Farmer Loan : तेलंगणा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमाफीचे सुतोवाच; महाराष्ट्राचं काय?
Vložit
- čas přidán 18. 06. 2024
- #devendrafadnavis #karjamukt #pmkisan
२०२० साली महाविकास आघाडी सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ ९१ टक्के शेतकऱ्यांना मिळाला. पण त्यानंतर मात्र कर्जमाफीचं घोंगडं भिजत राहिलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्याची साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं खरं पण ते आश्वासनही गाजरच ठरलं.
In 2020, Mahatma Phule Farmers loan wavier Scheme was announced by Mahatma Vikas Aghadi Government. 91 percent farmers got the benefit of this scheme. But after that, the blanket of loan waiver continued to soak. After Eknath Shinde's rebellion, the Mahavikas Aghadi government fell. And Eknath Shinde and BJP came together to form the government.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
2024 विधानसभा निवडणूक भाजपला जिंकायचे असेल तर महाराष्ट्रात तीन लाखापर्यंत कर्जमाफी दिलीच पाहिजे
भाजप ला निवडून यायचे असेल तर ३ लाखापर्यंत कर्ज माफी करावीच लागणार आहे
2 लाख पर्यंत कर्ज माफी व्हाही कारण बियाणाचे वाढलेले भाव शेतीमालाचे पडलेले भाव शेतकरी खूप अडचणीत सापडला आहे
महाराष्ट्राचं शेतकरी कर्ज जे माफ करतील त्यांना सतेत बसवू
जे सरकार कर्ज माफी देईल त्यालाच शेतकरी राजा सत्तेत बसवेल अन्याथा सरकार सत्ते पासुन वंचित राहिल
कर्जे माफी झाली पाहिजे 300000 तीन लाख❤ माग ची कर्जे बरोबर नाही जाली❤ मी शेतकरी निकश मुळे वचीत राहिलो
100% कर्जमाफी झाली पाहिजे
कर्जमाफी झाली तरच महायुतीत सत्तेत येईल नाहितर परत राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर येईल आणी शेतकर्यांचे कर्ज माफ होईल अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे
100% कर्ज माफ झाले पाहिजे
3 लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे
100%झाली पाहिजे
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला कधीच न्याय मिळत नाही त्याला सुध्दा कर्ज माफी व्हावी अन्यथा सरकारला घरी पाठू
फडणवीस आणि bjp आहे तोपर्यंत कर्ज माफी नाही आणि शेतमालाला भाव पण नाही
चालू बाकीचे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय कर्जमाफी तर झालीच पाहिजे
तेलंगणा आणि झारखंड राज्यातील निर्णय योग्य आहे महाराष्ट्र मध्ये जो कर्जमाफी करेल तोच सत्तेत बसेल
कर्ज माफी साठी बेंकेचे निकष नकोत सर्व बेंका हव्यात
महाराष्ट्र सरकार ने कर्ज माफी केली तर बीजेपी ला मतदान करणार आहे ह्या वेळेस नाहीतर नाही
हमी भावापेक्षा कर्जमाफी करणं महायुती सरकारला फायद्याचे ठरेल...
सर्व शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे..
सरकारने थकीत कर्जदारांसोबतच चालू असलेले कर्ज हे माफ करावे नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही चालू कर्जदार शांत बसणार नाही