भारतीय म्हणून कोणताही धर्म स्वीकारणे, किंवा कोणताही धर्म स्वीकारला असताना इतर धर्मातील देव देवता यांची भक्ती करणे हा अधिकार भाऊ कदम यांना आहे. त्यांनी निर्धास्त त्यांच्या मनाला पटेल ते करावे.
आम्हला आज कळले की भाऊ कदम कोणत्या धर्माचे आहेत. आम्हला कधी गरजच पडली नाही. कि ते कोणत्या धर्माचे आहेत. आम्हला फक्त हे माहीत आहे की, ते एक उत्तम कलाकार आहेत.
मी एक हिंदू आहे पण मी बाबासाहेब आंबेडकरांना शिवाजी महाराजांना महर्षी वाल्मिकी ऋषीना खूप खूप मानतो कारण मला एकच कळते जन्म माणसाला एकदाच मिळतो कशाला जाती भेद करायचा लोकांना हे कशे कळत नाही की। राजा आणि शिपाई मेल्यानंतर एकाच डब्यात जायचे आहे मग गर्व कशासाठी
बरोबर भाऊ मुस्लिम राष्ट्रांची परीस्थिती बिकट आहे. कारण ते हिंदू धर्म पाळत नाही. पण अमेरिक . जापान. सिंगापूर. मलेशिया. ऑस्ट्रेलिया. रशिया. हाॅगकाॅग. चिन हे देश आर्थिक स्तरावर पुढे गेली. भारत नाही गेला. कारण भारतात फक्त धर्म पाळतात.
पितृपक्षा निमीत्त मी माझ्या पूर्वजांचा नेहमी आभारी व ऋणी राहीन.... 🙏🏼👣🙏🏼 की ज्यांनी ८०० वर्ष मुसलमान... आणी १५० वर्ष इंग्रज... यांच्या सोबत टक्कर घेत देखील माझी ओळख हिंदू म्हणूनच ठेवली. 🙏🏼⛳🙏🏼
जर भगतांना वाटते कि त्या कलाकाराने कोणाच्या दाबावा खाली केलं असेल तर त्याची त्यांना आता गरज काय जेव्हा ते प्रसिद्धी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ,उगाच समर खडस आणि भगत हे लोक भरत आलेल्या जखमांवर मीठ चोलेण्याचे काम करतात , जात पात , धर्माची दारी कमी होताना दिसली कि असे लोक, त्या त्या धर्माला भरकटवण्याचे काम करतात, कारण ह्या लोकांची पोटाची खळगी भरली आहे , जे लोक अश्या लोक्कांना समर्थन करतात त्यांनी जाऊन बघा त्यांची आर्थिक स्थिती, आणि जे भगत ज्या समाजप्रबोधनाचा भाषा बोलतात आणि करतात ते समाज प्रभोधन कधीच मागे पडले आहे , कारण आता शिक्षण हेच प्रभोधन झाले आहे असे नसते तर समर खडस आणि तत्सम लोकांना समर्थन करणाऱ्यांना ह्या व्हिडिओवर विचार मांडता आले नसते, पण तेही सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून ह्या लोक्कांना समर्थन करतात , अशा समर्थन करणाऱ्या लोकांनी आपली माथी भडकावून घेण्या पेक्षा आपल्या समाजाच्या जुन्या जाणत्या वयस्कर माणसांना विचारा तेही सांगतील बाबांनो आम्ही भोगलंय तुम्ही शिका आणि पुढे व्हा, आणि भारतीय आणी माणूस म्हणून जगा आणी जगवा . उत्तम उदाहरण कोरोना , जय भीम .
Babasaheb ambedakarani bhauna kalakar banvale nahi,tyachya talent ne te pudhe aale aahet,tyanchya kade talent aahe he visaru naka. Entertainment madhe sudha jatiyata ha mudda upasthit zala aahe. Sarvajanic Ganpati utsava mandal samitimadhe tar yanche lokach pudhe aahet. Tyache kay?
aapli choice aahe jyala bsvacha asel to bsvel dharm vgere kahi naste tya velescha time ha vegala hotq aajacha time ha vegala aahe mi pn baudh aahe pn mi hindu dharm aani sglech dharm manto
Okkk bhava but Kai ahe na jyana Babasaheb mahit ahet tyana Maharaj pan mahit ahe but jyana Maharaj Mahit Ahet Na Tyana Babasaheb Mahit Nahi ahet..Amhi konala pan dev samjat Nahi Amhala Jyani Jivan Dil Na Tyanach Dev Manto...Kalpanik Gostina Amhi Dev Nahi Manat Okkk. Jai Shivray Jai Bhim..
HO NA ....KONALACH VATAT NAHI ..PUN TUMCHE JAST LOK TYA BUDDHALA FOLLOW KARATCH NAHI ..TE FAKTA KHOTA JAAT PAAT MANNARA INDIAN RAJKARANI BUDDH DHARMA PALTAT
हिंदु बांधवांना भ. बुद्धांना नमन करतांना अनेक वेळा पाहिले आहे . बुद्द आणी बौद्धांचा तिरस्कार करणारे बुद्धिहिन आहेत असे मी समजतो पण राजकीय महत्वकांक्षेपोटी काही लोक मुद्दाम अशी कारस्थाने करतात दोन समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
@@rajendrawankhade3642 agdi barobar ...ME SWATA BUDDHANNA NAMAN KARTO ..ITHE PUN KARTO ...PUN RAJKARNI LOK BUDDHIST LOKANCHYA MANA MADHE TIRASKAR UTPANN KARTAT ...MHANUN TE HINDU LA HATE KARTAT
नब्रता वागले ला निखिल वागलेंचा आदर्श घेण्याची गरज बाबासाहेबांनी धार्मिक स्वातंत्र जाचक रूढ़ी असलेल्या धर्मतून व्यक्तिस्वातंत्र धर्मात प्रवेश करण्यासाठी दिले परत त्या दलदलित न जाण्यासाठी 22प्रतिन्या बौद्ध लोकांना दिल्या आहे !!जय भीम जय भारत!!
बौध्द. धम्म हा इतर धर्मा प्रमाने धर्म नसुन ,धम्म ,धम्म ,धम्म . आहे है प्रथम लक्षात घ्यां . धर्म आणी धम्मात जमीन असमान चा फरक आहे. हे प्रथम लक्षात ठेवूनच ,वीचार मांडा .
भाऊ कदम याने घरी गणपती बसविला. असे अनेकजण बौद्ध , मुस्लिम समाजाचे आहेत जे श्रद्धेपोटी किंवा हौसेने घरी गणपती बसवितात . भाऊ कदमला धमकी प्रसिद्धी मिळावी म्हणून स्टंटबाजी आहे .मी मराठा असून मला गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचा आदर आहे 🙏
जे लोकं भाऊच्या विरुद्ध बोलतात त्यांच्या च कार्यावर इतर समाजानी बहिष्कार टाकला उदा जे दोन पाहुणे बोलत आहेत त्यांच्यावर चालेल का त्यांना,डॉ किती छान बोलतात उत्तम
खूप मोठं दुर्भाग्य आहे....३५० वर्षा अगोदर महाराजानी सर्व जाती भेद विसरून सर्वांना एकत्र करून स्वराज निर्माण केला तेच आज काही राजकारणी कंतक वादी नेता मुले व काही मूर्ख माणसं न मुळे काही वर्षात पुन्हा सर्व हिंदू धर्म विस्कळीत होणार आहे. आणि पुन्हा मुघल आणि इंग्रज शासन होण्याची भीती आहे
आरे भावानों प्रत्येकाची श्रद्धा आसते,कलाकरांना जात नसते,धर्म नसतो,रंग नसतो,जर गणपती आणला तर काय फरक पडला?? शेवटी भाऊ कदम हे सर्वांना आपल्या कलेतुन पोट भरुन हसवतात आणि हेच आम्हा सर्वांना आवडतं भाऊ कदम तुम्हाला सलाम आहे,आसा कलाकार खुपच उर्मील मीलतात
Abhigit warned mahntat ki constitushn Matwch ki dharma tar mi mhante tyani hindudhrm ghyva buddha dharma asun he Karen yaga nahi mag hindu lok ka nahi lavt Ambedkarncha fhulencha photo lavtat ka nahi tari aso dhrm swatntryamule ganpti mala bhau kadamche prbodhn kara bahishkar taken mhanun manusmrti chi pat rakhan he buddhani janun ghetly pahije
खडस साहेब खूपच छान explain करता तुम्ही . काय व्यक्तिमत्त्व आहे! ग्रेट. थोडक्यात महत्त्वाचे बोललात. भाऊला गणपती (किंवा अन्य अशा काल्पनिक ,कल्पनाविलासीत, निराधार, वैज्ञानिक कसोटीवर न टाकणाऱ्या वस्तू) बसवायचे आहे तर त्याने ते जरूर बसवावे ते त्याला बाबासाहेबानीच दिलेले स्वातंत्र्य आहे. एक मानसशास्त्राचा नियम मी कुठं तरी वाचला होता की " एखादी खोटी गोष्ट सुध्दा शंभर वेळा सांगितली की ती खरी वाटायला लागते" आपण तर गेल्या कित्येक वर्षांपासून असल्या कल्पनाविलासीत भाकडकथांचा अक्षरशः आंधळे पणाने (सत्यता , अस्तित्व न तपासता ) अनुकरण करीत आलो आहोत नव्हे त्या खऱ्या असल्या बाबत आपल्यावर बिंबविल्या गेल्यात. आता जर अगणिक वेळा आपल्याला असल्या गोष्टी सांगितल्या असतील तर खऱ्या वाटणारच . जग कुठं जातंय आणि आपण या काळातही दगडं धरून बसलोय. कीव येते मला अशा सर्व लोकांची (भाऊंची थोडी जास्तच येते). कुणाच्या भावना दुखण्याचे तशे काही कारण दिसत नाही पण धर्म म्हटला की संवेदनशीलता आलीच .म्हणून माफी असावी. बाकी भाऊ एक नंबरचा हास्य विनोद करणारा कलाकार .
