक नेता कोणत्या तरी केस मध्ये तुरुंगात जाईल सुद्धा... कारण विषय भरपूर आहेतच
उबाठा आणि बाळराजे यांना 'काय बोलू आणि किती बोलू' याचे अजिबात भान राहिले नाहीये.
तो रोजचा भोंगा राहिला ना
😂😂😂
बाळराजे नाही, बाळराजकुमारी
सगळे सारखे च जनतेला कोण नाही आता कुणी तरी करून दाखवले तर बरे पडेल मग ठरवु आम्ही कोण बरे ते
प्रभाकर जी... तुम्ही संज्या ला "बिरबल" उपाधी लावू नका हो! बिरबल हुशार व चतुर होता. तुम्ही संज्या ला " सुरमा भोपाली " असे संबोधा. संज्या त्याच्या सारख्या भुवया उडवतो आणि डोळे फिरवतो.
Barobar Surma Bhopali
KOTHE KA BEST DAALLA HAI
पापाचा घडा भरत आला आहे, थोडा धीर धरा 🙂
फारच छान आणि मुद्देसूद विश्लेषण सुर्यवंशी सर
नक्की काय ४० खोके की कॅश गोडाऊन! ४० खोके देऊन कॅश गोडाऊन वाचवले म्हणायचे आहे का? बाकी ४० सोडून का गेले ते पण सांगा!
४ जून नंतर आदू-उध्वस्त मिमिक्री चा फड उभा करतील बरोबर नाच्या संज्या सुरमा भोपाली आहेच नाचायला.
🙏🙏
🙏🙏
लिफ्टचं तळघर -वेल
यांचे पाय तर खोक्यात अडकले आहेत.
KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA
चला, हळूहळू तळघराकडे विषय सरकायला लागला!
आमचा पाठिंबा फक्त महायुती सरकारला
JAI HO MODI JI - MAHA VINAASH AGHADI GONE TO KHADDA
arrest UT and AT
सुय॔वंशि साहेब खरोखरच चांगले विशलेषण ऊधव ठाकरे लबाड आहे हे सत्य आहे
उध्दव ठाकरे संजय राऊत आपण कोरोना काळात मुख्यमंत्री असताना जे हाॅस्पीटल अस्तीवातच नाही अशा हाॅस्पीटलची बोगस बिल दाखऊन करोडों रुपयाचा भष्ट्राचार केला.
KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA KHOKHA
पोरगं दारात उभा राहून मुतायला लागलं म्हणून शिंदे सांगायला बापा कडे गेले... तर बाप उभा राहून चुलित मुतत होता.....!
बापरे. 😂😂
😂
इलेक्ट्रोलर बॉड ने केलेले घोडेबाजारी ,सिचन घोटाळ्याचे शुद्धीकरण तसेच सचिन वझे, परमसिग यांच्या बेहिशेबी मालमत्ता बाबत बोलला असते तर.
प्रभाकर, खरयं उबाठाचे दिवस भरलेत
ओवेसी वि. माधवी लता हैदराबाद यावर पण एक विडिओ करा सर❤❤
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏
आदित्यची मंत्री होण्याची अजिबात योग्यता नाही. जनतेसाठी विकास करणे हा विचार त्याच्या डोक्यात येतच नाही. फक्त आपलाच विकास कसा करायचा यात ते पूर्ण तरबेज आहेत हे आपण त्यांच्या कार्यकाळात जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्याला सत्तेपासून कायमचे वंचित ठेवणे सर्वांच्या हिताचे आहे. नियतीलाही तेच मंजूर आहे.
Superb ....Prabhakar ji.... jio.... Keep it up & God bless You
लंडनमध्ये मातोश्री ३ कि ४? चौथ्या मातोश्रीची कल्पना नव्हती.
