70 वर्षात देशात सामाजिक व आर्थीक खुप फरक पडलेला आहे. दर दहा वर्षानंतर देशात जणगणना करुन प्रत्यक्ष त्या त्या वेळी जातीनिहाय स्थीतीचा आढावा घेतला जावा. त्यानूसार आरक्षण कीती असाव व त्याप्रमाणे घटनेमध्ये बदल व्हायला हवेत.
ज्याचा आरक्षणाचा लाभ घेवून सामाजिक शैक्षणीक दृष्टीने उन्नत होऊन आर्थिक विकास झाला अशांना आरक्षणातून वगळण्यात आले तर इतर आरक्षणातील लोकांना लाभ मिळेल.व जे आरक्षणात येत नाही परंतू बदलेल्या परिस्थितीत आर्थिक मागासलेल्या इतर समाजातील लोंकाना विकासाचा लाभ मिळू शकेल.
चंद्रचूड साहेब एका लेखात म्हणतात घटना चांगली असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक नसतील तर घटना वाईट ठरते याउलट घटना वाईट असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक असतील तर घटना चांगली ठरते.पाहण्याचा दृष्टीकोन चांगला असावा.
खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही वंचितांचा प्रकाशपर्व !!!
तमाम मराठा तसेच सर्व जातीय बांधवाना आणि भगिनींना एक कळकळीची नम्र विनंती दोन ओळी कृपया वाचून घ्या.... जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस रयतेचा विचार केला.कोणताही भेदभाव न मानता जनता सुखी तरच आपण सुखी असं मानलं. सर्व तुम्ही आम्ही ज्या प्रकारे त्यांचे विचार आचरणात आणत आहोत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्याचप्रमाणे आपण कोणत्याही आरक्षणाला न आंदोलन करता आपण सर्व जनतेसाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी आपल्या सरकारला विनंती करावी. ज्या प्रकारे आपण बाहेर आता रोज ऐकतोय आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर असावे तर हो हे योग्य आहे.तुम्हीच विचार करा आपला महाराष्ट्र नाही तर आपला संपूर्ण देश या निर्णयामुळे खूप पुढे जाईल. पूर्ण देशाला आपल्या महाराष्ट्राची ताकद माहीत आहे.पण हेच महाराजांच राज्य जर असं आपापसात भांडत राहिलं तर तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांना भविष्यात खूप त्रास होईल कारण वाढणारी लोकसंख्या.आजची परिस्थिती अशी आहे की गरीब हा गरीब आणि श्रीमंत हा अजून श्रीमंत होत चालला आहे. मराठा बांधवाना विनंती आहे तुम्ही ज्या प्रकारे मोर्चे शांततेमध्ये काढले ते खूप चांगले झाले आपल्या कोणत्याही भावाला जीव गमवावा लागला नाही.पण आज ज्या प्रकारे निवडणूक आल्याकी राजकारण्यांकडून माथी भडकवून आपला मराठा बांधव आरक्षणासाठी स्वतःचा जीव देतो हे खूप दुःखद आहे. याच मराठा समाजाला विनंती करतो की जर आपण खरंच महाराजांचे मावळे मानतो तर आपलंच कर्तव्य आहे समाजाला सोबत घेऊन जाणे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून समान नागरी कायद्यासाठी लढा द्या.तुमच्या बरोबर सगळा समाज सर्व जाती मधील बंधू भगिणी या कायद्यासाठी उभे राहतील हे नक्की.हीच वेळ आहे राज्याला देशाला पूढे घेऊन जाण्याची.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 जय शिवराय जय भीम जय अहिल्या काही जास्त बोललो असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏
साहेब आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे. ज्यां समाजाची प्रगती झाली आहे त्यांचे आरक्षण सरकारने काढून घ्यावे आणि ज्यांची प्रगती झाली नाही अशा गोरगरिबांना आरक्षण द्यावे. गरीब समाजातील लोक आरक्षण साठी मोर्चे आंदोलन.भांडण तंटे करणार नाही. . साहेब एका एका घरामध्ये स्वतः पत्नी. मुलगा सून सरकारी नोकरीला आहेत अशा लोकाची प्रगती खूपच चांगली आहे तरी पण आरक्षण चा फायदा घेतच आहेत.अशा लोकांनी स्वतः आरक्षण सोडलं पाहिजे.हे लोक जर आरक्षण सोडत नसतील तर सरकारने त्यांचे आरक्षण काढून घ्यावे अणि आर्थिकदुलभ घटकातील लोकांना द्यावे अशी विनंती सरकायला करतो आहे
आता परिस्थिती बदलली आहे.जातीय भेदाभेद आणि सामजिक भेदाभेद सुद्धा हळूहळू कमी होत चालला आहे.त्यामूळे ह्या सर्व reservation हे category सोबतच आर्थिक आधारावर सुद्धा असले पाहिजे.
* एक संशोधन--- आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचे जर संसदेत मान्य झाले... तर सर्व प्रथम ह्या देशातील रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हक्क असेल.. कारण त्यांच्या इतका आर्थिक मागासलेपणा ह्या देशात कोणाचाच नाही ..आणि असा निर्णय करायला कोणाचच दुमत नसेल.. कारण ते सुद्धा ह्याच देशाचे नागरिक आहेत..आणि त्यांनाही आर्थिक सुख उपभोगण्याचा अधिकार आहे.. 🌸🌸🌸 🙏🏻🙏🏻🙏🏻
* Cast is built for the first time by upper community and then * Reservation built by indian constitution... So stop permanantly cast and discrimination firstly... If u need to stop reservation permanantly.. Think well... 👍👍👍👍👍
गरीबी हि काय असते हे सगळ्यांनाच माहीत नसते.एखाद कुटुंब अस असत कि वडील नोकरीला असतात.भाडयाच्या जागेत राहतात.वडील कसेबसे दोन मुलांना सांभाळत असतात शिल्लक अगदी झीरो अशा मुलाचे पुढील जीवन कसे जगत असतील याचा अंदाज घ्यावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा जातीच्या आधारे नाकारला होता की आर्थिक निकषावर ,आंतरजातीय विवाह सक्तीने झाला पाहिजे,उच्चवर्णीय समाज आरक्षण मागतो पण दलित समाजाच्या मुलीबरोबर मग्न करत नाही,
आरक्षणाचा लाभ घेणारे कधींही जात संपू नये अशासाठी सतत जातीवर अन्याय होत आहे अशी टीका करताच.आपला आरक्षणचा लाभ निरंतर मिळाला पाहिजे अशासाठी जाती जपण्याची दक्षता घेतली जाते.
