Udayanraje Bhosle Vs Shivendraraje Bhosle यांच्यातला राड्याची सुरूवात नक्की कशी झाली ?
Vložit
- čas přidán 20. 06. 2023
- #BolBhidu #UdayanRajeBhosale #ShivendrarajeBhosale #Satara
साताऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात शिवेंद्रराजे विरूद्ध उदयनराजे असा सामना रंगला. ही प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे असं सांगत उदयनराजेंनी तिथला उभारलेला कंटेनर पोकलॅनने तोडला, साहित्य फेकलं, दोन्ही गटांत शाब्दिक हाणामारी झाली. एवढं होऊनही शिवेंद्रराजेंनी उदयराजेंच्या समोरच त्या जागेवर कुदळ हाणली आणि भूमिपूजन करून ते निघून आले.
एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना खुन्नस देणारे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे कधीतरी एकत्र येतील ही आशा नेहमीच धूळीस मिळते. दोघे एकाच पक्षात असले मग ते राष्ट्रवादी असो वा भाजप दोघांमधलं वैर काही संपत नाही. दोघांमध्ये नक्की काय वाद आहेत ? आणि या वादाची सुरूवात झाली कशी. मनोमिलन होऊन सुद्धा या दोघांचं कुठे बिनसलं ? या दोघांमध्ये विस्तवही का जात नाही ? याचा आढावा या व्हिडिओतून घेऊया..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असुन काही होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व,गुण, संस्कार, पराक्रम, धाडस ज्याच्या अंगी तोच खरा वारस.....
Right
अगदी बरोबर दादा
दत्तक आहेत हे दासिपुत्र
Shivraian nantar konihi yugpurush janmala aala nahi
@@buzztube1738 हे सत्य आहे त्यानंतर
श्रीमंत छत्रपती राजर्षि शाहू महाराज हे राजे राजे शाहीत होऊन गेले त्यानंतर कर्तृत्व होते. इतर वशजांच्याकडे देखील पण लोकशाही आली हे सत्य आहे.
वंशज आहेत म्हणून लोक इज्जत करतात.बाकी वागणं भोगस
लय अक्कलेचे तारे तोडू नकोस तुझ्या घरचे बघ.
@@jayrajgaikwad-xt6ne🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
?
@@amitjadhav6998 तुला काही अडचण रे कायम आम्ही राजे म्हणणार आमचे छत्रपती घराणे राजे होते आहे ह्या पुढे राहणार छत्रपती पण राहणार लायकी नसलेल्यांना ह्याची काय किंमत
@@jayrajgaikwad-xt6ne nahi kahi adchan nahi, tujhe ghar, poranche kshikshan, loan, nokri dhanda, aajarpan hyanchi jababdari te lok ghet astil tar tyanche pay dhun pee.
There is one and was only one King in Maharashtra... Shri Chatrapati Shivaji Raje Bhonsle ...
all so-called Rajes don't have any moral ground to call themselves RAJE..
Satara and Kolhapur included ... so is the case with Baroda, Indore and Gwalior..
Jai Shivraay 🙏
संयम आणि शांतता बाळगणारे एकच राजे छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर 🚩🚩
खरचं रॉयल माणूस छत्रपती संभाजी राजे ✌️😎
💯🙏
राजे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, आताचे हे मलिदा खाणारे राजे
दत्तक आहेत छ शिवाजी महाराज यांचे कोणी वंशज आज जिवंत नाही
अगदी बरोबर बोललात 👍
जय शिवराय🚩🚩
Shahu Maharaj???
@@jimmssv9238 हो. ते सुद्धा 👍
@@jimmssv9238 अगोदर चे सर्व राजे हे जनते साठी जगायचे,आताचे फक्त नावा पुरते आणि जनतेला लुटणारे.
ही लोक नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत की औरंगजेबाचे वंशज आहेत असा प्रश्न पडतो मला 😭 जगदंब जगदंब 🚩🚩🚩🚩🚩
Hona bhau mansanche khoon kartat hey loka 😢😢
@@shrirangjoshi6497chillar goshta ahe
😊
Jai Chand aahet.
@@mandar9000 tech tar rao mhanje mansanchya life chi kimatch nahi . So called samarthak lokana bhidawatat hey lokana samajat nahi kaa yanche bhandana aahe tar apan kaa padawa tyat
Saheb bhosale parivaar zindabad 🙏🙏jai jeejau 🙏🙏jai shivrai 🙏🙏 jai MAHARASHTRA 🙏JAI HO🙏
राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज
आमचे फक्त दोनच राजे .....श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती शंभाजी महाराज.... बाकी आम्ही कोणाला राजे मानत नाही...
