Mahatma Gandhi Jayanti | Avinash Dharmadhikari (IAS) | Foundation Course
Vložit
- čas přidán 1. 10. 2021
- #Mahatmagandhi #2oct
२ ऑक्टोबर रोजी, गांधी जयंती तसेच जागतिक अहिंसा दिनानिमित्त चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक संचालक, माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी सर 'गांधीजी समजून घेताना' या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले .
महात्मा गांधींच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना धर्माधिकारी सरांनी या व्याख्यानात सांगितल्या आहेत . फाळणी, गांधी टिळक यांची पहिली भेट इत्यादी घटना सरांनी या व्याख्यानात वर्णिल्या आहेत .
For daily updates, subscribe to our New CZcams Channel....
For more details, contact us: 080-69015454/080-69015455
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
Instagram- chanakyamandalp...
Telegram- t.me/chanakyamandalpariwaroff...
Facebook- / chanakyamandalpariwar
CZcams- / @chanakyamandalpariwar
छान विश्लेषण महात्मा गांधी सह सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मानाचा मुजरा
हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर भारतरत्न सावरकर की जय 🙏🙏🙏😇😇
The legend subhashchandra bose 🇮🇳🚩... अहिंसा परमो धर्मः | धर्म हिंसा तथैव चं ||
abe zendu ..tyach subhash chandrani tyana rashtrapita mhatala hota…ani chutya to shooli chuki cha ahe
सरांकडे काय जादू आहे माहीत नाही पण जेव्हा जेव्हा सरांचं व्याख्यान ऐकतो , ऐकतच राहावं वाटत
❤️👑
🌞
अप्रतिम..
@@drdrvaijजादू नाही, सखोल अभ्यास, नेटकी मांडणी ती पण अत्यंत सोप्या शब्दात असते. म्हणून सरांची भाषणे ऐकणे ही पर्वणी असते .
महात्मा गांधी मरत नाही --- हे खरं आहे.
सर तुम्ही जे गांधी सांगत आहात, ते कोणी सांगत नाही हो !!!!! तुम्ही जे करताय ते महान काम आहे.!
Qq
Kamach bol.
गांधीजींच्या जीवन चरित्रावर अतिशय समर्पक विवेचन करुन गांधीजी विषयीचा आदर भाव द्विगुणित केलात सर आज गांधीजी समजून घेणे भारतीयांसाठी काळाची गरज आहे
सर, महात्मा गांधी बद्दल चे आपले सखोल चिंतन ऐकून माझे हृदय परिवर्तन झाले.👌👌
Good, that's a good beginning.
@@kkp502 १९२०/२५ साली महाराष्ट्र नव्हता,, मग का उल्लेख केला.
महाराष्ट्र पैदा झाला १मे१९६० रोजी. गुजरात मध्य प्रदेश विदर्भ व्हराड ला फसवुन.
नाथुराम नसते तर भारतात ६ किंवा ७ पाकिस्तान झाले असते.
@@Timakiwala tu kay dokyavar padalay ka re
@@kkp502 श्रीस्वामीसमर्थाय नमः. :-- तूच डोक्यावर पडला आहेस कारण १९४६/४७ मध्ये बंगाल मधील नौखाली येथे मुसलमान हिंदुंच्या कत्तली करीत होते तेंव्हा ब्रिटिश शासनाला नौखालीतील मुसलमानांवर बौंबफेक करुन त्यांची दहापट कत्तल करायला न सांगता गांधीनी दिल्ली ते नौखाली अशी पदयात्रा सुरू केली. त्यामुळे हिंदुंच्या कत्तली करून मुसलमानानी गांधींच्या स्वागतासाठी सिद्धता केली . ह्या बातम्या मी मुंबईत वर्तमानपत्रात तेंव्हा वाचल्या आहेत. त्यामुळेच गांधीना मारल्याची बातमी ऐकून आम्ही सर्व विद्यार्थी ( ३०/१/१९४८ ला आमचा वर्ग वस ईला सहलीला गेला होता. संध्याकाळी परत येताना बोरीवली येथे आम्हाला गांधीना मारल्याची बातमी कळली आणि आम्ही सर्व ओरडलोच की * गांधी मेला, गांधी मेला*.