*आरक्षण घेत असाल तर एक झोंबनार सत्य* भारतात एकूण 6300 च्या वर जाती आहेत.खालील माहीतीमध्ये सामाविष्ठ जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत. 1) *SC* (अनुसुचित जाती) एकूण जाती - *59* आरक्षण - 13%. 2) *ST* (अनुसुचित जमातीं) एकूण जाती - *47* आरक्षण - 7%. 3) *OBC* (इतर मागासवर्ग) एकूण जाती - *346* आरक्षण - 19%. 4) *SBC* (विशेष मागासवर्ग) एकूण जाती - *7* आरक्षण - 2%. 5) *VJ* (भटक्या जमाती 'अ') एकूण जाती - *14* आरक्षण - 3%. 6) *NT - B* (भटक्या जमाती 'ब') एकूण जाती - *35* आरक्षण - 2.5%. 7) *NT - C* (भटक्या जमाती - क) एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%. 8) *NT - D* (भटक्या जमाती - ड) एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%. *एकूण आरक्षण - 52%.* *व ते घेणा-या एकूण जाती - 510.* त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणा-या एकूण जाती - *59*. तर फक्त बौध्द समाजाचा (आंबेडकरी) आरक्षणाचा टक्का काढला. तर तो(0.3%) *पूर्णाकात नव्हें तर पॉंईंटमध्ये येतो....... "म्हणजे एक टक्काही नव्हें".* तसेच *Atrocity* कायदयाचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती (59) व अनुसूचित जमाती(47). म्हणजे एकूण = *108 जाती* येतात. म्हणजे *सुधारणांचं काय ? हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्याचे दुष्परिणाम या सर्व 108 जातींना भोगावे लागतील*... एकटया बौध्दसमाजाला नव्हें. असे सर्व *वास्तव* असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो *बौध्दसमाज.* व यांनीच सर्वांच्या नोक-या पळविल्या *असा गुडघ्यात मेंदू तर्क* लावला जातो. *वरील सर्व 510 जाती या डॉ.बाबासाहेबांच्या उपकारावरच जगतात....... त्यांच्या* *स्वत:च्या व त्यांच्या नेत्यांच्या पुण्याईवर नव्हें.* *पण यातील 99% जातींना या *महामानवाचे* नाव घ्यायलाही लाज वाटते. यांनी त्यांना मिळणा-या फायद्याचा बाप कोण ? हे *स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली स्थिती आठवून* जरा स्वत:च्या मनालाच प्रश्न विचारावा. *जनजागृतीसाठी जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण सत्य काय ते सर्वांना समजलेच पाहिजे.*
सतर वर्ष झाले आरक्षण असतानाही मंत्री, खासदार, आमदार ,न्यायाधीश,वरिष्ठ अधिकारी, मध्ये ओबीसी,एससी, एसटी चे लोकाना आरक्षण चा फायदा झाला नाही तर उच वर्णीय जनतेचे प्रतिनिधी सर्वात जास्त आहे
जातीयवाद नष्ट करून आर्थिक परिस्थिती उंचावणे महत्वाचे आहे. डॉ. आंबेडकर यांना हे अपेक्षित होते पण फायदा घेऊन ठेवले आहे. काही लोक श्रीमंत होऊन फायदा घेतात.
मराठा समाजाला आरक्षण मिळो नाही मिळो ते समजेल पुढे....पन आपन जे ५०% आरक्षण ७०-८० वर्ष जे देत आलो आहे त्यापैकी कोनता समाज प्रगत झाला आहे किॆवा नाही / सामाजीक मागासलेपन गेल का नाही गेल...याचा विचार/ अभ्यास कोनी करतय का? जर मग तो समाज प्रगत झाला/ मागासलेपन गेलय मग त्या समाजाला आरक्षणाची काय गरज....आणि जर प्रगत किवा सामाजिक मागासलेपन गेल नसेन तर मग हे किती वर्ष चालनार ? अजून १५०-२०० वर्ष ? कि कायम ? आरक्षण हे काळा नूसार कमी होत गेल असत तर बाकीच्या समाजाने आरक्षण नसत मागीतल
तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून आर्थिक आरक्षण चर्चा करून मूळ मुद्याला बाजूला सारत आहेत मराठा आरक्षण आत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे आणि ते घेतल्या जाणार आहेच यात तिळमात्र शंका नाही
Welcomesir All Us Look As Huminity And Give Chance To All In All Parts By Mindly And Our Life Very Short So We Think For All Satisfaction and Live With Without Any Differece And Best Wishes To All For Joyfully Life And Live And Let Live
वार्षीक ६ लाख पेक्षा जास्त उत्पन्न आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा लोकांना आरक्षण मिळता कामा नये दाखल्यावर जात धर्म रद्द करा समान नागरी कायदा लागु करा सर्वसमान होतील
सदानंद मोरे खुप छान आमच्या सामान्य माणसाला कळेल आसे सविस्तर ऊलडा करुन माहिती दिली त्या बद्दल आपले आभार पण काही राजकारणी किंवा एक वकील गु.र न कुऱ्या सारखे भुकतात हालकट साले
आथिक निकशावरच आरक्षनधायला पाहिजे कारण जानाआरक्षन आहे त्यांना तिनं तिनं. पिढ्या लाभ मिळत नाही काही ना एकाच घरातील चार चार व्यक्ती यांचा फायदा उचलत आहेत यावर विचार. करायला हवा