@@idontcareiअरे mayghalya आधी स्वतः च्या नावे अकाउंट बनवून बोल . तसा मी अल्पबुद्धिधारकशी बोलतही नसतो म्हणा. बेअक्कल कुठला , मुद्द्याला धरून बोलायची हिंमतच नाही. कुणाची तुलना कुणासोबत करायची एवढी साधी गोष्ट कळत नाही. आहेच तू बुद्धिहीन त्याला तू तरी काय करणार?
आम्ही लहान असताना आमच्या गावात महारवाडा अजुन ही आहे त्या महारवाड्यात अजून ही तेथ कांबळे कुटूंब आहे त्यांच्या घरी गणपती मांडला जातो त्याचा मुलगा माझ्या बरोबर शाळेत होता त्याच्या सर्टीफिकेटवर हिंदू महार हरीजन होते नंतर नव बौद्ध झाले कुटूंब तरीही गणपती मांडला जातो आम्हीही जातो गणपतीला गणेश चतुर्थी ला मग भाऊ कदम यांनी गणपती बसवला तर बिघडलं कुठे तुम्ही नव बौद्ध समाज म्हणवता मग आकर्षणाचा फायदा महार चांभार म्हणुनच घेता ना नव बौध्दाना फॅसीलीटी नाहीत मग फायदा पिढ्यानपिढ्या का घेता हरामखोर साले आंबेडकर यांनी घटना लिहील्या पण आंबेडकरांनी पार्लमेंट मधे जाऊन रेषीम कपड्यात गटारातले किडे नेले ब्रिटीशांनी विचारले हे काय आंबेडकर यांनी सांगितले गटारातले किडे आहेत हे कितीही रेषमी म्हणजे पवित्र करायचे ठरवले तरी हे गटारातच जाणार त्यांच्या म्हणण्या नुसार खरेच ठरते आहे धन्यवाद परत आसे लेख यु ट्यूब वर टाकु नका
@10:00 संभाजी भगतजी भाऊ कदमला सर्व इतर जातीच्या कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी आणि जनतेने डोक्यावर घेतले आहे ते भाऊ कदमच्या अभिनय गुणांमुळे ! भाऊ असो नाही तर सिद्धार्थ जाधव असो - अजय अतुल असो ह्यांचा सर्व जण मान करतात ... आपण आपल्या द्वेषाचे विश ओकत आहात फक्त
भाऊ कदम साहेब । तुम्हाला साहेब म्हणायची सुध्दा मला लाज वाटते। मला सांगा कदम ।तुमच्या स्वपनात आला होता का ओ गणपती । बाबा साहेब का नाही आले। का तुम्हाला कोणी धमकी दिली आहे का। तुम्ही गणपती बसवला नाही तर। तुम्हाला फू बाई फू किंवा चला हवा येऊ दया या। शो ।मधुन तुम्हाला काढले जाईल मला हे कळत नाही लोकांच्या स्वपनात। देव देवीच का येतात त्याचं काय घेऊन खालंय लोकांनी या गोष्टी वर विचार केला गेला पाहिजे ।।जय भीम।।
भाऊ कदम ला अभीव्यक्ती स्वांतत्र्य नाही का धर्म कोणताही असो ज्याला जे पटत त्याला ते करु द्याव.तसेच आपण मैत्री करताना कोणाची जात विचारुन तर करत नाही ना आपण सर्वांनी एक गोष्ट समजुन घेतली पाहिजे आज काळ बदलला आहे ७० वर्ष झाली काय काय बदल झाला जरा विचार करा समजदार बना आपण सर्वांनी प्रत्येक धर्माचा आदर करुन प्रत्येक धर्माचे सण एकत्र येवुन साजरे करुया बघा सर्व काही चांगल होईल, नाहितर काही स्वार्थी लोक ,लिडर ,नेते, कधी ही एकत्र येवु देणार नाही . आपल्या समाजात भांडण लावुन देत राहतील आणि आपण मैत्रीचा ,शेजार धर्माचा,कोणताही विचार न करता ह्यांच्या आदेशावर भांडण करायला व मारामारी करायला बाहेर पडतो.पुन्हा सांगतो जे कोणि कार्यकर्ते व लिडर जाती पाती वर बोलुन भडकावत असतील तर शहाणे व्हा त्यांच्या नादी लागु नका . आपल्या कुटूंबाची ,आपली व आपल्या मित्राची प्रगती कशी करता येईल हंया गोष्टीं साठी आपली ताकत व बुद्धी वापरा तर सर्व काही समस्या सुटतील. धन्यवाद.
संविधानात अस नमूद केलेले आहे की तुम्हांला धर्म बदलता येतो पण तुमची जात बदलत नाही आणि आम्ही आरक्षण घेताना हिंदू म्हणत नाही कधी स्वतःला, धर्म म्हणलं की बौध्द म्हणतो आणि आम्हाला गर्व आहे बौध्द असल्याचा.
60 वर्षानंतर भाऊ सारख्या माणसांना प्रबोधनाची गरज ही मोठी शोकांतिका आहे.....हाजारो वर्ष जो समाज गाव कुसा बाहेर हीन कुत्रा पेक्षा बेकार जीवन जगत तेव्हां गणपती आणि बसविणारे कोठे होते ज्या महामानवामुळे आपली ओकात वाढली त्यांच्या विचारांचा विसर पडला का?बरेच मागासवर्गीय लोक गणपती आणि देवी देवता करतात त्यानां कोण काय म्हणतंय......बौध्द व्यक्ती ला जाब विचारण्यात काय गैर ........तक्रार करणाऱ्यानो लक्षात ठेवा मनुवादी विचारांपुढे काल ही अशपृश्य होता आजही आणि उद्या राहणार.......
मला या स्वतःला बौद्ध धर्मची दीक्षा घेतलेल्या सर्व आंबेडकर वाडी विचारांच्या लोकांना एकच विचारायचे आहे की तुम्हाला ज्या 22 प्रतिज्ञा डॉ आंबेडकरांनी दिलेल्या आहेत त्यात सांगितले आहे की देवी देवतांची पूजा करू नका गौरी गणपतीची पूजा करू नका हिंदू धर्म पुरेपूर त्यागून बौद्ध धर्म तुम्ही स्वीकार केला हे खरं आहे परंतु मला असं वाटते की आजही तुमच्या दलित भारतीय बौद्ध धर्माच्या लोकांनि हिंदू धर्म सोडलेला नाहीहे करण आजही तुमच्या बायका नवऱ्याचा कुंकू लावतात,बांगड्या भरतात, मंगळसूत्र घालतात आणि हिंदू धर्माप्रमाणे मुलांचे नावे पंचांग पाहून ठेवली जातात आधी ही परंपरा बदला आणि हिंदू दलित S C चा त्याग करा आणि भाऊ कदम सारख्या भोळ्या कलाकारास धमकी देऊ नका मग समजू की तुम्ही सच्छे बौद्ध आहात तुम्हाला वाटत असेल की
ABP माझा हाच खरा जातीयवादी चैनल आहे. ज्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजप्रबोधन कार्यक्रम असतात त्यावेळी live कार्यक्रम का दाखवत नाही???? आणि आताच यांचं एवढ प्रेम उतू आले????
vichartay kon tumhala trp navachi gost aste kaahi , aani tumche te vikshipt dance baghnaar kon ? tyapeksha ekadha jay bheem navacha channel suru kara toch bagat basa
माझे तर अनेक मित्र बौद्ध आहेत ते सर्व गणपती उत्सव साजरा करतात इतकेच काय तर हा उत्सव साजरा करण्यात तेच आघाडी वर आहेत.... तसेच नवरात्र आनी सर्वच सण उत्सव साजरा करतात...