Dubai t Pn Bharpoor Aahe Sootra Kadun 😂😂😂😂
मस्त रोख ठोक साहेब 😊अनुभवाचे बोल आणि हे उबाठा वाल्यांचं काळेपण महाराष्ट्रा समोर आलंच पाहिजे 🙏🏾आणि हे तुम्हीच पब्लिक समोर आणू शकता 🙏🏾धन्यवाद
अप्रतिम विश्लेषण, प्रभाकरजी.
लोकसभा निवडणूकी नंतर ही कडी ऊतू जाऊन शिल्लक सेनेचे टोप रिकाम होणार आहे.
ठाणेकरांना माहिती आहे मिंधेने अर्ध्या ठाणे मध्ये स्वतःची कमीतकमी ५००० कोटीची प्रॉपर्टी करून ठेवली आहे...
उध्दव ठाकरे अतिशय स्वार्थी व सत्तालोलुप नेता, शिल्लक राहिलेल्यानी सावध व्हा.
सामान्य जनतेचे मनोरंजन या मधून होते. या शिवाय दुसरे काही होत नाही. सर्व प्रकरणे व्यवस्थित दडपली जातात. इ्रीगेशन स्कॅम पासून ते आजपर्यंत. एकाही व्यक्तीला अटक झाली नाही. सुशांतसिंग राजपूत पुढे काय झाले? असो कलियुग म्हणायचे आणि कालाय तस्मे नमः म्हणत पुढे जायचे प्रभाकरजी
छान विष्लेषण.
युपीच्या 200एकर टाउनशीपची पाटणकर काढ्याचा ही समाचार घ्या एकदा
भाऊसाहेब यांचे त्रिवार अभिनंदन - त्यांना रामलल्ला पावला 👌👌👌👌👌
पण ते GST वरून भरपूर काही सुरू आहे...त्यावर रणनीती काय असेल हा एक पाहण्याचा विषय असेल...आता खतावर GST नसेल तर त्यात किती काळाबाजार होणार हा एक मोठा प्रश्न आहे....शेतीची अवजारे यावर GST नसता तर हीच अवजारे किती महाग स्वरूपात विकली गेली असती हा एक मोठा प्रश्न आहे... जशी रिटेल चैन किंवा दुकानातील पॅकेट मधील शेतमाल विकला जात होता...काहीही प्रिंटेड भाव MRP लावून...आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे GST येण्याआधी कोणताच TAX शेतकऱ्यांना भरावा लागत नव्हता का.... अडते, दलाल कृषी उत्पन्न बाजारात किती अडत किंवा दलाली घेत होते हा एक मोठा प्रश्न आहे...शेती अवजारे किती उपलब्ध होती हा ही एक मोठा प्रश्न आहे...GST आहे म्हणून मार्केट मध्ये एक सुसूत्रता आहे हे कटू सत्य भारतीय नागरिकांनी स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे...
त्या टोमणाबाई पुत्र बायकी छगन पेंग्विनला बाळराजे म्हणू नकात प्लिज कारण बाळराजे असं साक्षात छत्रपती शंभू महाराजांना त्यांच्या लहानपणी म्हणलं जायचं
बायलीराजकुमारी म्हणा
महाराष्ट्र पुणे ण्यात ख्रिश्चन मिशनरी नको नको करुन ठेवले
Tyancha conversion business jorat chalu aahe....
Mhanun toh chota Thackeray metro cha Kamala yewada oppose kela ithe mumbait , he is saving Christian missionaries arey colony nahi colonisation of Christianity missionary chya adda jhalay
शिंदे यांच्या कडे ईतके पैसे होते म्हणजे ते त्यांनी शिवसेने मध्ये असताना मिळवली होते असे आदित्य ठाकरे यांना म्हणायचे असेल तर सर्व शिवसेना अशीच आहे असे त्यांना म्हणायचे आहे काय?
रमेश किणी बद्दल सान्गा ना कधीतरी
बरेच दिवस आहात कुठे suryvaushigi
*सुंदर शोध...सुंदर चिकित्सा...सुरेख विश्लेषण...!*
मुख्यमंत्री म्हणजे काय पेंग्विन पाळण आहे का.