सामाजिक अन् राजकीय निकषां वर आरक्षण मिळाल्यानंतर आज सत्तर वर्षा नंतर ही एखादा समाज अजून मागासवर्गिय राहिलं असेल तर याचा अर्थ सरळ आहे की त्या समाजाने किंवा व्यक्तिने आरक्षण हे ग्रुहित धरलं गेलं आहे आणि गेले सत्तर वर्ष बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिल्यानंतर तसेच उच्च शिक्षणाच्या शुल्कात सवलत देण्यात आल्या नंतर ही एखादा समाज स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेत असेल तर त्या उमेदवारच्या प्रतिभेची समस्या अाहे हे open secret आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येकजण स्वतः ची जात शोधण्याचा प्रयत्नात आहे, स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेण्याची स्पर्धा लागली अाहे. आजच्या वर्तमान स्थितीत सामाजिक आणि राजकिय मागास फार कमी आहेत पण प्रत्येक जाती मध्ये आर्थिक मागास नक्की सापडतील. मराठा समाजात ही आहेत. आरक्षणाचा फायदा म्हणूनच सर्वांना द्यायचा असेल तर आर्थिक निकषांवरच आरक्षणाचा फेरविचार करावा. आणि या सुध्दा फेरबदलाला मर्यादा देण्यात यावी. या मुळे आर्थिक विषमता कमी होईल तसेच जातपात संपुष्टात येईल. सामाजिक अन् राजकिय आरक्षण ही उमेदवारासाठी बेडी आहे अन् याचा परिणाम हा भारताच्या प्रतिभा संपन्नतेवर होत आहे.
maratha aarakshan detanach he mudde ka pudhe yetat itar smajat shrimant lok nahit ka tyana aarakshan detana he mudde pudhe ka aale nahit maratha samaj ya deshache nagrik nahit ka
आरक्षण पूर्णत रद्द करण्यात याव बौद्धिक पात्रतेवर सरकारी निमसरकारी नोकरीत योग्य व्यक्ती पात्र ठरेल मग पाहा कोन ओरडते आरक्षण आहे म्हणून कमी मार्क असले तरीही डॉक्टर इंजिनीअर वकील साठी विद्यालयात कमी फी भरून प्रवेश मिळतो हे बदलायला पाहीजेत तर आरक्षण रद्द करावेत तरच बदलेल
@@jayBharatiraanga6425 dude ive studied law ...supreme court passes judgment based on law made in the parliament ..but to pass such law a big majority in both houses is required wich is unlikely
जातिवाद आर्थिक परिस्थिती पाहून केला जातो की जात पाहून.... ? मांगवाडा आणि महारवाडा गावाच्या वेशीबाहेर असतो, तो जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ? महापुरूषांच्या गाण्याची रिंगटोन वाजली म्हणून एका तरूणाची हत्या केली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून.... ? मंदिरात पुजारी नेमताना आर्थिक परिस्थिती पाहून नेमला जातो की जात पाहून....? लग्न जमवता ते जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ? सार्वजनीक ठिकाणी पाणी भरल्याच्या कारणावरून महिलेची नग्न धिंड काढली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून....? आणि आरक्षण देणारे आर्थिक परिस्थिती पाहून.... वा रे आर्थिक निकषावर आरक्षण मागणारे.... जाती मुळे रस्त्यावर आलेत आरक्षण पण जाती नुसार मिळले पहिजे 😑👏👏👍👍👌
जमिनी चे समाण वाटप पिच्यर असो क्रिकेट चा खेळ त प्रत्येक समाजाच्या घटका ना समाण अधिका र साखरकारखाने दूध डरी मध्ये समाण अधिका र शिक्षण संस्थेचे च समाण अधिका र पेट्रोल पंप चे समाण वाटप करणे मिडिया मध्ये समाण अधिकार स्वतंत्र समता समता समता आली पाहिजे
एवढं आरक्षणावर जळगळीत मुद्दे मांडत आहेत त्यावरून कळते की आपल संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती हुशारीने लिहून ठेवलंय. म्हणजे बाबासाहेब खरंच किती हुशार होते
विलासराव देशमुख साहेबांनी खूप छान मुद्दे मांडले आहेत आरक्षणाबात... आणि कोठे राहिला आहे सोशल बॅकग्राऊंड नेस लोक गुण्या गोविंदाने राहत असतात १०० मध्ये २ प्रकरणात त्रास हा कोठेही असतो.. हे असेच चालू राहिले तर एक दिवस नक्की देश पेटेल आणि तो पेटत आहेच... आणि तुम्ही कितीही आरक्षण द्या तुम्ही लोकांची जाती पातीची मानसिकता कशी बदलणार.. म्हणजे एखाद्या समाजाला आरक्षण देऊन तुम्ही दुसऱ्या समाजाला हेतुपरस्पर खड्ड्यात घालता.. देश बसतोय यामुळे लक्ष्यात घ्या.
Jati patina arakshan denyapeksha ya deshatil jaat hi ghanerdi sankalpanach kadhun taka tya nantar na koni maratha na koli sali mang mahar rahil va arakshan automatic radda hoil
What about socially uplifting ,aj bhi ek padha like sc st ko ek dalit samza diya jata hain .... Jab tak intercast , marriage common nhi hogi yeh shrap kayam rehga .. cast system main nepotism hata do ... Jo koi khud ko brahmin bolta hain ,usko bola prove karna padega Kshtriya bole usko prove karna padega
Really after watching this serious discussion on such serious topic. I would like to say that instead of reducing compitation. Make yourself even competitive. We don't give facilities to them who r getting education in govt. school & colleges. Try to remove the corruption from here. Develop education system & standard. Automatically this problem will solve. Late open compitation for all. But need help for education. Financial, health, games, hostel with the proper condition.
