Crop Insurance : पीकविम्याचे साडेचार हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात | Pik Vima | Soyabean Vima date
Vložit
- čas přidán 15. 06. 2024
- #Agrowon #pikvima #cropinsurance
शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून २०२३च्या खरिपातील पीकविम्याची वाट पाहत आहेत. मग हा पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार? कोणकोणत्या टप्प्यातील विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला? आणखी अडचणी काय आहेत? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Farmers have been waiting for crop insurance for Kharif 2023 for the past few months. So when will farmers get this crop insurance? At which stage the insurance is credited to the farmer's account? What are the other difficulties? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
सरसकट पिक विमा द्या नाहीतर विधानसभेला गाठ आहेत शेतकऱ्याची
Kahi honar nahi
Sab sale bike huee hai
शेतकऱ्यांना मूर्ख बनवणारी योजना म्हणजे पीक विमा योजना ही योजना शेताऱ्यांसाठी नसून विमा कंपन्या साठी तसेच आमदार खासदार साठी आहे अर्धे आह्मी अर्ध तुम्ही अशी ही योजना
पीक विमा कंपनी द्वारा सगळे अधिकारी मॅनेज केले जातात शेतकऱ्यांना काही मिळत नाही
Government हेक्टरी 16000 rs vima काढण्यासाठी देते विमा न काढता डायरेक्ट शेतकायाना पैसे दिले तर बरे होईल कारण विमा कंपन्या घोटाळे करतात आणि कंपन्याच श्रीमत् होत आहेत
100 💯 right
💯
बरोबर
👌👌👌
100 टक्के बरोबर आहे
पिकविम्याचा खरा लाभ पीकविमा कंपनी व सरकार ही योजना शेतकऱ्यांची हिताची नसून फसवणूकीची
भरू नको मग सोडून दे
15 दिवसात येईल हे मी एप्रिल 2024 पासून ऐकत आहे .
बुलढाणा..कापूस पीक विमा क्लेम केलं आहे..अजून मिळाला नाही
असे नियम लावून तर बीजेपी सत्तेतून खाली आली
Jast amount bhetnar aahe mag chukiche Kas manata tumhi?
नावात थोड फार फरक येते असतो पासबुक खाते क्रमांकावर विमा आधारीत रहावा ॲग्रोवन ने हा मुद्या लावून धरावा ।
एकाच गट नंबर मधील दोन शेतकऱ्यांना सारखेच क्षेत्र असून ही एकला विमा कमी येतो, दुसर्या जास्त येतो, काय कारण?
एकवीस दिवस पाऊस नाही पीक कापणी मध्ये शुन्य टक्के उत्पन्न तरी सुद्धा फक्त 25 टक्के वीमा मिळाला आहे बाकी केव्हा मिळणार
फसवी विमा योजना आहे ही गेल्या वर्षीच 2023 मधे दीड महिना पाऊस पडलाच नाही पुर्ण शंभर टक्के नुकसान झाले तरी विमा मिळालाच नाही,, आणि हे दरवर्षीच होत आहे
क्लेम केला तरी कोणचं पाहायला येत नाही
शासन आपल्या दारी❤ शीदेची गॅरटी❤ विमा नाही थकीत कर्जे माफी नाही प्रोसान चे 50000 रुपये दिले नादि करोडो रुपये सुरत गुहाती आमदार याना दिले पण शेतकऱ्याला नाही दिले❤ आम्ही शेतकरी तुमचा सुपडा साफ करणार थोड थाबा❤ एकाचा नबर झाला एकाचा राहिला मी शेतकरी
नांदेड जिल्ह्या पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर देण्याची कृपा करावी
सीएसी चालक शेतकऱ्यांकडून 100रुघेतातसरकारकडूनचाळीसरुपयेयेतात
Nahi yet bhau fkt 20 te 22 milale
20-30rupye pn nahi bhau 10-12 rupaye milale fkt
अजून विमा मिलेला नाही.आज उद्या फसवणूक आहे शेतकरी ची
चंद्रपुर जिल्हयात 2हजार रू प्रती एकर मिळाला फक्त सोयाबीन पीक विमा😂😂😂😂😢😢😢😢
हो भाऊ आम्हाला पण २०००हजार झाले(पोभूर्णा)
अडाणी शेतकरी असल्यावर कसा क्लेम करावा सरसकट विमा द्यायला येणार का
आन लाईन तक्रार केली आहे तरि पण जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभार झरि गावचा विमा मिळाला नाही साहेब
सरकारला.शेतकरया. ला.पैशे.दया. चेनाही.या.करता.कंपनि.माफृत.विमा.काडून.घेतो.शेतकरया. चि..फसवनूक.करते.हे.सरकार
फार छान माहिती दीली सर
मराठवाडात दुष्काळ जाहीर केला आहे शासनाने तरी पिक कंपनी प्रयोग कश्यासाठी पाहिजे
अग्रमी पिक विमा दिला जातो पण नंतरची ७५ टक्के रक्कम दिली जात नाही.ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही.
