The only way to mindfulness is by meditation which is not as bad as you would imagine. I tried it for a few months ,starting from 10 minutes a day and increasing 5 to 10 minutes every week. It is hard for a few days but it got better . You need an experienced teacher or a mentor.
भगवान बुद्धांनी कालाम सुत्ता मध्ये म्हटले आहे,--------------------- एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन , मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ - ‘इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती’’’ति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ। १. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका. २. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका. ३. हि गोष्ट आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका. ४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका. ५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका. ६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका. ७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका. ८. सांगणारा श्रमण किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.... तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले कि हे कुशल आहे, तेव्हा ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल. याठिकाणी भगवान बुध्द कालामांना तर्काप्रामान्यवाद सोडून अनुभूतीच्या आधारे सत्य जाणण्याचा उपदेश करतात. कारण तर्काच्या आधारे कोणीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीचे तर्क हे त्याच्या बुद्धीप्रमाणे मर्यादित असतील. परंतु अनुभूती मात्र सत्याचीच होईल. भगवान बुद्धांनी किंवा नंतर त्यांच्या शिष्यांनी जे काही अनुभव केले ते त्यांच्या धम्म उपदेशांच्या आधारे सर्व जगाला सांगितले. ते उपदेश सत्य आहेत किंवा असत्य हे अनुभूतीच्या आधारे तपासून घेण्यासाठी त्यांनी मार्ग सुध्दा सांगितलेला आहे. कारण भगवान म्हणतात "एहीपास्सिको" अर्थात या आणि पहा, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका तर मी जे काही सांगतो ते तुमच्या अनुभूतीच्या आधारे तपासून बघा. (तर्काच्या आधारे सत्य तपासले जाऊ शकत नाही, कारण कोणताही जीव त्याच्या मर्यादित विचारशक्ती प्रमाणेच विचार करू शकतो, त्यामुळे त्याच्या बुद्धीची जिथपर्यंत मर्यादा आहे, तिथपर्यंतच तो विचार करू शकतो)
Buddha dhamma ia great dhamma in the world . It's very peaceful and holly . Namo bhante ji namo buddhay jay bheem .
Only Buddha’s teaching right way for the peace.🙏🙏🙏
I'm buddhist in Viet Nam. I Love Buddha. Buddha love people.
If you are buddhist then never called buddha was hindu
namo buddah..... may peace prevail on all living beings....
Namo bhdhaya
I love American people
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹
nomo buddya jai Bhim 👍🙏
Welcome to Buddhisam
May all being be happy
Sabbe Satta bhavantu sukhitata
Semoga semua mahkluk berbahagia
Namo amitabha
I am Buddhist in India
i'm living in Iowa too.
wery good
nibbanam paraman danam
Near by 2000 Buddhist caves in India Maharastra state. Government ignor them
I like Buddhism but I don't like meditation
The only way to mindfulness is by meditation which is not as bad as you would imagine. I tried it for a few months ,starting from 10 minutes a day and increasing 5 to 10 minutes every week. It is hard for a few days but it got better . You need an experienced teacher or a mentor.
buddha was secrifice for wole pople of earth.. not jesus..
I love islam better
Sara Mack hahaha. kill others and go to heaven.
Sara Mack
Please come right way.........Buddha help you.
You even can't question your god 🤣🤣where is your freedom🤣 you can ask any question in buddihsum
Vandami bhante very good
भगवान बुद्धांनी कालाम सुत्ता मध्ये म्हटले आहे,---------------------
एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन , मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ - ‘इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती’’’ति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ।
१. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
२. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
३. हि गोष्ट आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.
८. सांगणारा श्रमण किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका....
तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले कि हे कुशल आहे, तेव्हा ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल.
याठिकाणी भगवान बुध्द कालामांना तर्काप्रामान्यवाद सोडून अनुभूतीच्या आधारे सत्य जाणण्याचा उपदेश करतात. कारण तर्काच्या आधारे कोणीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीचे तर्क हे त्याच्या बुद्धीप्रमाणे मर्यादित असतील. परंतु अनुभूती मात्र सत्याचीच होईल. भगवान बुद्धांनी किंवा नंतर त्यांच्या शिष्यांनी जे काही अनुभव केले ते त्यांच्या धम्म उपदेशांच्या आधारे सर्व जगाला सांगितले. ते उपदेश सत्य आहेत किंवा असत्य हे अनुभूतीच्या आधारे तपासून घेण्यासाठी त्यांनी मार्ग सुध्दा सांगितलेला आहे. कारण भगवान म्हणतात "एहीपास्सिको" अर्थात या आणि पहा, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका तर मी जे काही सांगतो ते तुमच्या अनुभूतीच्या आधारे तपासून बघा. (तर्काच्या आधारे सत्य तपासले जाऊ शकत नाही, कारण कोणताही जीव त्याच्या मर्यादित विचारशक्ती प्रमाणेच विचार करू शकतो, त्यामुळे त्याच्या बुद्धीची जिथपर्यंत मर्यादा आहे, तिथपर्यंतच तो विचार करू शकतो)