आपण अतिशय सुंदर शब्दात गांधींजी आम्हाला समजावलाय... धन्यवाद!!
गांधी गोंधळ वाचा
खरे भारतरत्न सावरकर, सुभाष चंद्र बोस. ही लोक आहेत. खरे लोक काँग्रेस ने कधी पुढे येऊ दिले नाही.
कौन माफिवीर सावरकर ???
नेतृत्व करावं तर गांधी नि
बाकी मावळे
@@rahulp2537 ladkiyon ke saath nange sone wali hawasi Gandhi
गांधीजी यांचे विचार उत्तम प्रस्तुती 👍👌🌹
सर तुम्ही सांगितलेल्या गांधी मधला 10%गांधी जरी लोकांपर्यंत पोहचवायला आम्हाला जमलं तरी आम्ही स्वतःला भाग्यवान समजू
सर समाजात गांधी बद्धल जाणीवपूर्वक एकांगी अप्रचार सुरू आहे ,त्याला सुशिक्षित समाज ही बळी पडत आहे.
Great Sir. I hope all youngsters should watch this video. Gandhi is eternal.
खरं बोलायला भीती वाटते, तेव्हा अर्धसत्य सांगितले जाते...
तेच तुम्ही करत आहात....
धर्माधिकारी जी आपल्या भाषणात गांधी द्वेष दिसतो,,
आपले मनापासून अभिनंदन
आपले भाषण अभ्यासू असुन आपले वकृत्व ओघवते आहे
आपण तरुण मुलांना महात्मा गांधी विषयी चांगल्या गोष्टी सांगता आहात आपण कुशाग्र बुद्धीचे व व्यासंगी अहात.
मी आपल्याला सुचवतो की आपण गांधी बाबत जनतेत मधे जे सर्व साधारण गैरसमज आहेत विशेष करुन, त्यांची अहिंसा,नितीमत्ता , सत्याग्रह, शिक्षण अर्थशास्त्र ,संयम, त्यांच्याब्रह्मचर्याचे प्रयोगांचे दुस-यांनी जाणीव पुर्वक केलेले विकृतीकरण, याबाबत गांधीचे स्वतःचे विचार काय होते त्यांनी मनोनिग्रह एवढा अहम का मानला
याबाबत सखोल व्याख्यान द्यावे
म्हणजे गांधीजींच्या व्यक्तिमत्वाचा सोलीव गाभा तरुण पिढी समोर येईल
Do we really need Gandhi now ? He should crest a lecture series on Gandhi for Pro Gandhi students like you ! Don’t bother others !?😅
गांधी,नेहरु, टिळक,बोस अथवा सावरकर असो प्रत्येकाचे स्वातंत्र्यासाठी योगदान अतुलनीय आहे पण आता एक नवीन विचार, धर्म आला आहे की जो तुझा व माझा करून समाजात असंतोष पसरत आहे.
खूप छान अभ्यासपुर्ण विचार मंथन
चाणक्य मंडळाच्या यशासाठी केलेली तडजोड म्हणजे हे विचार व व्याख्यान.
Listening to Sir's speeches since 2010.
।।ॐ॥ महात्म्यांच्या जीवनांचे सूक्ष्म विवेचन विचारणीय!
तरी ही गांधी आदर्श नाहीच 👍👍
गांधीवरील एक अख्खे पुस्तक वाचल्याचा आनंद झाला. गांधीजींच्या बद्दल बरेच गैरसमज दूर झाले. आभारी.