पूजनीय भंते राहुल बोधी,फार मोठे विचारवंत आहेत.त्यांचा आम्ही आदर करतो परंतु सदर विषयाचे त्यांचे विचार आजिबात पटण्यासारखे नाहीत.अश्या बाळखुळे लोकांची पाठराखण करणे योग्य नव्हे.70 वर्षा नंतर ही लोकांना धम्म कळू नये ?ही धम्माची शोकांतिका आहे. समर साहेबांच्या विचाराला सलाम करतो.
समर खडस यांचे बरोबर आहे दुसरी गोष्ट 22प्रतिज्ञा व सविधान हे वेगळे आहे प्रतिज्ञा ह्या बौद्ध धम्म लोकांना दिल्या व सविधान देशाकरिता ज्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नाही छुआछुत अन्याय अत्याचार तून मुक्त होण्याकरिता बौद्ध समाज कसे चांगले जीवन जगणे हा मार्ग दिला 22प्रतिज्ञा
देशाच्या पंतप्रधान व राष्ट्रपतीने गणपतीची मुर्ती घेऊन इतर राष्ट्रांना भेट दयावी व सांगावे हा आमचा देव आहे व आमचा आदर्शचे अनुकरण विश्व ने करावे. ह्याची आरती केल्याने प्रगती होते.
हे असच तुम्ही प्रत्येक वेळी स्वतः ला आम्ही ईतरां पेक्षा वेगळ आहोत हे दाखवून देता आणी नंतर बोलता की हा समाजच आम्हाला त्यांच्या पासुन वेगळ समजतो...😔 आत्ता पर्यान्त आम्ही भाऊ कदम यांना एक उत्तम कलाकार म्हणुन आेळखत होतो पण आता ते कुणा विशेष जातीचेच आहेत ही एक नवीन अोळख करून दिलीत...😔...(स्वतःला सो कॉल्ड आम्ही सर्व भारतीय एकच आहोत हे सांगणारे.....)
आता बिषय हा निर्माण होतो कि डॉ: बाबासाहेब मोठे कि भगवान बुद्ध? शिकुन संघटित तर झाले पण त्याच्या उपयोग का फक्त आपल्याच लोकांवर बहिष्कार करणे हा होय का? अस करुन शेवटी आपण बौद्धिक स्तरावर अविकसित आहोत अस दिसत!
Ur 1st question is best.tumhala yache ans bhetle nahii kay ajun??? But i think aambedkar is big than Lord budhha...coz.lord budhhane reservation nahi dile na
@@jaybharat6221 oh bhavu...comment la ganpati nahi tr Lord buhhda aahe...tumhi ase manta ka mg ki tumchya sathi lord budha dhavun nahi aalet tr babasaheb aalet.
💜🇮🇳जय-भिम 🇮🇳💜 💜🇮🇳नमो- बुध्दाय 🇮🇳💜 💜🇮🇳जय-संविधान 🇮🇳💜 💜🇮🇳जय-भारत 🇮🇳💜 समर खडस साहेब (सह संपादक, म. टा) यांनी खुप छान -सुंदर विचार मुलाखती मध्ये मांडलेले आहेत. तसेच शाहीर भगत यांनी सुध्दा चांगले विचार मांडलेले आहेत.
भाऊ कदम फेमस व्यक्तिमत्त्व आहे म्हणून बळी पडले बाकी काहीच नाही। माझे बरेच मित्र आणि मी आम्ही मिळून 14 एप्रिल साजरी करतो आणि गणेशोत्सव तसेच इतर सर्व सण साजरे करतो ना त्यांना कुणी वाडीत टाकलं ना मला माझ्या धर्माने बहिष्कृत केलं हे सर्व काही ठरावीक लोक स्वतःच दुकान चालवण्यासाठी करत असतात
भाऊ कदम , बघा हा तेच महाराष्ट्रतले लोक आहेत जे काल तुमच्या jokes वर खळखळून हसत होते , आणि आज तुमच्यावरच गणपती बसवला म्हणून आक्षेप घेतला , म्हणजे मग आता पुढे काय बौध्द लोकांनी वेगळा गणपती बसवावा की काय , आता हेच राहील होत .
भाऊ कदम यांना विनंती एका म्याना मध्ये दोन तलवारी रहात नाहीत तसेच एकाच दगडावर पाय ठेवा एक तर तुम्ही बुद्ध म्हणून रहा किंवा हिंदू म्हणून रहा हि तूम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे.
***भाऊ कदम ! हे उत्तम कलाकार आहेत.आणि सर्वांचे आवडते आहेत.माझ्या मते सर्व रसिकांचे मनोरंजन करणारा उत्तम माणूस आहे.त्यामुळे भाऊ कदम यांचा सर्वानी गौरव केला पाहिजे.***
निदान बौद्धांनी तरी गणपति किंवा ईतर देवी देवतांच्या भानगडीत पडु नये.कारण ह्या सर्व काल्पनिक गोष्टि आहेत.बौद्ध धम्म हा विज्ञान वादि आहे.आणि भाऊ कदम यांनी तर बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे.तर त्यांना अत्यंत गरज आहे ती , बौद्ध धम्म शिकण्याची .
बाबा साहेबांन बद्दल बोलायची लायकी नाही कोणाची तर जरा त्यांच्या बद्दल बोलताना जरा विचार करा...बाबा साहेबच होते ज्यांनी मनुस्मृती जाळली रायगडाच्या पायथ्याशी बाकी कोण नव्हत आला ते तेवढ लक्षात ठेवा
...मघ मित्रा तुम्ही समानता आनण्यासाठी जाळीदार टाेपी घालुन नमाज पडयला का जात नाही?किंवा आमच्यासाेबत बाैद्ध विहारात येऊन 22 प्रतिद्दा का म्हणत नाही?किंवा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना का करत नाही.तुम्ही तसं करत नाही कारण तुम्हाला तुमच्या चिंदु धर्माच आस्तित्व टिकवायच आहे... शाहणपना चाेदणं खुप साेपं आसता मित्रा...
..मघ तु जातिभेद मिटवण्यासाठी जाळीदार टाेपी घालुन नमाज पडायला जाणार का?किंवा आमच्या साेबत पंचशिल त्रिशरण म्हनायला येणार का?मित्रा आम्हाला समानता हवी आहे.पण ज्या मध्ये आमचं आस्तित्व मिटवुन जाणार आसेल तर आम्हाला काही गरज नाही समानतेची
भाऊ कदम बौद्ध आहे अरे वा 👍 यांनी अस का केलं, त्यालाच विचारले पाहिजे व याचं आत्मचिंतन आंबेडकरी समाजानं करावं. समाजाला जागृत करणे आवश्यक आहे. नाही तर.......पुढील काळ कठीण आहे.
भारतीय म्हणून कोणताही धर्म स्वीकारणे, किंवा कोणताही धर्म स्वीकारला असताना इतर धर्मातील देव देवता यांची भक्ती करणे हा अधिकार भाऊ कदम यांना आहे. त्यांनी निर्धास्त त्यांच्या मनाला पटेल ते करावे.
आम्हला आज कळले की भाऊ कदम कोणत्या धर्माचे आहेत. आम्हला कधी गरजच पडली नाही. कि ते कोणत्या धर्माचे आहेत. आम्हला फक्त हे माहीत आहे की, ते एक उत्तम कलाकार आहेत.
अगदी बरोबर
अगदी बरोबर
Jat lavun tevnare lok khup ahet asha lokanni ambedrkri chalval la garaj nhi
........................ Vu
मी एक हिंदू आहे पण मी बाबासाहेब आंबेडकरांना शिवाजी महाराजांना महर्षी वाल्मिकी ऋषीना खूप खूप मानतो कारण मला एकच कळते जन्म माणसाला एकदाच मिळतो कशाला जाती भेद करायचा लोकांना हे कशे कळत नाही की। राजा आणि शिपाई मेल्यानंतर एकाच डब्यात जायचे आहे मग गर्व कशासाठी
छत्रपति संभाजी महाराज की जय
भारतात हिन्दू धर्म होता म्हणूनच इतर धर्म टिकले मुस्लिम राष्ट्रांत काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करावा
1no...dada
बरोबर भाऊ मुस्लिम राष्ट्रांची परीस्थिती बिकट आहे. कारण ते हिंदू धर्म पाळत नाही. पण अमेरिक . जापान. सिंगापूर. मलेशिया. ऑस्ट्रेलिया. रशिया. हाॅगकाॅग. चिन हे देश आर्थिक स्तरावर पुढे गेली. भारत नाही गेला. कारण भारतात फक्त धर्म पाळतात.