पीक विमा मिळेल की नाही ते सांगा
शेतकऱ्यांना मुर्ख बनवणारी कंपनी म्हणजे पिक विमा योजना या योजनेने लोक प्रतिनिधी व अधिकारी यांना मॅनेज केलं आहे
भरत जाऊ नका मग पिक विमा
हि विमा कंपनी शेतकऱ्यांना वेड्यात काढतात शेतकरी तक्रारी करण्याचे प्रयत्न करतात परंतु ह्यांचे कर्मचारी फोनवर बोलताना सांगितले जाते की आम्ही तुमची तक्रार दाखल केली परंतु शेतकऱ्यांना विमा आलेला नाही
या व्हिडियो ला 15 दिवस झाले तरी पीक विमा मिळाला नाही किती काळ अशी मजा घेनार आहे
पिक विमा कंपनीला जेवढे पैसे सरकार देते तेवढे पैसे शेतकऱ्यांना दिले तर तो फार मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल पण शासन प्रशासना सोबत विमा कंपनीचे मोठे हितसंबंध आहेत त्यामुळे असे होणार नाही आणि विम्याच्या माध्यमातून मोठी लूट होत आहेत 😥
Good information
कास्तकारची दिशाभूल फक्त ,,,
पिक विमा कंपन्या व संत्री मंत्री मध्ये साट-लोट आहे हे पब्लिक ला (शेतकऱ्यांच्या लक्षात बसले आहे त्यामुळे लोकसभेत परिणाम झाला
पिक विमा हा कंपनीला न देता शेतकऱ्यांना दिला जिल्हा पातळीवर दोन कर्मचारी व तालुका पातळीवर दोन चार कर्मचारी नियुक्त केले तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील व काही मुलांना रोजगार मिळून विमा योजना शंभर टक्के यशस्वी होईल
सांगली जिल्हा जत तालुक्यातील उमदी मंडळ तुर पिक विमा खरीप हंगामातील 2023कधी मिळणार
पीकविम्याच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे...
रेणापूर तालुका दुष्काळ जाहीर करून हि
आता पर्यंत 1रुपया पण आला नाही
SAHEB THANK YOU... Sadarche sadarikaran tal Ambegav sarpanch, krushi mitra, krushi adhikari yana pathavnet ale ahe ....Margadarshak suchana, ghadipatrak SANWAD rupat chhan rupantarit ahe ... ani pan ... saheb ch !!!
पळ पिक विमा मी मागिल चार वर्षांपासून दिड लाख रुपये डाळिंब विमा भरून ऐक रुपये लाभ भेटला नाही खूप नुकसान झाले आहे विमा कंपनी आणि हवामान खात् संगनमताने आकडेवारी म्यानेज करतात . आणि सरकार पण झोपेचे सोंग घेऊन आहे
आमचे सगळे क्लेम रिजेक्टेड केले कंपनी ने
Ho bhau
पीक विमा घोटाळा. Govt अनुदान जे पीक विमा कंपनी ला दिले जाते ते डायरेक्ट शेतकर्याला द्यायला पाहिजे. कारण 5 वर्षापासुन पीक विमा मिळाला नाही. क्लेम केला तरी काही ना काही कारणाने कंपनी reject करते.
पिक विमा ला ये केवायसी करण्याची आट घातली ते करण्यासाठी शेतकऱ्याला दररोज हेलपटे मारावे लागतात परंतु ही केवायसी होत नाही बरेच शेतकरी वंचित राहतील याला कारणीभूत कोण
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नागमठाण गावातील लोकांना कपाशीचा पिक विमा भेटला नाही.. तो कधी भेटन साहेब.🙏🙏
मागिल वर्षी चि नुकसान , पिक विमा दुसऱ्या वर्षी दुबार पेरणीचे कामि पडते की नाही याची शंका आहे शासनाच्या या ढील्या धोरणामुळे शेतकरी खलाश करून ठेवला आहेभाऊ
सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मीडिया ना पिक विमा कंपनी वाल्यांनी मॅनेज केलेत म्हणून तर कोणी पन रोकठोक भुमिका घेत नाही दुसरा वर्ष सुरू झाल आजुन मागच्या वर्षी चा विमा नाही आणि सार्वजन पिक विमा काढा म्हणून बोंबलत आहेत
पिक विमा मिळाला नाही तर आम्ही , मतदान करणार नाही.