या निमित्ताने पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते की जर दिशा आणि सुशांत प्रकरणात थोडाही पुरावा असता तर हे बाळराजे इतके बडबडत असते काय?
पहिले दिशा सलियान,सुशांत रजपूत,तळघर हे ऐकून कंटाळा आला आणि आता लाल डायरी,शिंदे साहेबांकडे सगळ्या फायली असणे हे नवीन.दोन्ही गटांनी काय ते काढा ना एकदाचे बाहेर . एकसारखे नवीन नवीन आरोप करण्यात काय अर्थ आहे?
उबाठा.... आता महाराष्ट्राचा शेवटचा मुजरा...देव यांचं भल करो...🔥🤔😇🙏
दिशा शालियन केस रीतसर तपासून घ्यायाला पाहिजे.. पेंग्विन उडू लागणार..
Very well said baap numberi tar beta दुस numberi! I liked it very much.
जो हिंदुत्व के साथ
उन्हे ही मिलेगी जनता कीं साथ
30 वर्षे मुंबई महानगरपालिका अख्खी लुटली जनता याना कदापि माफ करणार नाही जनतेने याना निवडणुकीत मजबूत अपटावे
बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक : एकनाथजी शिंदे 💯🔥🚩🏹
खूप छान
लय भारी जोक खुप छान विचार मांडले आति सुंदर किती सत्ते साठी कीर्ती खाली च्या पातळीवर गेलं
दिशा चुकली।। जय महाराष्ट्र।।।
Sanjya barobar property sangel matoshree chi
Chatugiri kiti karnaar? One side jornalism.
सर काही असले तरी त्यांच्या सभांना खूप.गर्दी उसळत आहे.है बघून असे वाटते की इलेक्शन नंतर बाजी पालटेल.
उत्तम विश्लेषण सध्य परिस्थीतीचं
4 जुन ला उद्दीन खान चे तोंड काळं झालेले पाहणे कोणा कोणाला आवडेल 😂😂
मग घ्या ना तळघराची झडती माहीतघराना बरोबर घ्या
Paisa hawala. Marfat gayab Kela Asu Shakto,Desha baher,landon la Bangladesh pan ghetla aahr
मातोश्री ची भरभराट कशी झाली हे शिवसैनिक काला चांगले माहीत आहे, म्हणून ही चिखलफेक थांबवा। व आपल्या जाहीरनामा व आपल्या टुकड़े गैंग चा सरदार कोन कोना साठी ही धावपळ की आपली लाज वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न😮
आ. भाऊ तोरसेकर यांना प्रतिष्ठित असा स्व. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! 💐
अत्यंत निर्भीड , परखड व बिटवीन द लाईन्स विश्लेषण करणारे पत्रकार म्हणून त्यांच्या ब्लॅाग ची आम्ही वाट बघत असतो. 🙏
Superb Prabhakar saheb👍👍👍
जनतेचा पाठिंबा फक्त शिंदे सरकारला
दुसऱ्याचं वाईट बागीतल की स्वतःच त्या पेक्षा जास्त वाईट होत.....
😂😂😂राजकारण। म्हणावे की हास्यकारण ...फारच मजा आली राव हे सगळं ऐकून.... शिट्ट्या टाळ्या हशा😂😂😂
Great Analysis 💯💯💯
Justice for ssr and disha salian
ह्यांचं चॅनेल आहे काय, तरीच खरं बोलले ते बोचलं, म्हणून msg delet केला...
कोण भोगणार ते कळतंय... स्वामी हो 🌹🙏
Ekdam barobar vishleshan
Suryawanshi ji
एक दिवस असा येईल की, होत्याचं नव्हतं होईल. कालाय तस्मै नमः।
तो नेता ,राऊत क्लासेस चा "ढ" विद्यार्थी,,
जे जे पेरलं आहे ते एक ना एक दिवस उगवणार च आहे यात शंका नाही.पापाचा घडा भरला की वेळ लागत नाही.