हा बघा फुकनीचा नवईतिहसकार...नवीनच शाेध लावलाय.भारतात चिंदु धर्म हाेता म्हणुन ईतर धर्म टिकले....खिक खिक..😁😁😁😁😁
झ्याटं...ऊगाच काहीतरी कुत्र्यासारख भुंकायच..
भारतात पहिला आणि शेवटचा धर्म बौद्ध धर्म... JAY Bhim Jay shivray 🙏
संभाजी भगत आणि समर खडस यांच्या विचारांना मानाचा । जय जिजाऊ । जय शिवराय । जय भीम.... शाहू फुले आंबेडकर विचार मंच ।
Oo lo oo l
Lol
Ñ
Samar khadas is very liberal man
@@surendrajadhav6438 LK.
पितृपक्षा निमीत्त मी माझ्या पूर्वजांचा नेहमी आभारी व ऋणी राहीन....
🙏🏼👣🙏🏼
की ज्यांनी ८०० वर्ष मुसलमान...
आणी १५० वर्ष इंग्रज...
यांच्या सोबत टक्कर घेत देखील माझी ओळख हिंदू म्हणूनच ठेवली.
🙏🏼⛳🙏🏼
satishkumar raut नमस्कार धन्यवाद
JAY bhavani JAY shivray
Barobar raut saheb
तुझी आई तिकडच हिंदु धर्मात निजव ना..ऊगाच तिथ येऊन कशाला आई झवुन घेताेय.ते सर्व भाकडं कथा तुझ्या समाजात सांग.आम्ही आसल्या गाेष्टींना भाव देत नाही..
satishkumar raut saheb khup bhari
हिंदू धर्मातल्या लोकानी जागरूक होण्याची गरज आहे खास करून मुलींनी आपल्या जतीतल्याच मुलाशी लग्न केलं पाहिजे
हिंदू धर्मातल्या खासकरून मुलींनी
समर सर तुमचे आंबेडकर विचार ऐकून मी थक्क झालो! तुम्हाला मानाचा जयभिम!
भाऊ कदमांनी स्वतःला हिंदू जाहिर करावे आंबेडकरी लोकांची काहीही तक्रार नाही.
त्यांनी का घोषित करावे..तुम्ही सांगाल म्हणून..का?ते त्यांचं स्वतंत्र
जर भगतांना वाटते कि त्या कलाकाराने कोणाच्या दाबावा खाली केलं असेल तर त्याची त्यांना आता गरज काय जेव्हा ते प्रसिद्धी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत ,उगाच समर खडस आणि भगत हे लोक भरत आलेल्या जखमांवर मीठ चोलेण्याचे काम करतात , जात पात , धर्माची दारी कमी होताना दिसली कि असे लोक, त्या त्या धर्माला भरकटवण्याचे काम करतात, कारण ह्या लोकांची पोटाची खळगी भरली आहे , जे लोक अश्या लोक्कांना समर्थन करतात त्यांनी जाऊन बघा त्यांची आर्थिक स्थिती, आणि जे भगत ज्या समाजप्रबोधनाचा भाषा बोलतात आणि करतात ते समाज प्रभोधन कधीच मागे पडले आहे , कारण आता शिक्षण हेच प्रभोधन झाले आहे असे नसते तर समर खडस आणि तत्सम लोकांना समर्थन करणाऱ्यांना ह्या व्हिडिओवर विचार मांडता आले नसते, पण तेही सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून ह्या लोक्कांना समर्थन करतात , अशा समर्थन करणाऱ्या लोकांनी आपली माथी भडकावून घेण्या पेक्षा आपल्या समाजाच्या जुन्या जाणत्या वयस्कर माणसांना विचारा तेही सांगतील बाबांनो आम्ही भोगलंय तुम्ही शिका आणि पुढे व्हा, आणि भारतीय आणी माणूस म्हणून जगा आणी जगवा . उत्तम उदाहरण कोरोना , जय भीम .
हिंदू बनून आरक्षण घेता येत ...ते पण नाकारा
TU HINDU BANUN ARAKSHAN GHETOY MAJORDYA
@@Alliswell-bo4ym SARVAT JAAST JAAT PAAT TUMHI BHIMTALE KARTA ...MEE TAR AAJ PARYANT KUTHLYA PUN BHAGATALA JAATI VARUN BOLTANA NAHI BAGHITLA ...KHOTARDYA ..TUCH SARVAT MOTHA JATIVADI DUKKAR AAHES
भाऊ तुम्ही कुठल्याही धर्माचे असा किंवा जातीचे असा तरी तुम्ही आमचे आवडते कलाकार आहात.
TE TAR AHE PUN BHEEM ARMY WALYANNI ANI BODDH SAMAJANE TYANNA MAFI MAGAYLA LAVLI ITKE JATIVADI AAHET TE
Babasaheb ambedakarani bhauna kalakar banvale nahi,tyachya talent ne te pudhe aale aahet,tyanchya kade talent aahe he visaru naka. Entertainment madhe sudha jatiyata ha mudda upasthit zala aahe. Sarvajanic Ganpati utsava mandal samitimadhe tar yanche lokach pudhe aahet. Tyache kay?
@@osm1165 Tumhi Fakta akand tandav karaycha asto ka, itke chapri ahat ka?
"ही जात आणि ती जात हेच करत बसा,भारतीय तर फक्त नावाला आहोत आपण."
AGDI BAROBAR ...ITHE MANUS MARS VAR CHALLA ANI HE DHARMANDH KEEDE AJUN GATARAT LOLTAYET DUKRASARKHE ///INDIANS KADHI NAHI SUDHARNAR ..
Pragati Aaplya Deshachi Fakta, Jatitat Aahe.Itar Kshetrat Zero Pragati.
खडस म्हणतात कलावंताला जात असतेच! हे विधान मूर्खपणाचे आहे. जात विरहीतच हिंदू धर्म टिकेल अन्यथा बुडेल.
@@vijayjosh5895 जात असतेच..उरला प्रश्न..जतिविरहित...हिंदू धर्म.शक्यच नाही..कारण हिंदू धर्म.. जातीव्यवस्था शिवाय नाही जगू शकत
@@sunilghadge2833 तुमच्यासारख्या विद्वानाने असे म्हणावे व या कुटील मतलबी व्यवस्थेचे असे समर्थन करावे? हाय दैवा.
हा प्रभोधना चा विषय आहे आणि आशा लोकांना हीच भाषा समजते .... भाऊ कदम यांचा निषेध
आदर्श शिंदे गणपती वर गाणी करतो मग त्याला पण बहिष्कार घालणार का ? काय राव तुम्ही लोक 😚
to taych bussions ahe to gani manto pan gharych bahear ghart ganpati nay ant
Ganpatichi Gaani bolne Ani Mannane hyat Khup Farak Asato Mitra...I Hope You Understand..
aapli choice aahe jyala bsvacha asel to bsvel
dharm vgere kahi naste
tya velescha time ha vegala hotq aajacha time ha vegala aahe
mi pn baudh aahe
pn mi hindu dharm aani sglech dharm manto
Okkk bhava but Kai ahe na jyana Babasaheb mahit ahet tyana Maharaj pan mahit ahe but jyana Maharaj Mahit Ahet Na Tyana Babasaheb Mahit Nahi ahet..Amhi konala pan dev samjat Nahi Amhala Jyani Jivan Dil Na Tyanach Dev Manto...Kalpanik Gostina Amhi Dev Nahi Manat Okkk. Jai Shivray Jai Bhim..
त्याला जर हिंदू धर्म आवडत असेल तर सरल हिंदू धर्म स्विकार करावा आम्हाला काही problem नाही पण बौध्द धमाला न पटणारे कुठलेही काम करु नये
समर खडस सर आणि संभाजी भगत सर.. अगदी उत्तम विचार ठेवले thank you👌
भगत आणि खडस याच्या कडून हरामखोरी शिकावी
भिमटे सगळे येडझवे 😂😂
नका करु जाती-पाती वर वाद ,
होईल आपल्या देशाचा घात,
आम्ही तर सर्वांना आपलं मानतो, आता समोरच्याने ठरवायचं आपलं म्हणून रहायच की परकं म्हणून रहायच.🚩🚩🚩गणपती बाप्पा मोरया.🚩🚩🚩
दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देऊन आपला धर्माचा मोठेपणा करता करता येत नाही .भाऊ कदम जिंदाबाद ! ! !
ना हिंदू कहेगा ,ना बोंध कहेगा ,इन्सान कि ओलांद हैं इन्सान कहेंगा.