राहीलेला 75% कधी मिळेल.
सोलापूर जिल्ह्यांतील माढा तालुक्यातील तूर पिकाचा पिकविमा अजून मिळालेला नाही कधी भेटणार ते सांगा अन्यथा विधानसभा निवडणुकीत शेतकरी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही
दादा काय खर खोटं तुम्हा ला माहिती
आपण जेव्हा स्वतः पीक विमा रक्कम भरत होतो तो पर्यंत विमा रक्कम 15000 ते 30000 हजार रुपये मिळत होते आता 1रुपयात विमा रक्कम शासन भरत आहे नुकसान होऊन ही भरपाई येत नाही
अहो साहेच हा.कल्याण..मुंबईचा.धदा.बद.कराआणिथेट.शेतकरीमदत
बीड जिल्हा तालुका शिरूर कासार विमा कदी मिळनार राममोह मंडळ व खालापूरी मंडळ कैदी मिळनार विमा कदी मिळनार आहे
सर एवढे सगळे नियम सर्व शेतकर्याना माहिती नाहीत विमा मिळवण्यासाठी एवढी प्रक्रिया मोठी आहे.या साठी सोपी प्रक्रिया करावी हि विनंती
विमा मंजूर केला.केवायसी केली आहे.पण तो मिळत नाही.
शेतकऱ्यांना मुर्ख बनवतात कंपनी ला फोन लावला तर म्हणतात तुमची नुसकान झाले तुम्ही 72 घंटे मध्ये फोन लावून कमलेट का नही केली आता तुम्हाला न नुसकान झाली नाही असे गृहीत धरले जातात तुम्हाला पैसे मिळत नाही
सरकारचे. काम. असेच. आहे. अधिकारी+शेतकरी निमं+निमं
काय हो हा पीक विमा नुसता घोळ आहे यात नुसते जागो जागी कमिशन आहे ठरलेले आमच्या वर्धा जिल्ह्यात 40 टक्के कमिशन मागते पीक विमा काढून द्या साठी
हिंगोलीत जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांवर अन्याय एकाही शेतकऱ्यांना पिक विमा भेटला नाही याची बातमीत आपन दाखवावी ही विनंती येथील आमदार खासदार मैले की काय
भाषण बंद करा कदी देनार ते सांगा दुसरा विमा भराची वेळ आली .😢😢😢
औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे जवळा बाजार महसूल मंडळात मागच्या वर्षी चा म्हणजे 2023/2024 चा पीक विमा मीळाला नाही
भाऊ हरबरा पीक विमा कधी पर्यंत येणार आहे
मला अजून कळलेले नाही कि रेणापूर तालुका गंभीर दुष्काळ यादीत असताना विमा भेटला नाही कंपनी कोणता निकष लावून विमा नाकारत असेल
खरिप २०२३ सोयाबिन पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही,,,,नेवासा तालुका
जाधव साहेब विमा कंपनी वर राज्य सरकार कुठलाही वचक राहिल नाही कंपनी मनमानी चालु आहे
जालना जिल्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जमीन व पीक एकसारखे असताना सुध्या पीक विमा कमी जास्त प्रमाणात मिळत आहे काही शेतकऱ्यांनी पीक विमा मिळत पण नाही पीक नुकसानीची तक्रार देयेल असताना सुध्या
❣️ anyanya साधारण माहिती...🔥🥳🙏 खूप चांगली माहिती.🙏
अहो हा सगळा घर भराचा धंदा चाललाय काहींना ₹5000 85000 आलेत देऊन घेऊन एजंट लोक काम करतात याच्या मध्ये गोरगरीब तसेच मरताच हे काय सांगतात काही बी माझ्या गावामध्ये दोन हजार देऊन पैसे भेटले एकच गट नंबर मध्ये 5000 आणि 25,000 कसा फरक
आम्ही मोसम्बि फळ पिक विमा भरला होता ..परन्तु त्याचा हप्ता पण 4000 रुपये हेक्टरी होते. आम्हाला विमा नाही मिळाला..कन्नड .संभाजीनगर
Ramtek taluka mdhil me Deepak rangari , dhan pik nuksan zale, serve zala ,vima kadla aahe pn aata pryant claim midala nahi keva midnar.