मराठ्यांना आरक्षण मिळाव की नाही हा त्यांचा प्रश्न आहे..पण आपल्या आंबेडकरी जनतेने याच टेंशन घेऊ नये..कारण भीमकोरेगाव प्रकरण झाले त्यावेळी एकही मराठा आपल्या बाजुने बोलला नाही.उलट प्रत्येक मराठा हा मनातून खुश होता.अनुभवातून बोलत आहे.लक्षात ठेवा आज पण आपल्या आंबेडकरी तरुणानवर पोलीस केस आहेत,त्याच टेंशन घ्या.माझा मराठा समाजाला विरोध नाही पण साथ ही नाही मी आंबेडकरी तरुण यावेळी तटस्थ आहे.आता फक्त माझ्या समाजाचा विचार मी करणार नंतर दुसऱ्या समाजाचा.🇪🇺🇮🇳 !! जय भीम !!
आर्थिक निकषांवर आरक्षण मिळाले पाहिजे परत 2024 ला मोदी फिक्स
भाजपचे खासदार विजय महात्मे साहेब आपण अगदी बरोबर बोले आहेत
आर्थिक निकषावर आधारित आरक्षण म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल.
महात्मे सराचा. विचार. बरोबर. आहे
70 वर्षात देशात सामाजिक व आर्थीक खुप फरक पडलेला आहे. दर दहा वर्षानंतर देशात जणगणना करुन प्रत्यक्ष त्या त्या वेळी जातीनिहाय स्थीतीचा आढावा घेतला जावा. त्यानूसार आरक्षण कीती असाव व त्याप्रमाणे घटनेमध्ये बदल व्हायला हवेत.
ज्याचा आरक्षणाचा लाभ घेवून सामाजिक शैक्षणीक दृष्टीने उन्नत होऊन आर्थिक विकास झाला अशांना आरक्षणातून वगळण्यात आले तर इतर आरक्षणातील लोकांना लाभ मिळेल.व जे आरक्षणात येत नाही परंतू बदलेल्या परिस्थितीत आर्थिक मागासलेल्या इतर समाजातील लोंकाना विकासाचा लाभ मिळू शकेल.
चंद्रचूड साहेब एका लेखात म्हणतात घटना चांगली असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक नसतील तर घटना वाईट ठरते याउलट घटना वाईट असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक असतील तर घटना चांगली ठरते.पाहण्याचा दृष्टीकोन चांगला असावा.
जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी भागीदारी हा मुद्दा हवा महात्मे
प्रसन्न जोशी तुम्ही आर्थिक निकशवर aarakshhan चा का पाठपुरावथा कर्स्त नाही.
आरक्षण हे एक मोठे कार्यालय असाव.प्रत्येक आरक्षणासाठी वेगवेगळे विभाग असावेत.ठराविक काळावधीत आराखडा घेण्यात यावा तरच सगळयांना न्याय मिळेल.
सामाजिक व्यवस्था अजूनही बदलेली नाही हे खरं
खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही वंचितांचा प्रकाशपर्व !!!
ये गप .ईथे गंभीर विषय चालू आहे .तुझ्या कपुची अगरबत्ती ईथे लाऊ नको .
तमाम मराठा तसेच सर्व जातीय बांधवाना आणि भगिनींना एक कळकळीची नम्र विनंती दोन ओळी कृपया वाचून घ्या....
जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस रयतेचा विचार केला.कोणताही भेदभाव न मानता जनता सुखी तरच आपण सुखी असं मानलं. सर्व तुम्ही आम्ही ज्या प्रकारे त्यांचे विचार आचरणात आणत आहोत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्याचप्रमाणे आपण कोणत्याही आरक्षणाला न आंदोलन करता आपण सर्व जनतेसाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी आपल्या सरकारला विनंती करावी.
ज्या प्रकारे आपण बाहेर आता रोज ऐकतोय आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर असावे तर हो हे योग्य आहे.तुम्हीच विचार करा आपला महाराष्ट्र नाही तर आपला संपूर्ण देश या निर्णयामुळे खूप पुढे जाईल.
पूर्ण देशाला आपल्या महाराष्ट्राची ताकद माहीत आहे.पण हेच महाराजांच राज्य जर असं आपापसात भांडत राहिलं तर तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांना भविष्यात खूप त्रास होईल कारण वाढणारी लोकसंख्या.आजची परिस्थिती अशी आहे की गरीब हा गरीब आणि श्रीमंत हा अजून श्रीमंत होत चालला आहे.
मराठा बांधवाना विनंती आहे तुम्ही ज्या प्रकारे मोर्चे शांततेमध्ये काढले ते खूप चांगले झाले आपल्या कोणत्याही भावाला जीव गमवावा लागला नाही.पण आज ज्या प्रकारे निवडणूक आल्याकी राजकारण्यांकडून माथी भडकवून आपला मराठा बांधव आरक्षणासाठी स्वतःचा जीव देतो हे खूप दुःखद आहे.
याच मराठा समाजाला विनंती करतो की जर आपण खरंच महाराजांचे मावळे मानतो तर आपलंच कर्तव्य आहे समाजाला सोबत घेऊन जाणे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून समान नागरी कायद्यासाठी लढा द्या.तुमच्या बरोबर सगळा समाज सर्व जाती मधील बंधू भगिणी या कायद्यासाठी उभे राहतील हे नक्की.हीच वेळ आहे राज्याला देशाला पूढे घेऊन जाण्याची.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
जय शिवराय जय भीम जय अहिल्या
काही जास्त बोललो असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏
तुमचं बाेलनं चुकं आहे सहेबं,
जाती भेद हा जाती वरं हाेताे!
पैसावरं नाहि!
newsonaiŕmumbai
Sc. St. शिकलेले मिळत नाही असे सांगून.. इतर प्रवर्गातील उमेदवारांनी sc. St.च्या जागा घेतल्या.