याकडे लक्ष घालचया आधी काही ठिकाणी गणपती विसर्जन घाण जागी होत. गणपती ला नालयामधये फेकताना विडीओ आले आहेत. त्या कडे लक्ष दया
@@maheshshinde6126 jyanni ganpati fekle na te kon lok hoti bagh. Lajshil
ओ साहेब लोक कुठलीही असो गणपती त्यांना व तुम्हाला वेगळा आहे का?.
@@maheshshinde6126 je ganpati phekat hote ani ani jyaa dharmacha nave motya motya ne ghet hoti te bagh naa kiti jativant ahet. Laiki ahe ka tyanchi.
आम्हाला भगवान गौतम बुद्ध ह्यांची मुर्ती वा फोटो घरात लावताना अजिबात कमीपणा वाटत नाही
शांततेचा संदेश देत भगवान गौतम बुद्ध जगभर फिरले
HO NA ....KONALACH VATAT NAHI ..PUN TUMCHE JAST LOK TYA BUDDHALA FOLLOW KARATCH NAHI ..TE FAKTA KHOTA JAAT PAAT MANNARA INDIAN RAJKARANI BUDDH DHARMA PALTAT
sahamat aahot
मृगजळ ओ
हिंदु बांधवांना भ. बुद्धांना नमन करतांना
अनेक वेळा पाहिले आहे .
बुद्द आणी बौद्धांचा तिरस्कार करणारे
बुद्धिहिन आहेत असे मी समजतो
पण राजकीय महत्वकांक्षेपोटी काही
लोक मुद्दाम अशी कारस्थाने करतात
दोन समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा
प्रयत्न करतात.
@@rajendrawankhade3642 agdi barobar ...ME SWATA BUDDHANNA NAMAN KARTO ..ITHE PUN KARTO ...PUN RAJKARNI LOK BUDDHIST LOKANCHYA MANA MADHE TIRASKAR UTPANN KARTAT ...MHANUN TE HINDU LA HATE KARTAT
अतिशय समतोल विचार समीर खडस आणि संभाजी भगत यांनी मांडला. विषयाचं आकलन होणे यालाच म्हणतात.
Bhau kadam Cha Neshad 🤧🇮🇳📢
Brobar
समर सर आणि भगत सर तुमचे आंबेडकर विचार ऐकून धन्य झालोय सर
तुम्हांला मानाचा सप्रेम जय भीम नमो बुध्दाय जय शिवराय जय महाराष्ट्र
नब्रता वागले ला निखिल वागलेंचा आदर्श घेण्याची गरज बाबासाहेबांनी धार्मिक स्वातंत्र जाचक रूढ़ी असलेल्या धर्मतून व्यक्तिस्वातंत्र धर्मात प्रवेश करण्यासाठी दिले परत त्या दलदलित न जाण्यासाठी 22प्रतिन्या बौद्ध लोकांना दिल्या आहे !!जय भीम जय भारत!!
आनंद द्यावा, आनंद घ्यावा
याहून दुसरे जगणे काय
जाती, धर्माच्या वेडापायी
मनुष्य जन्म हा व्यर्थ जाय !!!!
द.ग. पानसरे.....
छान …👌👌👍👍
चारोळी
यांच्या मध्ये जातिवाद , जाती-धर्म , आणि गणपती या वेगवेगळी बाबी आहेत.
बौध्द. धम्म हा इतर धर्मा प्रमाने धर्म नसुन ,धम्म ,धम्म ,धम्म . आहे है प्रथम लक्षात घ्यां .
धर्म आणी धम्मात जमीन असमान चा फरक आहे. हे प्रथम लक्षात ठेवूनच ,वीचार मांडा .
न
Obey 22 Vows Given By Dr Babasaheb Ambedkar jee During Conversion To Buddhism I ❤️ Tathgat Buddha ✍️📢📢
@@tejrajbhasarkar1356 dada dham mhanje ky ho.... mala mahiti dya
समर सर, भगत सर एकच नंबर विश्लेषण 🙏🏻
भिमटे सगळे येडझवे 😂😂
भाऊ कदम याने घरी गणपती बसविला. असे अनेकजण बौद्ध , मुस्लिम समाजाचे आहेत जे श्रद्धेपोटी किंवा हौसेने घरी गणपती बसवितात . भाऊ कदमला धमकी प्रसिद्धी मिळावी म्हणून स्टंटबाजी आहे .मी मराठा असून मला गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचा आदर आहे 🙏
शिकले सवरले आणि सन्मार्ग बाबा ना विसरले गद्दार असल्याची जाणीव होते
समर सर आणि भगत सर खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण
भिमटे सगळे येडझवे 😂😂
तालीबानी विचार फक्त मुस्लिम धर्मातच नाही तर बुध्द धर्मात पण आहे.
द ग्रेट मँन डॉ बाबासाहेब आंबेडकर
गर्व आहे जय भिम असल्याच्या
चांगला माणूस भाऊ कदम.
त्याच्या बद्दल विनाकारण वाद उभा केला जातो आहे. आशाने त्याचे करीअर संपेल.
जे लोकं भाऊच्या विरुद्ध बोलतात त्यांच्या च कार्यावर इतर समाजानी बहिष्कार टाकला उदा जे दोन पाहुणे बोलत आहेत त्यांच्यावर चालेल का त्यांना,डॉ किती छान बोलतात उत्तम
हा राग द्वेष दिसून येतो पण कोणी एकानी बप्पा बसू न बसू फरक पडत नाही हे अनादी अनंत आहे आणि राहणार.
खूप मोठं दुर्भाग्य आहे....३५० वर्षा अगोदर महाराजानी सर्व जाती भेद विसरून सर्वांना एकत्र करून स्वराज निर्माण केला
तेच आज काही राजकारणी कंतक वादी नेता मुले व काही मूर्ख माणसं न मुळे काही वर्षात पुन्हा सर्व हिंदू धर्म विस्कळीत होणार आहे. आणि पुन्हा मुघल आणि इंग्रज शासन होण्याची भीती आहे
मानाचा जयभिम आदरणीय भगत सर खणखणीत, दणदणीत, 👌👌👌🙏🙏🙏🙏
भिमटे सगळे येडझवे 😂😂
आरे भावानों प्रत्येकाची श्रद्धा आसते,कलाकरांना जात नसते,धर्म नसतो,रंग नसतो,जर गणपती आणला तर काय फरक पडला??
शेवटी भाऊ कदम हे सर्वांना आपल्या कलेतुन पोट भरुन हसवतात आणि हेच आम्हा सर्वांना आवडतं
भाऊ कदम तुम्हाला सलाम आहे,आसा कलाकार खुपच उर्मील मीलतात
देवावरती गाणी गाऊन, काम मिळवुन पोट भरू शकतात पण त्याचा प्रत्येक क्षेत्रातले कलाकार तिरस्कार करणे सोडणार नाहीत
Babashebanch naav gheun pot bharnaare nich nalayk sudhha ahet basahebanch khaych gan dusrych gaych hoki nahi bhau rajkarni sagle
TU PUN BABASAHEB CH NAV VAPRUN PIT BHARTO
Abhigit warned mahntat ki constitushn
Matwch ki dharma tar mi mhante tyani hindudhrm ghyva buddha dharma asun he Karen yaga nahi mag hindu lok ka nahi lavt Ambedkarncha fhulencha photo lavtat ka nahi tari aso dhrm swatntryamule ganpti mala bhau kadamche prbodhn kara bahishkar taken mhanun manusmrti chi pat rakhan he buddhani janun ghetly pahije
Yes correct
Right bro
खडस साहेब खूपच छान explain करता तुम्ही . काय व्यक्तिमत्त्व आहे! ग्रेट.
थोडक्यात महत्त्वाचे बोललात.
भाऊला गणपती (किंवा अन्य अशा काल्पनिक ,कल्पनाविलासीत, निराधार, वैज्ञानिक कसोटीवर न टाकणाऱ्या वस्तू) बसवायचे आहे तर त्याने ते जरूर बसवावे ते त्याला बाबासाहेबानीच दिलेले स्वातंत्र्य आहे.
एक मानसशास्त्राचा नियम मी कुठं तरी वाचला होता की " एखादी खोटी गोष्ट सुध्दा शंभर वेळा सांगितली की ती खरी वाटायला लागते"
आपण तर गेल्या कित्येक वर्षांपासून असल्या कल्पनाविलासीत भाकडकथांचा अक्षरशः आंधळे
पणाने (सत्यता , अस्तित्व न तपासता ) अनुकरण करीत आलो आहोत नव्हे त्या खऱ्या असल्या बाबत आपल्यावर बिंबविल्या गेल्यात.