गांधीजींची हत्या एकदा नाही तर अनेकदा झाली, हे मत माझं ' त्यांचे विचार समजल्यावर ' झाले. 🙏🙏सतत पारायण करावं असं हे विचार सत्र आपण ऐकवलं 🙏🙏🙏
सर खरेच मोठे काम आज तुम्ही करत आहात....!☺️👌👌👌👌👌
Great man and great knowledge
फारच सुंदर भाषण आहे हे...
गांधीजी महान नेता होते...
Respectfully all aspects of Gandhiji are explanied by you Sir... Very rare to see such a thoughtful , balanced and nice speech... 🙏
उत्तम मांडणी,कबूलीसह 👍
Thank you sir🙏🇮🇳
धन्यवाद सर
🙏🙏🙏❤️😍😘
गांधींना समजुन घेण्यापेक्षा पुढे काय वाढून ठेवलं आहे व त्यावर काय मार्ग काय काढता येईल यावर आपल्यासारख्या बुद्धिवंतांकडून विचारमंथन आवश्यक वाटते आहे. गांधीपुराणाचा आता कंटाळा आला आहे. त्याने निश्चित काय अपेक्षित आहे?काय साध्य होईल ? या गांधीवादी व गांधी विरोधी समांतर जाणारे विचारप्रवाह आहेत हे लक्षात घ्यावे. आपला अवमान करण्याची बिल्कुल इच्छा नाही व योग्यताही नाही हे मान्य करणं मी आवश्यक समजतो. 🙏🏻
The great historical knowledge
अप्रतिम .
अभ्यासपूर्ण माहिती
खुपच छान विषलेशन
सर मी आज तुमचा फार फार आभारी आहे.!👍👍👍👍👍
Very inspiring. I have read his autobiography - My experiment with truth. You r lecture is feast to my mind. Thank you so much .
one of the greatest speech on gandhi
Excat side of Mahatma Gandhi Thanks for posting very well explained
This is what I needed for Gandhiji as many people only says again Gandhiji but it's not the fact
गांधीजीं असहकार व सविनय कायदेभंग व सत्याचे प्रयोग ह्या कल्पना The man is the richest whose pleasure is cheapest असे मानणारा हेन्री फोर्डचा जवळचा मित्र मार्गदर्शक अमेरिकन तत्वज्ञ हेन्री डेव्हिड थोरो ह्याच्या चरित्रात्मक वा तत्सम घटनांच्या वाचनातून घेण्यास प्रवृत्त झाले असे माझ्या वाचनात अालेले.
Thanks 🙏 Valuable information very effective impressive to show new ways to follow with free independent thought process Thanks again 🙏🌹🙏
अप्रतिम सर❣️🌟
"Generations to come, it may well be, will scarce believe that such a man as this one ever in flesh and blood walked upon this Earth" (Albert Eistein about Gandhi Ji) "आने वाली पीढ़ियाँ शायद ही इस बात पर यकीन करेंगी, कि हाड़-माँस का बना हुआ यह आदमी सचमुच कभी धरती पर था" - अलबर्ट आइंस्टीन (पूज्य गाँधीजी के लिए)
जिस देश को महात्मा गॉंधी ने स्वदेशी और स्वराज जैसी सुंदर संकल्पना देकर स्वाभिमान के प्रति सजग बनाया हो तथा जिस मिट्टी पर लाल बहादुर शास्त्री जैसे बड़े आत्मबल वाले नायक ने राष्ट्रीय स्वाभिमान को सुरक्षित रखने के लिए उपवास के साथ आत्मनिर्भरता के अनुष्ठान का संकल्प किया हो, उस देश को नेतृत्व, पवित्रता, कर्मठता, देशभक्ति, हिम्मत और संघर्ष जैसी मिसाल ढूंढने के लिए किसी और धरती की तरफ देखने की आवश्यकता नहीं है। इन महानायकों के जन्मदिन पर आइए ख़ुद से वादा करके कोशिश करते हैं कि हम सभी थोड़ा-सा ज़्यादा सादा हो जाएं, थोड़े-से ज़्यादा सहिष्णु हो जाएं, थोड़े-से ज़्यादा एक हो जाएं। दोनों महापुरुषों को आज उनकी जयंती पर आकाश भर प्रणाम! 🙏🏻🇮🇳
Khilafat andolan ki vifalta par bhi bolo.andolan vifal hone par Gandhi ji kya bole Thea vo bhi bolo.or gandhi ji ne kaha tha agar es Desh ka batvara hoga to meri laash par hoga.to Gandhi ji ke pass Sabse bada shasra tha andolan.gandhi ji kyu nahi Jinna ke samne anshan keliye baite.ki Mai mar jaavun ga Lekin Desh nahi batne Dunga.