जात पात धर्म नको आरक्षण आर्थिक निकष.
साहेब आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे. ज्यां समाजाची प्रगती झाली आहे त्यांचे आरक्षण सरकारने काढून घ्यावे आणि ज्यांची प्रगती झाली नाही अशा गोरगरिबांना आरक्षण द्यावे.
गरीब समाजातील लोक आरक्षण साठी मोर्चे आंदोलन.भांडण तंटे करणार नाही.
. साहेब एका एका घरामध्ये स्वतः पत्नी. मुलगा सून सरकारी नोकरीला आहेत अशा लोकाची प्रगती खूपच चांगली आहे तरी पण आरक्षण चा फायदा घेतच आहेत.अशा लोकांनी स्वतः आरक्षण सोडलं पाहिजे.हे लोक जर
आरक्षण सोडत नसतील तर सरकारने त्यांचे आरक्षण काढून घ्यावे अणि आर्थिकदुलभ घटकातील लोकांना द्यावे अशी विनंती सरकायला करतो आहे
आता परिस्थिती बदलली आहे.जातीय भेदाभेद आणि सामजिक भेदाभेद सुद्धा हळूहळू कमी होत चालला आहे.त्यामूळे ह्या सर्व reservation हे category सोबतच आर्थिक आधारावर सुद्धा असले पाहिजे.
yes. फुट पाडा आणि राज्य करा हिच निती चालू आहे.आपण सर्व एक आहोत. एकत्र या.संविधान झिंदाबाद.
Media ने आर्थिक आरक्षणाचा पाठपुराव केला पाहिजे.
शिवाजी महाराजांचे वंशज राजस्थानातील राजपूत घराण्याचा संबंध होता महाराज क्षेत्रिय होते.
तुम्ही बरोबर बोलता सर १००; टक्के देशाचं बरं होईल
अहो प्रसन्न जी सर्व खाजगी कारण होणार आहे तर आरक्षण कुठे आहे
आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाचा सगळ्यांना समान न्याय मिळेल
* एक संशोधन---
आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचे जर संसदेत मान्य झाले... तर सर्व प्रथम ह्या देशातील रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हक्क असेल.. कारण त्यांच्या इतका आर्थिक मागासलेपणा ह्या देशात कोणाचाच नाही ..आणि असा निर्णय करायला कोणाचच दुमत नसेल.. कारण ते सुद्धा ह्याच देशाचे नागरिक आहेत..आणि त्यांनाही आर्थिक सुख उपभोगण्याचा
अधिकार आहे..
🌸🌸🌸
🙏🏻🙏🏻🙏🏻
Stop SC ST RESERVATION keep only merit basis
Take out all reservation problem is solved
* Cast is built for the first time by upper community
and then
* Reservation built by indian constitution...
So stop permanantly cast and discrimination firstly... If u need to stop reservation permanantly..
Think well...
👍👍👍👍👍
त्यापैकी बरेच श्रीमंत आहेत.😢😢😢
गरीबी हि काय असते हे सगळ्यांनाच माहीत नसते.एखाद कुटुंब अस असत कि वडील नोकरीला असतात.भाडयाच्या जागेत राहतात.वडील कसेबसे दोन मुलांना सांभाळत असतात शिल्लक अगदी झीरो अशा मुलाचे पुढील जीवन कसे जगत असतील याचा अंदाज घ्यावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा जातीच्या आधारे नाकारला होता की आर्थिक निकषावर ,आंतरजातीय विवाह सक्तीने झाला पाहिजे,उच्चवर्णीय समाज आरक्षण मागतो पण दलित समाजाच्या मुलीबरोबर मग्न करत नाही,
मोरे सर बरोबर, सामाजिक आरक्षण ला आर्थिक आरक्षण पर्याय होऊ शकत नाही
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य का स्थापना केली आणि कोणत्या कोणत्या परिस्थितीत केले याचा तज्ञ मंडळींनी अभ्यास करावा.
आरक्षणाचा लाभ घेणारे कधींही जात संपू नये अशासाठी सतत जातीवर अन्याय होत आहे अशी टीका करताच.आपला आरक्षणचा लाभ निरंतर मिळाला पाहिजे अशासाठी जाती जपण्याची दक्षता घेतली जाते.
*आरक्षण घेत असाल तर एक झोंबनार सत्य*
भारतात एकूण 6300 च्या वर जाती आहेत.खालील माहीतीमध्ये सामाविष्ठ जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत.
1) *SC*
(अनुसुचित जाती)
एकूण जाती - *59*
आरक्षण - 13%.
2) *ST*
(अनुसुचित जमातीं)
एकूण जाती - *47*
आरक्षण - 7%.
3) *OBC*
(इतर मागासवर्ग)
एकूण जाती - *346*
आरक्षण - 19%.
4) *SBC*
(विशेष मागासवर्ग)
एकूण जाती - *7*
आरक्षण - 2%.
5) *VJ*
(भटक्या जमाती 'अ')
एकूण जाती - *14*
आरक्षण - 3%.
6) *NT - B*
(भटक्या जमाती 'ब')
एकूण जाती - *35*
आरक्षण - 2.5%.
7) *NT - C*
(भटक्या जमाती - क)
एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%.
8) *NT - D*
(भटक्या जमाती - ड)
एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%.
*एकूण आरक्षण - 52%.*
*व ते घेणा-या एकूण जाती - 510.*
त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणा-या एकूण जाती - *59*.
तर फक्त बौध्द समाजाचा (आंबेडकरी) आरक्षणाचा टक्का काढला. तर तो(0.3%) *पूर्णाकात नव्हें तर पॉंईंटमध्ये येतो....... "म्हणजे एक टक्काही नव्हें".*
तसेच *Atrocity* कायदयाचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती (59) व अनुसूचित जमाती(47). म्हणजे एकूण = *108 जाती* येतात.
म्हणजे *सुधारणांचं काय ? हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्याचे दुष्परिणाम या सर्व 108 जातींना भोगावे लागतील*... एकटया बौध्दसमाजाला नव्हें.