आता जर अगणिक वेळा आपल्याला असल्या गोष्टी सांगितल्या असतील तर खऱ्या वाटणारच .
जग कुठं जातंय आणि आपण या काळातही दगडं धरून बसलोय. कीव येते मला अशा सर्व लोकांची (भाऊंची थोडी जास्तच येते). कुणाच्या भावना दुखण्याचे तशे काही कारण दिसत नाही पण धर्म म्हटला की संवेदनशीलता आलीच .म्हणून माफी असावी.
बाकी भाऊ एक नंबरचा हास्य विनोद करणारा कलाकार .
GANPATI KHOTA TAR TUJHA BUDDHA PUN KHOTA NAHIKA ?? ANI ALLA PUN KHOTA ..PUN TE BOLAYCHI G88ND NAHI TUJHI ...
@@idontcareiअरे mayghalya आधी स्वतः च्या नावे अकाउंट बनवून बोल . तसा मी अल्पबुद्धिधारकशी बोलतही नसतो म्हणा. बेअक्कल कुठला , मुद्द्याला धरून बोलायची हिंमतच नाही.
कुणाची तुलना कुणासोबत करायची एवढी साधी गोष्ट कळत नाही. आहेच तू बुद्धिहीन त्याला तू तरी काय करणार?
भाऊ कदम संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आहेत त्यांना कुठल्या जातीत धर्मात बांधू नका त्यांच्या वर सगळा महाराष्ट्र प्रेम करतो
TE TAR AHE PUN BHEEM ARMY WALYANNI ANI BODDH SAMAJANE TYANNA MAFI MAGAYLA LAVLI ITKE JATIVADI AAHET TE
ज्या दिवशी मंदिरा समोरील रांगा वाचनालया समोर लागतिल. त्या दिवशी भारत जगात महासत्ता होईल.
युगपुरुष, भारतरत्न ~B. R. Ambedkar
Jai bhim
@@abhijeetkirtane5450 te temple nahi vihar ahe 😂
मंग तू कशाला बुद्ध विहारात जातो त्या टकल्याकडे तुपन वाचनालयात जायचं ,स्वतःच ठेवा झाकून आणि दुसऱ्याच पायच वाकून
आला कुठला सांगणारा
@@user-vl5pd1ln5l taklya tu asel kutrya
@@user-vl5pd1ln5l konala taklya boltoy te sang
भाऊ कदमांचे बरोबरच आहे जात व्यवस्था ही लोकांना कमजोर बनवते
आम्ही लहान असताना आमच्या गावात महारवाडा अजुन ही आहे त्या महारवाड्यात अजून ही तेथ कांबळे कुटूंब आहे त्यांच्या घरी गणपती मांडला जातो त्याचा मुलगा माझ्या बरोबर शाळेत होता त्याच्या सर्टीफिकेटवर हिंदू महार हरीजन होते नंतर नव बौद्ध झाले कुटूंब तरीही गणपती मांडला जातो आम्हीही जातो गणपतीला गणेश चतुर्थी ला मग भाऊ कदम यांनी गणपती बसवला तर बिघडलं कुठे तुम्ही नव बौद्ध समाज म्हणवता मग आकर्षणाचा फायदा महार चांभार म्हणुनच घेता ना नव बौध्दाना फॅसीलीटी नाहीत मग फायदा पिढ्यानपिढ्या का घेता हरामखोर साले आंबेडकर यांनी घटना लिहील्या पण आंबेडकरांनी पार्लमेंट मधे जाऊन रेषीम कपड्यात गटारातले किडे नेले ब्रिटीशांनी विचारले हे काय आंबेडकर यांनी सांगितले गटारातले किडे आहेत हे कितीही रेषमी म्हणजे पवित्र करायचे ठरवले तरी हे गटारातच जाणार त्यांच्या म्हणण्या नुसार खरेच ठरते आहे धन्यवाद परत आसे लेख यु ट्यूब वर टाकु नका
भारत देशात जातीवाद कधीछ संपनार नाही
Pan islam sampnar
मानाचा जय भिम समर साहेबाना आणि शाहीर संभाजी भगत साहेबांना...
@10:00 संभाजी भगतजी भाऊ कदमला सर्व इतर जातीच्या कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी आणि जनतेने डोक्यावर घेतले आहे ते भाऊ कदमच्या अभिनय गुणांमुळे ! भाऊ असो नाही तर सिद्धार्थ जाधव असो - अजय अतुल असो ह्यांचा सर्व जण मान करतात ... आपण आपल्या द्वेषाचे विश ओकत आहात फक्त
यांचे कामच हे आहे..! जातीमधे भांडमे लावायची.. ! मग हे त्यावर लेक्चर झोडनार..
बाबासाहेब यांचे काम एका समाजाप्रती नाही, तर प्रत्येक भारतीय साठी आहे.,. मीडिया ने बाबासाहेबांना समाजापर्यंत लिमिटेड केले आहे
संभाजी भगत आणी समर खडग तुमच्या सारख्या हुशार आणि मत पटवून सांगणाऱ्यांची गरज आहे
Lol
समर खडस आणि संभाजी भगत सर् खुप ग्रेट विचार आहेत दोघांचे
खडस सर भगत सर धन्यवाद , ,
Jitkya lokani ithe je lihle aahe kharach mala khup abhiman vato tumcha kaaran baba shebani aaplya saathi sagle saan sodle aahe aaplya saathi te jive mukle maag aapan kaa maange rahave he sagle murakh lok news var aale aahet aapala dharm naahi dhamm aahe
मा. समर खडस यांनी खूपच चांगल्या शब्दात योग्य मुद्दे मांडले आहेत 👍
Nice
Bakwas manun bakwas knowledge bakwas vicharsarani
बरोबर आहे
ज्या दिवशी मंदीरसमोरील रांगा ,ह्या वाचणालयात जाणार ,तेव्हा भारत हा महासत्ता होणार
तु जा पहिले
भाऊ कदम साहेब । तुम्हाला साहेब म्हणायची सुध्दा मला लाज वाटते।
मला सांगा कदम ।तुमच्या स्वपनात आला होता का ओ गणपती । बाबा साहेब का नाही आले। का तुम्हाला कोणी धमकी दिली आहे का। तुम्ही गणपती बसवला नाही तर। तुम्हाला फू बाई फू किंवा चला हवा येऊ दया या। शो ।मधुन तुम्हाला काढले जाईल मला हे कळत नाही लोकांच्या स्वपनात। देव देवीच का येतात त्याचं काय घेऊन खालंय लोकांनी
या गोष्टी वर विचार केला गेला पाहिजे
।।जय भीम।।
Whatever explained by samar khadas was simple and understandable..... Ur calmness during this debate was great.
भिमटे सगळे येडझवे 😂😂
भाऊ कदम ला अभीव्यक्ती स्वांतत्र्य नाही का
धर्म कोणताही असो ज्याला जे पटत त्याला ते करु द्याव.तसेच
आपण मैत्री करताना कोणाची जात विचारुन
तर करत नाही ना
आपण सर्वांनी एक गोष्ट समजुन घेतली पाहिजे आज काळ बदलला आहे
७० वर्ष झाली काय काय बदल झाला
जरा विचार करा समजदार बना
आपण सर्वांनी प्रत्येक धर्माचा आदर करुन
प्रत्येक धर्माचे सण एकत्र येवुन साजरे करुया
बघा सर्व काही चांगल होईल, नाहितर
काही स्वार्थी लोक ,लिडर ,नेते, कधी ही
एकत्र येवु देणार नाही .
आपल्या समाजात भांडण लावुन देत राहतील
आणि आपण मैत्रीचा ,शेजार धर्माचा,कोणताही विचार न करता ह्यांच्या आदेशावर
भांडण करायला व मारामारी करायला बाहेर
पडतो.पुन्हा सांगतो जे कोणि कार्यकर्ते व
लिडर जाती पाती वर बोलुन भडकावत असतील तर शहाणे व्हा त्यांच्या नादी लागु
नका .
आपल्या कुटूंबाची ,आपली व आपल्या
मित्राची प्रगती कशी करता येईल हंया
गोष्टीं साठी आपली ताकत व बुद्धी वापरा
तर सर्व काही समस्या सुटतील.
धन्यवाद.
Maitri vegli ...ani dharm vegla..tumche muslim mitra aahet mhanun Kay gharat namaz padtat Ka Roz tumhi?