Very inspiring worth listening
खूप खूप अभिनंदन सर
महात्मा गांधी सारखा नेता न पुन्हा होणे.
Vhayla pan nako. Parat zala, tar Kashmir Pakistan la deun takel. 🙏🏻🙏🏻
@@kaushalkulkarni3720किती जळतो रे... गांधिंजींनी फाळणी केली नव्हती, मुस्लिम लीग, हिंदू महासभा, लखनौ पॅक्ट त्याला जबाबदार होता. गांधी वर कितीही चीडा, सूर्य सूर्यच राहतो❣️🌟🌞
@@Jubilantbanda accha? ☕🤣🤣
😂😂
Jay shree ram jay swatantravir Savarkarji jay nathuram godse jay dr hegadewar saheb jay modiji jay devendra fadanvis saheb
Sir you are great. I have been missunderstanding about you as BJP and RSS person. Was completely washed away.
But your lecture helps to understand gandhi for कट्टर rss who still spread miss about gandhi.
Sorry to hear from you सर you're a new gandi,worshipper. Greatest shock to all national ists
God bless you sir
खूप छान विश्लेषण केले आभारी सर
Khup chhan analysis. Dhanyavaad Dharmadhikarisir 👍👌🙏
फार फार छान भाषण.
नागपूर च्या मदरसा चा विद्यार्थी
कथनी और करनी अलग
Avinash Sir..
👌🙌💐
सर फारच छान माहिती बरेच पैलू उलगडले आहेत ❤️❤️🙏🙏🙏
I feel sad seeing there are still supporters of gandhi. I thought this generation would be developed. But they don't want to develop. Bharatratna Swatantryaveer savarkar ji amar rahe. Jay maa bharti!
I have a tremendous respect for A.D. Sir ! However, this speech on Mahatma Gandhi was a deep shock against my undeniable respect for A. D. I will need some time to digest this extremely pro Gandhi speech! It shows how much he has worked to make it a complete stuti Gaan! Towards the end he points out only 1or 2 miner disagreements he has with his Devata! Want to deal with his high praise of Mohanlal point by point …..Hope I will be able to do it soon! Maybe!,😮
Sir you are great..Tumache bhashan farch..Chan. mi dhanya zale.
Thanks 👍👍
गांधीजी व्यक्ती म्हणून, देशसेवक म्हणुन महान होते पण राजकारणी म्हणून सामान्य होते,.
Good,aaj pasun tu Great rajakarni zalas mitra.
आमचा सिंध दे आम्हाला पुन्हा मग तुला घेऊ समजुन
सर खुप छान । गांधीजी वर लेक्चर देताना त्यांचे ब्रम्हचर्य चे प्रयोग ह्याचा उल्लेख का येत नाही ह्याचे नवल वाटते।
We got independence because of Subhash Chandra Bose and because of Gandhi it is all history broken facts
मिटींगमध्ये तुम्हाला ऐकल .तुमच्या हस्ते सर्टीफिकेट घेतली. टीव्ही वर ऐकल युटयुबवर नियमीत वर्षभर ऐकायला मिळणार हे भाग्य आहे.
अवीदा!खूप छान!!
गांधीजी पण राष्ट्रपिता व महात्मा आहेत
Sirji नमस्कार
Gandhi is great ❤
वैचारिक मेजवानी ❤
गांधीचा आवाका विश्वव्यापी होता.