काँग्रेस सरकारच्या काळात चांगला विमा मिळाला आता नियम असें केलेत कि शेतकऱ्यांना कमीतकमी पैसे मिळेल
Oriantel company mhante nagar jila agrim madhe basla claim chi garaj nahi pan nantar claimchi at lavli yas jababdar kon
पिक विमा शेतकऱ्यांना तर मिळाला नाही मग पिक विमा कंपनीने कुणाच्या खात्यावर टाकली हे विमा कंपनीने स्पष्ट करावं किती शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले हे पण सांगावं
रबी चना चा विमा कधी येणार आहे साहेब .....क्लेम केला होता आपाति जनक
Web's वर Paid म्हणून दाखवत आहे आणि खात्यावर रक्कम जमा झाली नाही
Jya wedi amhi clam kela tyach wedi dakhwyala pahije ki kiti paise company denar
विदर्भातील शेतकरी मागास ठेवला सरकारनं.....
Any one know aboht "claim type mid term"
ज्यांनी पैसे दिले त्यांना पीक विमा मिळाला.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अग्रीम पिक विमा मिळाला नाही व नुकसान भरपाई मिळाली नाही मिळेल का
ही योजना शेतकर्या साठी नसून सरकार साठी आहे
सरकार आणि विमा कंपनी यांचे मिलीभगत आहे
Government hec. 16000 h, company's la dete, te saral farmers la dile tar, ha company cha fraud honar nahi, rules bas jale, .....he kay detat te, mahitee ahe....
वेलो.वेळी.शासन.निकष.बदलत.असेल.तुर.आम्हाला.विधान.सभेला.आमचे.निकष. बदलावे.लागतील.
शेतकऱ्यांना कसलीच. माहिती दिली जात नाही माझा गेली वर्षीचा रुपया मिळाला नाही
सर बुलढाणा जिल्ह्य़ातील मेहकर ता. सोयाबीन व तुरीचा विमा कधी मिळेल....
७५टकै, विमा नाही भेटला,,पि, एम किसान नाही, नुकसान भरपाई नहीं, नमो चा, हफ्ता नहीं भेटला कर्ज़ माफ नहीं झाले
केज तालुक्यातील हनुमंत पिंपरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 75% दुसरा हप्ता मिळाला नाही
इतक नियम कानून फक्त शेतकऱ्यांना.
बाकी अडाणी अंबानी, निरव मोदी, यांना तिजोरी मोकळी
सर जालना जिल्हा बदनापुर तालुका मी पाच हेक्टर विमा भरलाय सोयाबीनचा पण क्लेम केलेला नाही तर मला विमा मिळू शकतो का
हॅलो जळगाव खान्देश पिक विमा व कृषी खात्याची पोट भरण्याचे उद्योगाची योजना म्हणजे पिक विमा?
तुम्ही फक्त विमा नका देऊ तुमचा टांगा पलटी करून दाखवू तुम्हाला बैला सगट नांगर लावू - शेतकरी
सर सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका तुरीचा पिक विमा मिळणार आहे का ॽ please reply
वडिलांना पीक विम्याचे पैसे आले आणि मला पैसे नाही आले
२ वेळा क्लेम केला पण आणखी विमा नाही आला काय खरं आहे
बीड जिल्ह्याचा खरीप 2023 चा विमा कधी मिळणार
बुलढाणा जिल्हा केव्हा मिळणार
रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा पिक विमा कधी मिळणार आहे
हारबरा विमा kadhi yenar
आधी लगीन कोंडाण्याच मग...
म्हणजे आधी विमा सोयाबीनचा मग हरभरायचा..
रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळणार आहे
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्या तीव्र दुष्काळ सरकारने घोषित करूनही असूनही कापूस पिकाचा विमा कंपनीने दिलेला नाही
बोंबलतील बोंबलतील गप बसेल असा त्यांचा अंदाज आहे 😂😂😂😂
कृषीमंत्री असणारे त्यांचा जिल्हा त्यांना कळतो
Pik vima company ne kami dela ahe nuksan 100% zale ahe kay karve sir