Then what about Chhatrapati Rajaram Maharaj and Chhatrapati Shahu Maharaj (son of Sambhaji Maharaj)?
They played a significant role in establishing Swarajya pan India. Don't forget that.
Samrat ashoka fakta, baki sagle bhurte sardar
@@karankirtishahi4181Chatrapati Shivaji Maharaj Kon Hote Mg
@@iam98 Chote mothe sardar hote
@@karankirtishahi4181 Mhanun Aaj Samrat Ashoka Hun Jast Chatrapati Shivaji Maharaj Yana महत्व दिलं जातं. इतिहास वाच भावा
त्या मुळे सातारचा विकास झालाच नाही पण सातार मध्ये कराड चा विकास खुप चांगला झाला
Congress?
Right
कराड मध्ये 'पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव चव्हाण, श्रीनिवास पाटील' यांच्यासारख्या "चांगल्या, सुसंस्कृत व स्वच्छ चारित्र्याच्या" नेत्यांमुळेच कराडचा प्रचंड विकास झाला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी तर कराडचा अक्षरशः कायापालट केला...
😅
@@indian62353yan ni vikas kela bt kayapalat nai. Ithli lokach ithlya vikasa mage ahet. Baki amdar khasdar kahi kamache naiyet.
कंमेंट वाचून राजे ना कळल की लोकांच्या मनात किती स्थान आहे ते....
बोल बिडु हा चैनल फार जोराने वर जात आहे
आपल्याला पुढच्या पावला साठी मनापासून शुभेच्छा
राजांचे वारसदार आहेत का मुळशी पॅटर्न वाले हेच कळत नाही..
छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज हे स्वर्गात विचार करत असतील काय सोडून गेलोय हे आम्ही, ही शिकवण कधी दिली होती.. या साठी केला होता का स्वराज्याचा अट्टाहास..
दत्तक आहेत छ शिवाजी महाराज यांचे कोणी वंशज आज जिवंत नाही
Sagle same ahe
अगदी खरंय 😔😔
सगळे दत्तक आहेत
महाराजांचे original blood सत्तेत असते तर.... देशावर सत्ता असती..
हे नावामागे राजे लावतात. पण आमचं राजे एकचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ❤🙏
कोरोना काळातील साताऱ्याची खूप वाईट परिस्थिती होती. एक जंबो कोविड सेंटर सोडलं तर लोकांना उपचार मिळाले नाहीत. दोन्ही राजेंनी एखाद हॉस्पिटल उभा केले असते तर गोर गरिबांना उपचार मिळाले असते. साताऱ्याचा विकास खूप मागे आहे.
कुठे आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि कुठे हे दोन वंशज!!!! काय तुलनाच नाही.
साताऱ्याचा विकास शून्य आहे.
महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार
- कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती,
जे मावळे 6 तारखेला रायगडावर होते त्यांना समजले असेल 💯
पण खरे वारस दार तर सातारा गादी आहे र
@@user-fb5bn5fw8g उपयोग काय झाला साताऱ्याच्या लोकांना?
बोगस गादी कोल्हापूर ची
@@shriprasad82vichar karun bol
@@shriprasad82 BHANDAT RAHA NUSTE
महाराजांच्या नावाला आणि पराक्रमाला लाज आणायचा विडा उचलून दोन्ही घराणी दिवस-रात्र काम करत आहेत. हे बघून मनात राग आणि वाईट, दोन्ही भावना येतात. कुठे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे आहेत हे वंशज.
सत्य बघायला गेले तर सातारा मध्ये त्यांचे चेले सोडले तर त्यांना किम्मत कोण देत नाही. आणि या दोघा मुळच सातारा चा विकास होऊ शकला नाही. मी सातारा चा आहे. दर निवडणुकी वेळी चालत प्रचार करतात. आमच्या येथे आले की आम्ही दार बंद करून घेतो.
अगदी खरंय... 🤦♂️
छ. शिवाजी महाराज की जय ❤❤
मग ही अशी येडयागात का करतातं?
हे फक्त रक्ताचे वंशज, विचारांचे नाहि
लोकशाहीत फक्त मतदार राजा
जय हिंद जय महाराष्ट्र
ABSOLUTELY RIGHT. I AM FEELING PROUD THAT SOMEONE HAS POINTED OUT THIS.