🙏🙏🙏🙏
More qualified person than me should take up this important job of pointing out the negative side of this so called Mahatma ! Ambedkar s critical views of Gandhi should be understood in thisContext! My request to the young generation who is Listening to these great Lectures of Avinashji D. : that please evaluate Gandhi on your own and then only accept/reject or understand many dark/Gray areas of this so-called Mahatma !
Please read more about Babasaheb about so called hindu religion and Hindus
सरांचे व्हिडिओ मी न चुकता बघतो,ऐकतो. आज कुणीतरी mute 🔕 न करता सारखं काही तरी बोलत आहे. एकातांना आपले ध्यान सारखे त्याकडे जाते आहे😔😬
Sir you must be cm of maharashtra❤
👌🙏
सर नमस्कार , गांधीजींच्या ज्या मुद्द्यांवर अनेकांना गांधीजींचा तिरस्कार आहे ते मुद्दे/प्रसंग घेवून त्याचं तुलनात्मक विश्लेषण केल्यास त्यांच्याबद्दलचा तिरस्कार कमी होऊन गांधीजी आणखी समजायला मदत होईल.
good
On becoming Barrister Gandhiji returned to India and to start legal profession he accepted a brief in a matter in the Small Causes Court in Mumbai.His matter was before Judge Chitre.When the matter wss called out Gandhi stood up go address the court but his legs started trembling in trousers and he realised that advocacy wss not his cup of tea.zSo he closed and came on the sea shore at Marine lines and sat thinking of not going to court again and joined politics.He himself has narrated this in his autobiography My life truth and other things.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
हिंदूंच्या प्रत्येक देवतेच्या हातात एक शस्त्र आहे
1:08:24 अफगाणिस्तान च्या बाबतीत हे सत्य आहे
महात्मा गांधी पुनः न होणे।
धर्माधिकारी सर, कोणत्याही विषयावर बोलताना सावरकरांची वाह वाह करतात आणि नेहरू यांच्यावर टीका ही भूमिका असते.
I also think same
सावरकर आणि टिळक त्यांचे आवडते आहेत , बाकी कोणीच काही केलं नाही
शोध महात्मा गांधींचा हा अरूण सारथी यांचा ग्रंथ वाचावा.
शेंडी,जानवेधारी विचारसरणी.
सर तत्कालीन काँग्रेस शिवाय इंग्रजांविरुद्ध कोणत्या संघटना लढल्या त्याचे स्पष्टीकरण का दिले नाही ? Rss, हिंदू महासभा लढल्याच नाहीत हे का स्पष्ट केले नाही ? सर भाषणात कुठे तरी संघ प्रेम , ब्राम्हणी विचारधारा दिसुन येते ,कंजूस मांडणी केलीत.
महात्मा गांधी यांचे विचार फार महान होते
One man Army only mahatma gandhi
Bhesalyukt Hindutva. Ahinsa Mhanaje Gandhi Navhe.
सर आम्ही प्रार्थना करतो तुम्ही म्हातारे झाले नाही पाहिजे तुम्ही कायम शिकवत राहावं....आता मास्तर लै झाले पण सर ते ppt शिवाय शिकवू शकत नाही.
अर्धं सत्य...
वेळ आणि परिस्थिती चा विचार करता त्या त्या काळात घेतलेेले निर्णय बरोबर असतात पण काही काळानंतर त्यामधील काही निर्णय चुकीचे ठरतात... हे गांधीजीना पण लागु होत आणि मोदीजींना पण लागु होईल
व्यक्तीच्या निर्णयांना judge करण्यापैक्षा त्या काळातील परिस्थिला समजुन घेतल तर बरं होईल
सर नेहरुजी पण समजून घ्यायला पाहिजे...
Be the change that you want to bring out never dare to strike the foolish hindu dharm caste system....