Bhau kadam समाजात समजा सारखा वाग
Iam hindu ,and iam proud of that
राज्यघटनेत आरक्षण हे हिंदू (SC) ला दिले आहे. बुद्धांना नाही
पण स्वतःह ला बुद्ध मनुन घेणारे आरक्ष पूरते कागदोपत्री हिंदू (SC) असतात
Tujh education khupch kami ahe mitra
मग आरक्षणाचा ठोपरा बौद्धांवर का ठेवता
Navnath Dahiphale एकदम बरोबर बोलला जगाला दाखवायला बौद्ध आणि कागदपत्रांवर सवलती साठी लगेच हिंदू महार मांग लावता दुतोंडी गांडूळ
@@user-mg2rj6lp3r कागदपत्रांवर पण बौद्ध चं लिहितो,आम्ही हिंदू धर्म त्याग केला आहे़.
संविधानात अस नमूद केलेले आहे की तुम्हांला धर्म बदलता येतो पण तुमची जात बदलत नाही आणि आम्ही आरक्षण घेताना हिंदू म्हणत नाही कधी स्वतःला, धर्म म्हणलं की बौध्द म्हणतो आणि आम्हाला गर्व आहे बौध्द असल्याचा.
60 वर्षानंतर भाऊ सारख्या माणसांना प्रबोधनाची गरज ही मोठी शोकांतिका आहे.....हाजारो वर्ष जो समाज गाव कुसा बाहेर हीन कुत्रा पेक्षा बेकार जीवन जगत तेव्हां गणपती आणि बसविणारे कोठे होते ज्या महामानवामुळे आपली ओकात वाढली त्यांच्या विचारांचा विसर पडला का?बरेच मागासवर्गीय लोक गणपती आणि देवी देवता करतात त्यानां कोण काय म्हणतंय......बौध्द व्यक्ती ला जाब विचारण्यात काय गैर ........तक्रार करणाऱ्यानो लक्षात ठेवा मनुवादी विचारांपुढे काल ही अशपृश्य होता आजही आणि उद्या राहणार.......
मला या स्वतःला बौद्ध धर्मची दीक्षा घेतलेल्या सर्व आंबेडकर वाडी विचारांच्या लोकांना एकच विचारायचे आहे की तुम्हाला ज्या 22 प्रतिज्ञा डॉ आंबेडकरांनी दिलेल्या आहेत त्यात सांगितले आहे की देवी देवतांची पूजा करू नका गौरी गणपतीची पूजा करू नका हिंदू धर्म पुरेपूर त्यागून बौद्ध धर्म तुम्ही स्वीकार केला हे खरं आहे परंतु मला असं वाटते की आजही तुमच्या दलित भारतीय बौद्ध धर्माच्या लोकांनि हिंदू धर्म सोडलेला नाहीहे करण आजही तुमच्या बायका नवऱ्याचा कुंकू लावतात,बांगड्या भरतात, मंगळसूत्र घालतात आणि हिंदू धर्माप्रमाणे मुलांचे नावे पंचांग पाहून ठेवली जातात आधी ही परंपरा बदला आणि हिंदू दलित S C चा त्याग करा आणि भाऊ कदम सारख्या भोळ्या कलाकारास धमकी देऊ नका मग समजू की तुम्ही सच्छे बौद्ध आहात तुम्हाला वाटत असेल की
Agdi barobar
मि हिंदू आहे. पण मि कधी गणपती बसवत नाही. बाबासाहेब नी दिलेली दिक्षा दिली आणि प्रतिज्ञा भाऊ कदम यांनी वाचावी.
NAHI BASVAT TAR NAKO BASVU ..TO PRATEYKA CHA PERSONAL CHOICE AHE ..BHAU NE BASAVLA TAR TO TYACHA CHOICE AAHE
गणपतीचा जन्म,निर्मिती हे वैज्ञानिकतेत बसतेयका, अशी चर्चा मिडियाने घ्यायला हवी होती.
TU 13 DEKH😉
👌
Barobar ganpatila jagat kon olkhate he pan midiyani dhakhun deyalala pahije
@@shilwantkamble6691 Ganesh murti kontya deshat kiti ahet te pn search kara
ABP माझा हाच खरा जातीयवादी चैनल आहे. ज्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजप्रबोधन कार्यक्रम असतात त्यावेळी live कार्यक्रम का दाखवत नाही???? आणि आताच यांचं एवढ प्रेम उतू आले????
vichartay kon tumhala trp navachi gost aste kaahi , aani tumche te vikshipt dance baghnaar kon ? tyapeksha ekadha jay bheem navacha channel suru kara toch bagat basa
तू आमच्या मधे पडू नकोस.. पुण्याची ब्राम्हण बाई मेघा खोले ही आज सुद्धा96कुळी माराठ्याना शूद्र म्हणून हीन्वते तिकडे लक्ष दया..
@@ushakkalmhatre4005 tumcha tr Kay doke naslele
@@aksh6107 Gp Bullyaa
Gautam kharat नालायक आहेत
माझे तर अनेक मित्र बौद्ध आहेत ते सर्व गणपती उत्सव साजरा करतात इतकेच काय तर हा उत्सव साजरा करण्यात तेच आघाडी वर आहेत....
तसेच नवरात्र आनी सर्वच सण उत्सव साजरा करतात...
बौद्ध धर्माच्या लोकांनी 22 प्रतिज्ञाचें पालन करावे.
22 प्रतिज्ञा कोणत्या मला लिहुन पाठव
Ambedkar’s rules can be changed as the time progresses.
समर खडस 👌👍👍👍 17:22
मला आज न्यूज बघून कलाल की भाऊ कदम बौद्ध धर्मीय आहे.....🤔
मला तर आज
Malahi
Pun Buddha Dhammachae Acharan Kara 22 Vows Madhae Spasht Lehlaelae ahae Ganpati Baswanae Va Mananae Chukechae Ahae 📢✍️🆗🇮🇳🇮🇳
@@jayBharatiraanga6425 ओरिजनल बुद्ध धर्मात तसं काही नाहीये...
@@jayBharatiraanga6425 TE SAGLA JATIVADI DUKKARANE LIHILA AAHE
जातीच्या नावाखाली भाऊ कदम यांचे पाय ओढताय लोक. त्यांचे success बघून जळत
आसतील कदाचित.😄😅
AGDI BAROBAR
पूजनीय भंते राहुल बोधी,फार मोठे विचारवंत आहेत.त्यांचा आम्ही आदर करतो परंतु सदर विषयाचे त्यांचे विचार आजिबात पटण्यासारखे नाहीत.अश्या बाळखुळे लोकांची पाठराखण करणे योग्य नव्हे.70 वर्षा नंतर ही लोकांना धम्म कळू नये ?ही धम्माची शोकांतिका आहे. समर साहेबांच्या विचाराला सलाम करतो.
डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्माच्या तत्वाच्या विरोधात लोकांचे वागणे चालू आहे.
Bodhi saheb u r great
आनंद शिंदे आदर्श शिंदे प्रल्हाद शिंदे यांचावर बंदी आणणार का ?
Tu aan ki tuzi bahinc tyaci bayko ahe
बरोबर 🙏👍
Right
समर खडस यांचे बरोबर आहे दुसरी गोष्ट 22प्रतिज्ञा व सविधान हे वेगळे आहे प्रतिज्ञा ह्या बौद्ध धम्म लोकांना दिल्या व सविधान देशाकरिता ज्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नाही छुआछुत अन्याय अत्याचार तून मुक्त होण्याकरिता बौद्ध समाज कसे चांगले जीवन जगणे हा मार्ग दिला 22प्रतिज्ञा
भारतीय संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे.भाऊ कदम यांनी जाहीर करावे की ते कोणत्या धर्माचे आहे? धर्म बदलता येतो.
I am with Samar khadas sir.
His views are very clear informative and knowledgeable.
भिमटे सगळे येडझवे 😂😂
कलाकाराला जात धर्म नसतो ।
हे खरं आहे।
अरे मित्रानो गणेश उत्सव एकत्र येण्यासाठी आहे
अरे भाऊ बुध्द जयंतीला जाताे का
@@milindkamble9753 tu shivjayantila jato ka
एक नंबर, खडस सर,
अतिशय सुरेख मांडणी,
जयभीम, जयमूलनिवासी.
देशाच्या पंतप्रधान व राष्ट्रपतीने गणपतीची मुर्ती घेऊन इतर राष्ट्रांना भेट दयावी व सांगावे हा आमचा देव आहे व आमचा आदर्शचे अनुकरण विश्व ने करावे. ह्याची आरती केल्याने प्रगती होते.
जय भीम
समर खडस साहेब आपण खूपच चागले विचार मांडले आहेत,
सर्व समाज्याने याचा विचार करावा,
clarity of thoughts from Sameer Khadas and perfect analysis of religious domination by Sambhaji Bhgat
A
@@Anujasworld ?????