आज न्यूज लावली असताना व्हिडिओ समोर आला पहला.मग याचा इतिहास कसं आहे हे पाहायला बोल भिडू वर शोधला मिळाला नाही म्हंटले यांनी अजून बनवला नाही 😀😀 असं कसं. मग आता तुम्ही आणला ..बोल भिडू सबसे तेज😂😂असेच कामा करत राहा आमचे समर्थ आहे जय महाराष्ट्र
साताऱ्याचा विकास का होत नाही ह्यावर व्हिडिओ काढा...!! ज्या साताऱ्याच्या इशाऱ्यावर पुणे कामं करायचं तोच सातारा आज 70% पुण्या मुंबई कामाला का गेला ह्यावर व्हिडिओ काढा..!! कोल्हापूर पुण्याच्या मधे असू विकासापासून वंचित का रहायला या वर व्हिडिओ काढा...!! भारतातला पहिला डिझेल इंजिन कारखाना जिथे सुरू झाला.. भारतातला पहिला काच कारखाना जिथे सुरू झाला इथे नंतर कुणामुळे कारखाने येयचे बंद झाले ह्यावर व्हिडिओ काढा..!! एक से एक नैसर्गिक स्तळ असून त्याचा विकास आणि जाहिरात का नाही झाली त्याचा व्हिडिओ काढा..!! Mahableshwar चा नाव निघायचं कमी का झालंय ह्याचावर व्हिडिओ काढा... GDP शिक्षणामध्ये नेहमीच चांगली कामगिरी करणारा जिल्हा आज रस्ते पाणी आणि बेसिक गोष्टीनं पासून का वंचित आहे ह्यावर व्हिडिओ काढा..!! Election आला की लोग emotional विचार करतात सातारचे ह्यावर व्हिडिओ काढा..!!
Good.
सातार करांचा नांगा लय ताठ, एकदा कोल्हापूर फिरा कस आपल आपलंस वाटतं कोल्हापूर 🙏
@@shridharthorat6590kolhapur best àahe, address vicharle tar ghari sodun Yetat 😅👍
महाबळेश्वरला एकदा गेलेला पर्यटक परत कधीच जात नाही. कारण जागो जागी गावगुंड टोल वसुली करतात.वाई मधे नदीकीनारी सेल्फी पोईंट आहे तेथे एक पाटी लावली होती सेल्फी काढायचे 50 रू.काढायचा असेल तर काढा जसा काय वाईचा निसर्ग ह्यांच्या बापाचा आहे भाडखावांनी गावच्या गाव विकली बाहेरील लोकांना माझ्या कंपणीत 70 % सातारची पोर ओचमनची काम करतात.जो पर्य़त ह्या दोन गावगुंडाना लोक निवडुन देत राहतील तो पर्यंत सातारचा विकास नाही होणार
@@shridharthorat6590भावा तुला का आमच्या सातारकरान विषई एवढा प्रॉब्लेम हाय.
हास्य जत्रा मध्ये पाठव यांना महाराजांचे वंशज आहेत म्हणून लोक आदर करतात
आपण राज्जे राज्जे मिळून सातारा लुटून खाऊ जनतेला फाट्यावर मारू विकासाला शट्ट्यावर मारू 😅😂😂😂
Apan balashebanche chiranjeev mhnun bomb maru ani jantela nehmi sarkhe faswu😂😂
@@sourabhgheware9276 👌🏻👌🏻
आमचे छत्रपती फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज🚩🚩🚩
छत्रपती फक्त एकच होते आणि नेहमी राहणार ते म्हणजे शिवशंभुराजे🙏🏻❤️⛳️⛳️⛳️या सातारयाचा दोघाना आणि कोल्हापूर वाल्याला छत्रपती म्हणुन घेण्याचा अधिकार नाही 😡😡😡हे तिघी जर स्वतः ला छत्रपती म्हणतील तर ते आपले दैवत छत्रपती शिवशंभु राजेंचा अपमान करतील😡😡🙏🏻⛳️⛳️⛳️जय भवानी जय शिवशंभु राजे🙏🏻⛳️⛳️⛳️
Kolhapur che chhatrapati ka nahi ?