असे सर्व *वास्तव* असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो *बौध्दसमाज.* व यांनीच सर्वांच्या नोक-या पळविल्या *असा गुडघ्यात मेंदू तर्क* लावला जातो.
*वरील सर्व 510 जाती या डॉ.बाबासाहेबांच्या उपकारावरच जगतात....... त्यांच्या*
*स्वत:च्या व त्यांच्या नेत्यांच्या पुण्याईवर नव्हें.* *पण यातील 99% जातींना या *महामानवाचे* नाव घ्यायलाही लाज वाटते. यांनी त्यांना मिळणा-या फायद्याचा बाप कोण ? हे *स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली स्थिती आठवून* जरा स्वत:च्या मनालाच प्रश्न विचारावा.
*जनजागृतीसाठी जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण सत्य काय ते सर्वांना समजलेच पाहिजे.*
100% True
Bauddh samaj aani far thhodya pramanat matang tasech itar magaslelya jati ti agdi mutthabhar lok yanach baba sahebani tyancha var kelelya upkaranchi janiv aahe baki 99% lok babasahebanchya kashtache khaun beiman zale aahet.
Right bhau
जातीत लढा आणि मुसलमानांना त्याचा फायदा बस अजून काय.
प्रसन्ना जोशी आहेत कुठे ? मुंब्र्याच्या खाडीवर लक्ष ठेवणे आवश्यक. अनिल देशमुखांना उकसवणे महाग पडले.
सतर वर्ष झाले आरक्षण असतानाही मंत्री, खासदार, आमदार ,न्यायाधीश,वरिष्ठ अधिकारी, मध्ये ओबीसी,एससी, एसटी चे लोकाना आरक्षण चा फायदा झाला नाही तर उच वर्णीय जनतेचे प्रतिनिधी सर्वात जास्त आहे
जातीयवाद नष्ट करून आर्थिक परिस्थिती उंचावणे महत्वाचे आहे.
डॉ. आंबेडकर यांना हे अपेक्षित होते पण फायदा घेऊन ठेवले आहे. काही लोक श्रीमंत होऊन फायदा घेतात.
मराठा समाजाला आरक्षण मिळो नाही मिळो ते समजेल पुढे....पन आपन जे ५०% आरक्षण ७०-८० वर्ष जे देत आलो आहे त्यापैकी कोनता समाज प्रगत झाला आहे किॆवा नाही / सामाजीक मागासलेपन गेल का नाही गेल...याचा विचार/ अभ्यास कोनी करतय का?
जर मग तो समाज प्रगत झाला/ मागासलेपन गेलय मग त्या समाजाला आरक्षणाची काय गरज....आणि जर प्रगत किवा सामाजिक मागासलेपन गेल नसेन तर मग हे किती वर्ष चालनार ? अजून १५०-२०० वर्ष ? कि कायम ?
आरक्षण हे काळा नूसार कमी होत गेल असत तर बाकीच्या समाजाने आरक्षण नसत मागीतल
तु प्रसन्न आहेस बामण असल्यामुळे. सो हा विषय
डाँ विकास महात्मे यांनी मांडलेले खरोखरच चांगले आहेत
आर्थीक आरक्षण घटना माण्य नाही तर ते सामाजिक आरक्षण देता येते कारणं सामाजिक प्रतिनिधित्व साठी आरक्षण असते
Very nice debate
Dr महात्मे सामाजिक संमप्रदय पसरवण्याचा प्रयत्न करू नका,तुम्हाला बीजेपी ने खासदार की।दिले म्हणून माजू नका
मोठा मासा नेहमी लहान माशाला खातो.अशी परिस्थिती राहिली तर काय विकास होईल.
तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून आर्थिक आरक्षण चर्चा करून मूळ मुद्याला बाजूला सारत आहेत मराठा आरक्षण आत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे आणि ते घेतल्या जाणार आहेच यात तिळमात्र शंका नाही
काँग्रेस पक्षाने मतासाठी जातियताचे राजकारण करून काँग्रेस पक्षाचे वाटोळे केले.
गरीब असल्याचा दाखला कसा मिळेल.
OBC ला ज्या प्रमाने क्रिमिनल लावले आहे.त्या प्रमाने open वाल्यानां क्रिमिनल लावा.म्हणजे त्यामधिल गरिब लोकानां ही त्याचा फायदा होईल.
सर्व लोक st,sc,obc च्या का विरोधात आहेत ,समजत नाही
आर्थिक आरक्षण मिळावे
आपण मुलांना शिक्षण कशासाठी देतो.
आपणांस उत्पन्नाचा दाखला कसा दिला जातो.
हे सर्व लोक मोदी ला पाठिंबा देत आहे ,त्यांच्या भूमिकेवरून दिसून येते आहे
Welcomesir
All
Us
Look
As
Huminity
And
Give
Chance
To
All
In
All
Parts
By
Mindly
And
Our
Life
Very
Short
So
We
Think
For
All
Satisfaction
and
Live
With
Without
Any
Differece
And
Best
Wishes
To
All
For
Joyfully
Life
And
Live
And
Let
Live
आर्थिक निकषावर आरक्षण हवे
वार्षीक ६ लाख पेक्षा जास्त उत्पन्न आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा लोकांना आरक्षण मिळता कामा नये दाखल्यावर जात धर्म रद्द करा समान नागरी कायदा लागु करा सर्वसमान होतील
सदानंद मोरे खुप छान आमच्या सामान्य माणसाला कळेल आसे सविस्तर ऊलडा करुन माहिती दिली त्या बद्दल आपले आभार पण काही राजकारणी किंवा एक वकील गु.र न कुऱ्या सारखे भुकतात हालकट साले
अगोदर जातीयता संपवा मग आरक्षणाचा विचारावर खल करा
स्व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची गरज आहे
prasanna joshi tumhi ek aabhyasu vyaktimatva aahat tumchi charcha kharokhar sundar asate
मागासलेपणा कशामुळे येतो.