No doubt Avinash Dharmadhikari is well read person.He can talk with authority on any subject.But in this speech on Gandhi he has reffered to Nokhali incidence, where he has stated that Gandhi went there to stop communal riots.This is not true.He did visited that place but when ?When Hindus in retaliation opposed muslim community who were hitherto killing Hindus.whenmuslim were killing Hindus Gandhi did not go there but when Hindus started killing Muslims Gandhi went there to stop Hindus from attacking Muslims and threatened to go on fast.About Milala massacre of Hindus,Gandhi was asked about it.He said they, Mopalas,are doing right thing according to their policy.After partition , when Hindu refugees entered Delhi ,they were given shelter in Mosques , including Jama masjid.When Gandhi came to know about it,he ordered? To evacuate masjid and Hindu refugees were expelled It was terrible cold i Delhi and children,old persons had to stay on road.NathuramGodase was present there and he saw the light of these refugees.Anotherpoint which I want to attract the attention is that Avinash sir has referred toAhinsa and said that Ahinsa has its roots in ancient Indian culture.Nowhere else and anytime this was preached and practised .RamayanandMahabharat never advocated it except King Ashok in recent past.Gandhis fearless policy is highly appreciable.The lesser said about his is experience of chastity ( Brahmcharya), the better of it.Further elaborating may lead landing in trouble.Excuse me for this audacity.
.
सरदार पटेल हे १९५० मध्ये गेले आणि स्वतंत्र भारताच्या निवडणुका १९५१-५२ मध्ये झाल्या. त्यामुळे हे फक्त गांधी मुळे झाले असे आपण म्हणू शकत नाही.
सरांना मला प्रत्यक्ष भेटायच आहे काही माझे प्रश्न विचारायचे आहेत तर जमेल का ❓
..... Bar mhanje, problem Gandhi nahi tar nehru hote, asa mhanaycha ahe bahuda tumhala....
गांधींवर नवीन काही विवेचन ऐकायला मिळेल म्हणून इथे आलो. पण हे सगळं ऑलरेडी ऐकलेलं, वाचलेलंच आहे. असो.
हा काय सांगणार ,
Whether Mahatma Gandhi signed any new pact with British with reference to partition ? Any data that suggests Gandhiji was responsible for partition?
Whether Lucknow pact was signed by Gandhiji or Tilak ji?
Whether Gandhiji introduced Partition in Lucknow pact? Or Tilak ji signed Lucknow pact?
१९२०/२५ साली महाराष्ट्र नव्हता,, मग का उल्लेख केला.
महाराष्ट्र पैदा झाला १मे१९६० रोजी. गुजरात मध्य प्रदेश विदर्भ व्हराड ला फसवुन.
नाथुराम नसते तर भारतात ६ किंवा ७ पाकिस्तान झाले असते.
@@Timakiwala great thinking ... गोपाळ गोडसे मेला नसता तर जग भारतात आले असते
शोध महात्मा गांधींचा
हे दोन खंडातील ग्रंथ वाचावेत
@@Timakiwala आपण आपल्या म् नो वि क् रु तिचे दर्शन् कशाला करत आहात ?
useless at least check the things online
सरांचा नंबर मिळेल का ?
हम तो नथूराम जी को मानते है 🚩
Some maturity requries to understand Mahatma Gandhi which I can infer from your address.
Only open heart and mind required.
@@kkp502 १९२०/२५ साली महाराष्ट्र नव्हता,, मग का उल्लेख केला.
महाराष्ट्र पैदा झाला १मे१९६० रोजी. गुजरात मध्य प्रदेश विदर्भ व्हराड ला फसवुन.
नाथुराम नसते तर भारतात ६ किंवा ७ पाकिस्तान झाले असते.
@@Timakiwala Bhai isko paise mile he lagta hai IT cell se.
