Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
धन्यवाद भाऊ. या विषयावर बोलल्या बदल सर्व शेतकरी बांधवांनी मिळुन आवाज उठवला पाहिजे, खूप लुटमार चालू आहे शेतकऱ्यांची.
राम राम भाऊ बरोबर आहे सगळे शेतकरयांना लुटतात.वाईट परिस्थिती आहे..😢😢😢👌👌👌🙏🙏🙏🙏
जगाच्या पोशिंद्यालाच लुटून हिच सरकारचीच भुमिका आहे! पोशिंदा नष्ट झाले की त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना भुमिहिन करणं आणि त्यावर आमदार खासदारांचे उद्योग धंदे उभारणं हे सरकारचे धोरण आहे.
भाऊ प्रत्येक तणनाशकाच्या औषधाच्या बाबतीत, माणसाच्या, जनावरांच्या, पिकांच्या हेच घडतय याला जबाबदार सरकार, लाचखोर अधिकारी, कमीशन खोर डॉक्टर आहे
धन्यवाद भाऊ तुम्ही एकदम महत्त्वाचा विषय घेतला आज
साहेब सरकाच नालाक आहे तर अप्शा कोनाकडुन करायच्या
एकदमच खरा प्रश्न आहे परंतु या कडे कोणी लक्ष देत नाहीत
भाऊ यावर उपाय योजना झाली पाहिजे
सरकारला हा बदल आणायचाचं नाहीये. उगाच शेतकरी आत्महत्या करतं नाहीं. आणि इथुन पुढें ही करतं राहणार आहे.
100% barobar ahay me 250gm ulala 2050 rupya cha 2 diwsa purve anla ahay fakta ulala nahi sagdya insecticide sobat haych hot ahay 😢😢marto fakta shaytkari 😢😢
धन्यवाद सर हा विषय लावून धरल्या बदल आसाच चालू राहुद्य
आपलेच लोक फसवणूक करतातं
साहेब कृषी मंञी आणी मुख्यामंञी याला कंपणी कडुन कमीशण मीळते याला लाज नः लजा याच्याकडुन काय आप्शा करायच्या
एकदम खरा प्रश्न आहे परंतू या
Nice information great job sir 👍
देशात भ्रष्टाचारि नेते व अधिकारी जबाबदार आहेत आपल्या
✔️🙏
सेटिंग साठी... फवारणी, driching ची,
भाऊ 4000
साहेब योजनेपेक्षा रेट कमी दिलेले परवड खाते शेतकऱ्याला भ्रमित करते माला भाव नाही
मुळात हे वापरायचीच गरज नाही शेतकरी एकच औषधं वापरून महाग करतात
भाऊ अगदी बरोबर सांगतात तुम्ही पण ह्यास विरोध कुठे करू शकतो सर्व त्यांच्या हातात आहे
भाऊ सीताफळ वर व्हिडिओ बनवा.. ना.. पूर्ण ट्रीटमेंट
धन्यवाद भाऊ. या विषयावर बोलल्या बदल सर्व शेतकरी बांधवांनी मिळुन आवाज उठवला पाहिजे, खूप लुटमार चालू आहे शेतकऱ्यांची.
राम राम भाऊ बरोबर आहे सगळे शेतकरयांना लुटतात.वाईट परिस्थिती आहे..😢😢😢👌👌👌🙏🙏🙏🙏
जगाच्या पोशिंद्यालाच लुटून हिच सरकारचीच भुमिका आहे! पोशिंदा नष्ट झाले की त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना भुमिहिन करणं आणि त्यावर आमदार खासदारांचे उद्योग धंदे उभारणं हे सरकारचे धोरण आहे.
भाऊ प्रत्येक तणनाशकाच्या औषधाच्या बाबतीत, माणसाच्या, जनावरांच्या, पिकांच्या हेच घडतय याला जबाबदार सरकार, लाचखोर अधिकारी, कमीशन खोर डॉक्टर आहे
धन्यवाद भाऊ तुम्ही एकदम महत्त्वाचा विषय घेतला आज
साहेब सरकाच नालाक आहे तर अप्शा कोनाकडुन करायच्या
एकदमच खरा प्रश्न आहे परंतु या कडे कोणी लक्ष देत नाहीत
भाऊ यावर उपाय योजना झाली पाहिजे
सरकारला हा बदल आणायचाचं नाहीये.
उगाच शेतकरी आत्महत्या करतं नाहीं. आणि इथुन पुढें ही करतं राहणार आहे.
100% barobar ahay me 250gm ulala 2050 rupya cha 2 diwsa purve anla ahay fakta ulala nahi sagdya insecticide sobat haych hot ahay 😢😢marto fakta shaytkari 😢😢
धन्यवाद सर हा विषय लावून धरल्या बदल आसाच चालू राहुद्य
आपलेच लोक फसवणूक करतातं
साहेब कृषी मंञी आणी मुख्यामंञी याला कंपणी कडुन कमीशण मीळते याला लाज नः लजा याच्याकडुन काय आप्शा करायच्या
एकदम खरा प्रश्न आहे परंतू या
Nice information great job sir 👍
देशात भ्रष्टाचारि नेते व अधिकारी जबाबदार आहेत आपल्या
✔️🙏
सेटिंग साठी... फवारणी, driching ची,
भाऊ 4000
साहेब योजनेपेक्षा रेट कमी दिलेले परवड खाते शेतकऱ्याला भ्रमित करते माला भाव नाही
मुळात हे वापरायचीच गरज नाही शेतकरी एकच औषधं वापरून महाग करतात
भाऊ अगदी बरोबर सांगतात तुम्ही पण ह्यास विरोध कुठे करू शकतो सर्व त्यांच्या हातात आहे
भाऊ सीताफळ वर व्हिडिओ बनवा.. ना.. पूर्ण ट्रीटमेंट