आर्थिक निकषावर आरक्षण दिल्याने देशातील जातीय वाद कमी होऊन सर्व मराठा, मुस्लिम ,ब्राह्मण या लोकांना पण न्याय मिळेल .....
Hajaro Varsha jyanna nyay Milala nahi...tyancha baddal hi Kahi bola saheb...upkar hotil..ani kasla nyay nakki? Sagle tumchech, nyay konasathi?
आथिक निकशावरच आरक्षनधायला पाहिजे कारण जानाआरक्षन आहे त्यांना तिनं तिनं. पिढ्या लाभ मिळत नाही काही ना एकाच घरातील चार चार व्यक्ती यांचा फायदा उचलत आहेत यावर विचार. करायला हवा
यावर एक साधा सोफा उपाय आहे
आपल्या TC वर जात"""" Indian""" व
धर्म """"संविधान"""" ठेवा ।
आणि आर्थिक आरक्षण income नुसार ठेवा।।
Right. Bhau
सामाजिक अन् राजकीय निकषां वर आरक्षण मिळाल्यानंतर आज सत्तर वर्षा नंतर ही एखादा समाज अजून मागासवर्गिय राहिलं असेल तर याचा अर्थ सरळ आहे की त्या समाजाने किंवा व्यक्तिने आरक्षण हे ग्रुहित धरलं गेलं आहे आणि गेले सत्तर वर्ष बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिल्यानंतर तसेच उच्च शिक्षणाच्या शुल्कात सवलत देण्यात आल्या नंतर ही एखादा समाज स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेत असेल तर त्या उमेदवारच्या प्रतिभेची समस्या अाहे हे open secret आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येकजण स्वतः ची जात शोधण्याचा प्रयत्नात आहे, स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेण्याची स्पर्धा लागली अाहे. आजच्या वर्तमान स्थितीत सामाजिक आणि राजकिय मागास फार कमी आहेत पण प्रत्येक जाती मध्ये आर्थिक मागास नक्की सापडतील. मराठा समाजात ही आहेत. आरक्षणाचा फायदा म्हणूनच सर्वांना द्यायचा असेल तर आर्थिक निकषांवरच आरक्षणाचा फेरविचार करावा. आणि या सुध्दा फेरबदलाला मर्यादा देण्यात यावी. या मुळे आर्थिक विषमता कमी होईल तसेच जातपात संपुष्टात येईल. सामाजिक अन् राजकिय आरक्षण ही उमेदवारासाठी बेडी आहे अन् याचा परिणाम हा भारताच्या प्रतिभा संपन्नतेवर होत आहे.
maratha aarakshan detanach he mudde ka pudhe yetat itar
smajat shrimant lok nahit ka tyana aarakshan detana he mudde pudhe ka aale nahit
maratha samaj ya deshache nagrik nahit ka
जसी अमही हजार ओ warsya पसुन amhi सर्व gosti मधे वंचित रहील मराठा समाजणी थोड़ी Kal sosayla पहिजे ना
प्रसन्न जोशी तुमची चर्चा छान असते
khara bolat sir apan
कोकाटे ...
मूद्द्ये नवीन शोधा ..
amarsingh parihar कोकाटेनां भक्कम बाजू मांडता येत नाही.
आनंदराज आंबेडकर खर बोलताहेत, पण ओबीसीत समावेश नको
mahatme sir.... excellent.......
.....
आरक्षण गरीबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. केंद्र सरकार गराबी निर्मुलनसाठी अनेक योजना अखत असते.
आपण बामसेफ च्या व्यक्तींना का बोलावत नाही?
कशाला ते ऊच्च दर्जाचे येडझवे असतात .
आरक्षण पूर्णत रद्द करण्यात याव बौद्धिक पात्रतेवर सरकारी निमसरकारी नोकरीत योग्य व्यक्ती पात्र ठरेल मग पाहा कोन ओरडते आरक्षण आहे म्हणून कमी मार्क असले तरीही डॉक्टर इंजिनीअर वकील साठी विद्यालयात कमी फी भरून प्रवेश मिळतो हे बदलायला पाहीजेत तर आरक्षण रद्द करावेत तरच बदलेल
Prasanna you are best please keep it up.
गांवात हक्काची राहण्यासाठी जागा नाही रोजगार नाही शेती नाही अशा लोकांबद्दल पहिला स्थानिक माणसाचा विकास.
एक मराठा लाख मराठा
आर्थिक आरक्षण हे मृगजळ आहे...आपण अशा debates घेऊन मेन issue का divert करताय??
sarkar ne tharavla tar hoil
@@idontcarei
Bilkul nahe Supreme Courtat Murkh Judge Nahe Baslae ✍️📢💪
@@jayBharatiraanga6425 dude ive studied law ...supreme court passes judgment based on law made in the parliament ..but to pass such law a big majority in both houses is required wich is unlikely
Right
Dhhangranana arkshn milale pahije
Jay ahilya Jay mlhar
घटनेने भारतीय तरुणांना आरक्षण दिले, आरक्षणाने जातीजातीत भांडणे लागुन देशाची व तरुणांची वाट लागली!
जातिवाद आर्थिक परिस्थिती पाहून केला जातो की जात पाहून.... ?
मांगवाडा आणि महारवाडा गावाच्या वेशीबाहेर असतो, तो जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ?
महापुरूषांच्या गाण्याची रिंगटोन वाजली म्हणून एका तरूणाची हत्या केली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून.... ?
मंदिरात पुजारी नेमताना आर्थिक परिस्थिती पाहून नेमला जातो की जात पाहून....?
लग्न जमवता ते जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ?
सार्वजनीक ठिकाणी पाणी भरल्याच्या कारणावरून महिलेची नग्न धिंड काढली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून....?