@@Timakiwala गुजरात ला फसवायचा काय संबंध आहे? स्पष्टीकरण द्यावे
@@kkp502 सच को किसी IT cell की जरूरत नहीं होती
श्रीस्वामीसमर्थाय नमः
अत्यंत आदरणीय व माननीय श्री अविनाशराव धर्माधिकारी यांना अनेक सादर सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
१. आपल्या उत्तुंग ज्ञानामुळे आपण नेहमीच सर्वत्र माननीय आहात. आपल्याला एक प्रश्न विचारावा असे वाटले म्हणून विचारतो आहे. पाश्चात्य देशाकडून आयात केलेल्या तत्त्वावर आपले सध्याचे विधिनियम आधारित आहेत. * अगदी ९९ अपराधी म्हणजे गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये. * हे ते, माझ्या मते अत्यंत दूषित असे तत्त्व आहे. आपला विचार ह्या संदर्भात काय आहे तो आपण सांगावे हीच माझी आपल्याला विनंति आहे. असो. आपण मला vasantndeshmukh@gmail.com वर ई-मेल ने उत्तर दिलेत तर मी आपला ऋणी होईन.
आपला शुभेच्छुक कृपाभिलाशी मित्र
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
बेंगळुरू, कर्नाटक राज्य.
सर, नमस्कार 🎙️जगात पुतळे असण्याचा मान फक्त गांघींनाच आहे यावरून गांधी काय चीज आहे गांधी टीकाकारांनी समजून घ्यावे..
The Bronze Statue of Gandhi in Gandhi Father Of Nation. Square Johannesburg...🌹🇮🇳
गांधीजींनी भारतातील अनेक जाती पाती ना एका झेंड्या खाली आणले, तो पर्यंत ठराविक पठडीतील व्यक्तीचं स्वातंत्र्य चळवळीत होत्या.प्रत्यक्षात त्यांना विरोध करण्याची कारणे वेगळी होती
Two nations theory कुणाची होती.
गांधीजींना ब्रिटिशांनी अगदी सौम्य शिक्षा दिल्या आणि त्यातूनही ते त्यांची लवकर सुटका करून द्यायचे, मग ज्यांना फाशी,जन्मठेप शिक्षा झाल्या त्या लोकांनी ब्रिटिशांचं काय घोडं मारलं होतं।त्या बाकी लोकांना गांधीजी सारखी ट्रीटमेंट का दिली जात नव्हती
केळकर - गांधी मधल्या संवादात केळकर एनिमी कॅम्प का म्हणाले असतील हा विचार करायला पाहिजे ,
रत्नागिरीचा आणि केसरीवाड्याचा, दोन्ही प्रसंगातून,गांधी एकंदर चतुर , opportunist आणि अजेंड्यावर असल्याचं यातून प्रतीत होत...
.
'शोध महात्मा गांधींचा' हा दोन खंडातील अरूण सारथी यांचा ग्रंथ वाचावा.
Maharaj, हा अरुण सारथी म्हणजे एक नंबरचा खोटारडा लेखक आहे! तो स्वतःचे खरे नाव पण लावत नाही😂😂 या पुस्तकांवर मी केलेला खर्च व्यर्थ गेला! याची किंमत आता रद्दी पलीकडे काहीच नाही! हा अरुण सारथी म्हणजे एक महा खोटारडा संघोटी! जस संघ, सावरकर चे सगळे खोटारडे इतिहास आहेत - एक नंबरचे देशद्रोही, हिंदूद्रोही बामणी लोक तसाच हा लेखक - त्याला लेखक म्हणणे हे पण पाप आहे
गांधीजी हे अर्थशास्त्राचे चांगले जाणकार (स्वयंपूर्ण ग्रामकल्पना,स्वदेशीचे अाग्रही)उच्च दर्जाचे समाजसेवक पण अत्यंत सुमार अव्यवहारी राजकारणी होते हे माझं मत आजही कायम आहे.दैवानुकुलता वा विधीलिखित(Fate is definate but unknown) न्यायाने ते सर्वोच्च नेतेपदाचे मानकरी होणे हे भारताचे वा भारतीयांचे अटळ भोग वा अटळ दुर्दैवच.