He is good man..sambhaji chhatrapati
छत्रपती दोन होते
@@dhirajjadhav29दत्तक
दोन्ही राजेंनी जुनी भांडणे सोडून समाजासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत एकत्र आले पाहिजे 🚩🚩🚩🚩
😂
@@prashantdeorepatil3829स्वराज्य 🧡🚩
@@onkar1192 आला datवाश्या
आरती ताई, माधुरी ताई आपले कथन फारच छान कथन करत आहेत
मॅङम प्लीज अब्दुल सत्तार याची माहीती द्या,,,कमीत कमी 20 भाग होतील अणि महाराष्ट्रात no 1 न्यूज ठरेल आपल
घरच्या प्रॉपर्टी चा वाद आहे समाजाने नाहक त्रास करून घेऊ नका तुम्हाला काय मिळणार आहे😂
काल न्यूज बघितली आणि लगेच आठवलं सविस्तर माहिती फक्त बोल भिडू वरतीच मिळेल शेवटी मिळाली
धन्यवाद बोल भिडू चे ❤😊
दोन्ही राजे हे फक्त शरद पवार साहेब एकत्र आतील ही सत्य आहे कारण दोन्ही राजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिला आहेत दिग्गज नेते आहेत 💯👍👍
Doghe bjp madhe aahet
दोन्हीही राजे भाजपमध्ये आहेत
He donhi pan mattured nahit.. Kolhapur che छ. संभाजी महाराज 💝 रायतेच्या मनातले
कोणाचे वारस आहोत याच थोड भान असू देत, मी काय वयाने आपल्यापेक्षा मोठा नाही पण हे सगळ बघून दुःख होत.
आता घ्या बोकांडी काय केले रे मराठा समाजासाठी ह्यांनी
काय तर राजे 😂😂😂😂😂
मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा शिवभक्त आहे.
आणि हे दृश्य पाहून माझ्यासारख्या प्रत्येक शिवभक्ताला अश्रू अनावर झाले. आम्हाला सोडा, छत्रपती शिवाजी महाराजांचीही तीच अवस्था असेल.
अरे, मुरखानो, तुमच्या पूर्वजांचा तरी विचार करा. हुकुमशाहीच्या विरोधात स्वराज्याची कल्पना घेऊन आलेल्या मुलाने नंतर स्वराज्य स्थापन केले आणि नंतर त्याचा विस्तार केला, त्यानंतर त्याचा शूर मुलगा गादीवर आला. आणि अत्यंत मशालीने जीव दिला, त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने नवा संभाजी निर्माण करत होता, तोच आक्रस्ताळेपणा, शौर्य आम्हाला आमच्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा फडकवायला घेऊन गेला.
तू त्या राजघराण्यातील आहेस आणि मुलांप्रमाणे लढत आहेस. निदान तुमच्या दूरच्या चुलत भावाकडून तरी शिका युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्यापासून ते रायगड किल्ला जीर्णोद्धार, मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी लढा ज्याने "कर्तव्यांवर" माजी राज्यपाल आणि काही राजकारण्यांनी महाराज प्रतिमा नष्ट करणाऱ्या चित्रपटाचे समर्थन केले. तो त्या सर्वांविरुद्ध लढत आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही लोक.
शी तुला बघून घाणेरडे वाटते. खूप वाईट वाटतंय म्हणून अश्या शब्दात सांगू पण मी काय करू शकलो तू एवढं वाईट काम केलंस की आता खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नाव लावणे सोडा.
पण दुर्दैवाने तुम्ही सुधारणा कराल आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी क्षमायाचना कराल अशी आशा नाही. मी तुम्हाला हमी देतो की तुम्ही मनापासून माफी मागून संपूर्ण महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारेल.
गावगुंड 🙏
शिवशाही का बुडाली ह्यचे हे एक सुंदर उदाहरण आहे.
वंशजांना शिवाजी महाराजांची किंमत नाही 🤦♂️
संभाजी राजे छत्रपती❤❤ कोल्हापूर❤❤
*दोघांचं भांडण तिसऱ्याला लाभ!!!*
म्हणूनच
*एकीचे बळ मिळते फळ!!!*
सातारा लोकसभा मतदारसंघावर एक व्हिडीओ बनवा 2024कोण खासदार होईल भाजपला जगा मिळेल काय शिंदे गटाला
राष्ट्रवादी कोणाला तिकिट देणार
शिवसेना शिंदे गट शंभूराजे देसाई पुरुषोत्तम जाधव
भाजप अतुल भोसले नरेंद्र पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी सारंग श्रीनिवास पाटील सत्यजित पाटणकर मकरंद पाटील शाशीकांत शिंदे नितिन काका पाटील बाळासाहेब पाटील यांच्यापैकी कोणला उमेदवारी कोण होईल सातारचा भावी खासदार
जनता काय आदर्श घेणार😢😢😢😢
आज आदरणीय उदयन राजे भोसले साहेब पुन्हा खासदार झाले...🎉🎉🎉🎉❤2024❤
पक्ष, घरगुती वाद-विवाद कृष्णा-कोयनेत सोडून एकत्रितपणे काम केले तर एक उत्तम आदर्श जनतेला बघायला मिळेल.