आणि आरक्षण देणारे आर्थिक परिस्थिती पाहून.... वा रे आर्थिक निकषावर आरक्षण मागणारे....
जाती मुळे रस्त्यावर आलेत
आरक्षण पण जाती नुसार मिळले पहिजे
😑👏👏👍👍👌
1 number mahatme saheb hech apekshit aahe
अर्थिक आरक्षण देण काळाची गरज
Abp mazha ch abhinandan
.asa vishay gheun charcha kelyabaddal
अॅड. पल्लवी रेणके खूप छान पद्धतीने सांगितले. 21:52
प्रत्येक जन बोलता ना त्या च्या जाती ची बाजू मांडता ना दिसतो
जमिनी चे समाण वाटप पिच्यर असो क्रिकेट चा खेळ त प्रत्येक समाजाच्या घटका ना समाण अधिका र साखरकारखाने दूध डरी मध्ये समाण अधिका र शिक्षण संस्थेचे च समाण अधिका र पेट्रोल पंप चे समाण वाटप करणे मिडिया मध्ये समाण अधिकार स्वतंत्र समता समता समता आली पाहिजे
जमीनीच समान वाटप
हा हा हा हि हि हि सगळे फुकट पाहिजे .ऊदया म्हणशील मला कंटाळा आला आहे मला पोर पण काढून दया .
पल्लवीताई अभ्यासपूर्ण विश्लेषण ...
Renke madam have nice suggetion
sadanand more sir great
आर्थिक आरक्षण द्या जाती भेद भाव मिटतील
Pallvi Tai khup Chan
सर्व जातीच्या लोकना नोकरिचि गरज आहे सर्व जातीच्या लोकना आरक्षण द्यावे
आर्थिक निकषांवर आरक्षण देण सरकार च्या हातात नाही.... फक्त भ्रम निर्माण करतंय मोदी सरकार
आपल्या साठी संविधान आहे,संविधान साठी आपण नाही....बदल झालाच पाहिजे संविधान मधे
एवढं आरक्षणावर जळगळीत मुद्दे मांडत आहेत त्यावरून कळते की आपल संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती हुशारीने लिहून ठेवलंय. म्हणजे बाबासाहेब खरंच किती हुशार होते
Constitution change karta yete na , 70 yrs June zaale te
70 वर्षे झाली तर तुझ्या बापात दम आहे घटना नवीन लिहायला साल्या तुझ्या बोलणया
किती वर्षं आरक्षण दिले होते
Aanandrajji jyana aarkshan milale tyachi mile kiti shikli aani kiti tyanni pragati keli
Aapadgatam hasasi tu drawindandhha muddhaha,लक्ष्मी sthiran bhawatiti kimatra chitram!!!
Etan prapashyasi ghata jalayantra chakre,riktaha bhawanti bharitaha bharitascha riktaha!!!(std 9थ,madhye shikawinyat alele एक सुभाषित-धोपे सर,KARANJA (LAD)
विलासराव देशमुख साहेबांनी खूप छान मुद्दे मांडले आहेत आरक्षणाबात... आणि कोठे राहिला आहे सोशल बॅकग्राऊंड नेस लोक गुण्या गोविंदाने राहत असतात १०० मध्ये २ प्रकरणात त्रास हा कोठेही असतो.. हे असेच चालू राहिले तर एक दिवस नक्की देश पेटेल आणि तो पेटत आहेच... आणि तुम्ही कितीही आरक्षण द्या तुम्ही लोकांची जाती पातीची मानसिकता कशी बदलणार.. म्हणजे एखाद्या समाजाला आरक्षण देऊन तुम्ही दुसऱ्या समाजाला हेतुपरस्पर खड्ड्यात घालता.. देश बसतोय यामुळे लक्ष्यात घ्या.
true
Jati patina arakshan denyapeksha ya deshatil jaat hi ghanerdi sankalpanach kadhun taka tya nantar na koni maratha na koli sali mang mahar rahil va arakshan automatic radda hoil
What about socially uplifting ,aj bhi ek padha like sc st ko ek dalit samza diya jata hain .... Jab tak intercast , marriage common nhi hogi yeh shrap kayam rehga .. cast system main nepotism hata do ... Jo koi khud ko brahmin bolta hain ,usko bola prove karna padega
Kshtriya bole usko prove karna padega
Reservation is not brade and butter
Really after watching this serious discussion on such serious topic.
I would like to say that instead of reducing compitation. Make yourself even competitive.
We don't give facilities to them who r getting education in govt. school & colleges. Try to remove the corruption from here. Develop education system & standard. Automatically this problem will solve. Late open compitation for all. But need help for education. Financial, health, games, hostel with the proper condition.
मराठ्यांना आरक्षण मिळाव की नाही हा त्यांचा प्रश्न आहे..पण आपल्या आंबेडकरी जनतेने याच टेंशन घेऊ नये..कारण भीमकोरेगाव प्रकरण झाले त्यावेळी एकही मराठा आपल्या बाजुने बोलला नाही.उलट प्रत्येक मराठा हा मनातून खुश होता.अनुभवातून बोलत आहे.लक्षात ठेवा आज पण आपल्या आंबेडकरी तरुणानवर पोलीस केस आहेत,त्याच टेंशन घ्या.माझा मराठा समाजाला विरोध नाही पण साथ ही नाही मी आंबेडकरी तरुण यावेळी तटस्थ आहे.आता फक्त माझ्या समाजाचा विचार मी करणार नंतर दुसऱ्या समाजाचा.🇪🇺🇮🇳
!! जय भीम !!
Niket Chavan तू मूर्ख आहेस....
kdk bhava kdk
K AR E?
तू चुतीया आहेस सगळयांनी समाज्याचा विचार करत बसा महाराष्ट्र आणि देश गेला खड्यात
DESHATLYA LOKANNA NIT VAGAVAYLA SHIKA AADHI TUMHI.MG PAHA DESHHIT.NUSTE DISCRIMINATION KRAYCH.
Adv. Renke Good said about Dominant caste...