भिमटे सगळे येडझवे 😂😂
हे असच तुम्ही प्रत्येक वेळी स्वतः ला आम्ही ईतरां पेक्षा वेगळ आहोत हे दाखवून देता आणी नंतर बोलता की हा समाजच आम्हाला त्यांच्या पासुन वेगळ समजतो...😔 आत्ता पर्यान्त आम्ही भाऊ कदम यांना एक उत्तम कलाकार म्हणुन आेळखत होतो पण आता ते कुणा विशेष जातीचेच आहेत ही एक नवीन अोळख करून दिलीत...😔...(स्वतःला सो कॉल्ड आम्ही सर्व भारतीय एकच आहोत हे सांगणारे.....)
मला आपले विचार पटले , धन्यवाद
Ho barobr
यातील सार एकच आजही बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारयाना बाबासाहेब अजून ही कळले नाही
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन 🙏🙏
Saamar sir tumala manacha jay bhim
आता बिषय हा निर्माण होतो कि डॉ: बाबासाहेब मोठे कि भगवान बुद्ध? शिकुन संघटित तर झाले पण त्याच्या उपयोग का फक्त आपल्याच लोकांवर बहिष्कार करणे हा होय का? अस करुन शेवटी आपण बौद्धिक स्तरावर अविकसित आहोत अस दिसत!
Ur 1st question is best.tumhala yache ans bhetle nahii kay ajun??? But i think aambedkar is big than Lord budhha...coz.lord budhhane reservation nahi dile na
Aamchya sathi Baba Saheb dhaun aalet ganpati nahi tya mude aamhi ganpati manat nahi
Jay Bhim
Jay Shivaji maharaj
@@jaybharat6221 oh bhavu...comment la ganpati nahi tr Lord buhhda aahe...tumhi ase manta ka mg ki tumchya sathi lord budha dhavun nahi aalet tr babasaheb aalet.
Question ek number aahe vichar karnya sarkha
Question ek number aahe vichar karnya sarkha
राहूल बोधि साहेबांचा अभ्यास कमि पडतोय.
Wah..आज भाऊ कदम यांची जात कळाली..
Dr बाबासाहेब आज आसते तर आज हा जतीवाद नसता ...खरच बाबासाहेब हवे होते..
💜🇮🇳जय-भिम 🇮🇳💜
💜🇮🇳नमो- बुध्दाय 🇮🇳💜
💜🇮🇳जय-संविधान 🇮🇳💜
💜🇮🇳जय-भारत 🇮🇳💜
समर खडस साहेब (सह संपादक, म. टा) यांनी खुप छान -सुंदर विचार मुलाखती मध्ये मांडलेले आहेत. तसेच शाहीर भगत यांनी सुध्दा चांगले विचार मांडलेले आहेत.
JAI SHRI RAM JAI SAMVIDHAN JAI BHARAT
भाऊ कदम फेमस व्यक्तिमत्त्व आहे म्हणून बळी पडले बाकी काहीच नाही। माझे बरेच मित्र आणि मी आम्ही मिळून 14 एप्रिल साजरी करतो आणि गणेशोत्सव तसेच इतर सर्व सण साजरे करतो ना त्यांना कुणी वाडीत टाकलं ना मला माझ्या धर्माने बहिष्कृत केलं हे सर्व काही ठरावीक लोक स्वतःच दुकान चालवण्यासाठी करत असतात
भाऊ कदम , बघा हा तेच महाराष्ट्रतले लोक आहेत जे काल तुमच्या jokes वर खळखळून हसत होते , आणि आज तुमच्यावरच गणपती बसवला म्हणून आक्षेप घेतला , म्हणजे मग आता पुढे काय बौध्द लोकांनी वेगळा गणपती बसवावा की काय , आता हेच राहील होत .
Vegla ganpati buddhalokani ganpatich basvyha nahi re
बाकी केलेंडर, वार, नातीगोती,नाव..,हे हिंदू धर्माचे वापरतात.
समर खडस अति सुंदर विचार मांडणी सुंदर विवेचन !
@Vivek Kamble mag tula Bharata chi history mahit nahi,,,
@Vivek Kamble Bharat(bharata) Kon ahea mag? Mahit ahe ka? Sarva bhartiya che roots Hindu ahe,,
Nikam ya deshatc he shodh laglet dusre deah hstat
@sangita chandanshiveTai thoda thand ghya 😀,, spelling shika nanter comments Kara,, Te purviche buddha Hindu cha hote...
संभाजी भगत सर thanks for your opinion "जय भीम"
भाऊ कदम यांना विनंती एका म्याना मध्ये दोन तलवारी रहात नाहीत तसेच एकाच दगडावर पाय ठेवा एक तर तुम्ही बुद्ध म्हणून रहा किंवा
हिंदू म्हणून रहा हि तूम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
संविधानाने दिलेला आहे.
Shahir bhagat very good speech about Kadam
Samar sir great.
बौद्ध धर्मात अहिंसा करु नये असे असतांना बरेच जण कोंबडी खाणारे दारू मांसाहार करतात त्या बद्दल बोला
Baman pan he sagale kartat tyach kay te sag adhi
***भाऊ कदम ! हे उत्तम कलाकार आहेत.आणि सर्वांचे आवडते आहेत.माझ्या मते सर्व रसिकांचे मनोरंजन करणारा उत्तम माणूस आहे.त्यामुळे भाऊ कदम यांचा सर्वानी गौरव केला पाहिजे.***
जे नुसतंच देवा धर्मावर जळणार,,,, त्याला देव काय कळणार.....
Mr Samar khadas ...great speech...! I like it!
Samar khadas Saheb khup chan boltat....
निदान बौद्धांनी तरी गणपति किंवा ईतर देवी देवतांच्या भानगडीत पडु नये.कारण ह्या सर्व काल्पनिक गोष्टि आहेत.बौद्ध धम्म हा विज्ञान वादि आहे.आणि भाऊ कदम यांनी तर बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे.तर त्यांना अत्यंत गरज आहे ती , बौद्ध धम्म शिकण्याची .
खडस साहेब प्रबोधन करण्याची पद्धतच आपण म्हणता ती बरोबर आहे.
ABP माझाचा सर्वप्रथम आभार....की ही चर्चा इथे मांडुन तालिबानी प्रवृत्ति ला नांगडं केलं म्हणुन..!!
Abe yedzavya
Ha MUKUND ANPAD aani MURKH aahe...yala koni reply deu naka...gaiche mut pinare aamhla AAKAL shikvatat
अबे अडानचोटांनो तुमचं पितळ उघडं पाडनारच ...आम्ही गाईचं,मुत पित नाही तु माझं मुत पितोस मग पी लवकर @pravindeshmukh & Siddharth😉
USHAKKAL MHATRE अबे येड्या तु भिमरावांना का मधी ओढतो बे ?
बाबा साहेबांन बद्दल बोलायची लायकी नाही कोणाची तर जरा त्यांच्या बद्दल बोलताना जरा विचार करा...बाबा साहेबच होते ज्यांनी मनुस्मृती जाळली रायगडाच्या पायथ्याशी बाकी कोण नव्हत आला ते तेवढ लक्षात ठेवा
मटा चे अध्यक्ष बरोबर बोललेत , मिलिंद कांबळे आणि राहुल बोधी यांना त्यांचे मत व्यवस्तीत नाही मांडता आलेत
फालतू चर्चा. एका बाजूला समानता पहिजे म्हणता आणि स्वतः जातिभेद पाळता.
...मघ मित्रा तुम्ही समानता आनण्यासाठी जाळीदार टाेपी घालुन नमाज पडयला का जात नाही?किंवा आमच्यासाेबत बाैद्ध विहारात येऊन 22 प्रतिद्दा का म्हणत नाही?किंवा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना का करत नाही.तुम्ही तसं करत नाही कारण तुम्हाला तुमच्या चिंदु धर्माच आस्तित्व टिकवायच आहे...
शाहणपना चाेदणं खुप साेपं आसता मित्रा...
..मघ तु जातिभेद मिटवण्यासाठी जाळीदार टाेपी घालुन नमाज पडायला जाणार का?किंवा आमच्या साेबत पंचशिल त्रिशरण म्हनायला येणार का?मित्रा आम्हाला समानता हवी आहे.पण ज्या मध्ये आमचं आस्तित्व मिटवुन जाणार आसेल तर आम्हाला काही गरज नाही समानतेची
@@bharatsonkamble859 barech se hindu jaatat church ani mashid made
@@rohitmondkar21 church madhe Jana ani gharat namaz Padna vegli goshta aahe..tase tar barech jaibhim wale pan Pooja path kartat ajun hi
भाऊ कदम बौद्ध आहे अरे वा 👍 यांनी अस का केलं, त्यालाच विचारले पाहिजे व याचं आत्मचिंतन आंबेडकरी समाजानं करावं. समाजाला जागृत करणे आवश्यक आहे. नाही तर.......पुढील काळ कठीण आहे.