खरोखर एकदम चांगल विश्लेषण केलत , मस्त
अप्रतिम माहिती मिळाली
दोघांनी राजकीय लाभ समान वाटून घेऊन एकत्र राहावं ..नाहीतर नुकसान आपलंच आहे
एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना खुन्नस देणारे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे कधीतरी एकत्र येतील ही आशा नेहमीच धूळीस मिळते. ❤
😅
एकत्र येऊन असे काय मोठे दिवे लावणार होते हे? ह्यांचं सगळं लक्ष मलिदा खाण्याकडं.
याचा परिणाम भाजपाला भोगावा लागेल पण छत्रपती उदयनराजे भोसलेंनी, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी यापैकी कोणत्यातरी एक पक्षात काम केले पाहिजे
त्यातली त्यात कोल्हापुरचे छत्रपती संभाजी राजे भोसले जे वंचित पक्षाशी संबद्ध प्रस्थापित करतायत तसेच उदयनराजे भोसलेंनी यानी पण केले पाहिजे,
छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती प्रतापसिंह महाराज याचे विचार जुळले तर भाजपला महाराष्ट्रात माती चारायला खुपवेळ लागणार नाही आणि हे फक्त छत्रपती संभाजी महाराज कोल्हापुर हेच करु शकतात त्यानीच या गोष्टीत पुढाकार घेतला पाहिजे . महाराष्ट्राचे आणि सातारा छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले याचा वाद पुर्णपने मिठेल. आसे रयतेला वाटते.
अरे रे रे कोठे श्री छत्रपती शिवरायांचे वंशज
*_छत्रपती शिवाजी महाराजांचे_* खरे वंशज म्हणजे *युवराज संभाजी राजे छत्रपती* .
गडकिल्ल्या साठी झटनारा राजा कोल्हापूर चे संभाजीराजे छत्रपती 🧡
द्दत्तकं
We Doesn't care about Bhosle Brothers....
We watched vedio only For detailed analysis of Aarti ....
जो पर्यंत या दोघा मध्ये मी पना राहील तो पर्यंत हे असच चालणार आहे
Shivendraraje seems legally right here
सातारा शहर चा विकास शून्य आहे सध्या सर्व मुले पुणे-मुंबई ला नोकरी ला आहेत
एक सुध्दा कंपनी सातारा मध्ये टिकत नाही (टक्केवारी..?)
सातारा शहरालातील लोक कशी निवडणूक देतात यांना नाही माहीत...😢😅
कल्पनाराजेचा चेहरा बघूनच कळतंय की.....ही बाई भोसले वंशातील दुसरी सोयराबाई आहे
युवराज छत्रपती संभाजी महाराज 🧡 कोल्हापूर 🚩👑
दोगानी समजुन घ्या आपल आपल्या भाडत राहीलो तर आपल काय होईल
छ, शिवरायांचे आचार, विचार ,संस्कार, समाजकारण, राजकारण, ,स्वराज्य संकल्पना, हे ज्याच्याकडे तेच खरे राज्यकर्ते
एकच राजे छत्रपती शिवराय महाराज...!
लोक कल्याणकारी छत्रपती राजाचे वसंज आहात याचे भान ठेवा उदयाराजे शिवेंद्र राजे आता हे थांबवा लोकांचं विश्वास उडेल तुम्हाला कोणीही विचारणार नाहीत
यांनी नाव घालवलास छत्रपती यांचे
हे अशेच का राहिलेत? यांच्या बुद्धीचा विकास का नसेल झाला? आम्ही छोटे माणसं काय सांगणार ह्या थोर महापुरुषांचे वंशजाना??
ओम फट स्वाहा:
तात्या विंचू.
ह्याच कारणामुळे जिल्हा पेक्षा तालुका मोठा झाला😮😮
दिगपाल दादा..खरंच मानलं तुला..इतिहास काय आहे आणि तो कसा दाखवायचा हे फक्त तूच करू शकतो....Teaser बघताना अंगावर काटा आला....दादा तू समोर असतास तर नक्कीच मी तुला अभिमानाने तुला प्रणाम केला असता आणि पाय धरले असते..
जय शिवराय..जय शंभूराजे।।
Very very very good explanation.....!!!
Tai 🙏🏻 नमस्कार.
Shekhar bagde baddal mahiti miru shakte ka. Shekhar bagde thane che varishd police officer.
Raje ekch hote Chatrapati Shivaji Maharaj 🙏🏼🙏🏼🙏🏼
Nice information 👍
Great information
घरगुती भांडणात बाहेरच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे कृपया हस्तक्षेप करू नये ती सर्व यातील जनतेला नम्र विनंती
मुळात यांना राजे तरी म्हणावं ह्यांच्यात काय आसा गुण आहे
दोघांच्या वादात कार्यकर्ते मार खातात
खूप वाईट वाटत हे दोन्ही राजे राजकीय पक्षांच्या मागे पळतात खरं म्हणजे ज्यात त्यांच्या तेवढी पावर आहे यांनी जर चांगले काम केले तर यांना पक्षांच्या मागे जावं लागलं नसते पक्षच यांच्या मागे लागले असते आमच्या पक्षात या म्हणुन
Love you dear Aarti ❤
आता राजाचां निवाडा पेशवे करणार ❓
Mi satara ch...,pn kolhapur che sambhaji raje...na..manaay lgloy 🙏
आरती: शिवेनराजे की शिवेंद्रराजे😅
उच्चारण सुधारा
राजे फक्त एकच छत्रपती शिवाजीराजे बाकी कुणी होणे नाही
राजे कशाला म्हांता हो, 1947 ला संपले,
या दोघांची आतून सेटलमेंट असते... कार्यकर्त्यांनी मागे लागू नये यांच्या..एवढंच विरोध करायचं आहे एकमेकाला मग दोघांनी दोन पक्षात जाऊन लढा ..एकाच् पक्षात दोघ कसे काय जातात?
Right
यांच्या कडे फक्त संपत्ती आहे म्हणून भांडण सुरू आहे ..
माझं आलाय, गरिबी पहिली नाही, कष्ट केले नाही ह्यांनी. राजें च नाव घेण्याची लायकी नाही.
हे शिवाजी महाराजांचे वारस,,,, असले तरी,,,,आज यांचे सर्व प्रयत्न,,पैसा आणि सत्ता यासाठी आहेत,,,यांच्यापेक्षा अधिक चांगले कितीतरी लोक समाजासाठी झटतात,,,,,समाजाने त्याना पुढे केले पाहिजे.....
भावकी अशीच असते. .
अंतर्गत बेदिली हा तर शापच आहे मराठी माणसांना...!!!
Khup chhan mahiti dili
वंशज म्हणून शोभत नाहित
हा सातारा हाय भावा इथं शासन आणि सरकार एकच छत्रपती उदयनराजे
Nice Video
जमिनी राजांनी राखलेल्या आणि भांडतय कोण..
अन् या dakindarana राजे म्हणता तुम्ही....😢
पूर्वज ते पूर्वज त्याचा मान यांना देण्याचा काय अर्थ विशेष यांच्या करामती बघून सुद्धा....
Nice video👍👍👍👍👍
Great job bol bhidu...wish you great success 👍
007❤
हे खरे रक्ताचे वारसदार आहेत का कोणाला माहिती आहे का नक्की कसे वारसदार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचा रक्ताचं नात आहे का मंडळी
सगळे दल बदलु आहे . 9 मत . 1 मत . माझे सत्य भारत . १ रहो माझे मत आहे
राजे तुम्ही फक्त राजे म्हणून राहिला असता तर पुरा महाराष्ट्र तुमच्या दर्शनाला आला असता मग कितीही मोठा माणूस असुदे या पक्ष. तुम्ही राजकारणात जाऊन खूप मोठी चूक केले आहे. राजकारणामुळे मराठा माणूस दुभागात चालला आहे. काय आहे गडकिल्याची अवस्था. का निघा होत नाही. का पुरतंत्व खाते तुमचे ऐकत नाही. वेळ आहे आजून
यांच्या कडे बघून वाईट वाटते