'धर्मवीर' मधूनच बंडाची ठिणगी? | Sanjay Awate | Behind The Scenes
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- एकनाथ शिंदे यांनी बंड का केले? उद्धव ठाकरे यांनी कट्टर शिवसैनिक ज्यांनी शिवसेना वाढवली अशांना दूर केले? राष्ट्रवादीला बंडाची माहिती होती? शरद पवार यांनी बंड का रोखला नाही? आषाढीची महापूजा फडणवीसच करणार? पवारांप्रमाणे फडणवीस हे पुढील अनेक वर्ष मुत्सद्दी नेता म्हणून महाराष्ट्रात लक्षात राहतील? शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना ही आघाडी आधीपासूनच नको होती?
दै. लोकमत, पुणे चे संपादक संजय आवटे यांची मुलाखत.
#thinkbank #eknathshinde #sharadpawar
===
00:00 - प्रोमो.
2:38 - सरकार स्थापन करतानाच ते पडणार हे अभिप्रेत होतं?
14:52 - उद्धव ठाकरेंचा गाफीलपणा नडला?
17:22 - शिवसेनेच्या बंडात राष्ट्रवादीची भूमिका
20:12 - शिवसेनेच्या बंडात शरद पवारांनी हस्तक्षेप करणं का टाळलं?
23:56 - शिवसेनेतल्या बंडाने कोणाला काय मिळालं?
29:47 - फडणवीस हेच खरे चॅम्पियन
41:35 - पक्षसंघटना हेच भाजपच्या विजयाचं गमक?
44:00 - काँग्रेसचं भवितव्य काय?
48:46 - संस्कृती आणि राजकारण
50:16 - महाविकास आघाडी सरकार बद्दलची anti-incumbency
54:08 - उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलं
मी पून्हा येईन हा चेष्टेचा विषय आता भितीदायक वाटत असेल विरोधक यांना
narpatila aata punha baghave lagnar 😂😂
@@getgshcreations त्रास देयाला विरोधक नि काही जनता आहे ना
toch Ego satisfy karnyasathi suru ahe sarv, agdi sarv tattve bajula thevun central power panala lavliye..DF has lost respect.. adhi swthch garv kela ani SS la fasvle , gruhit dharle ani nantr swthach traga kela...
बिल्कुल नाही, कश्या मार्गाने परत आले ते महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे
@@pratibha1435 तुम्हाला चुकीचे वाटतो का?
उध्दवजींनी फारच गृहित धरले आपल्या आमदारांना. अपमानास्पद वागणूक दिली खूप त्यांना.
दुर्दैवाने अजुन तेच सुरू आहे
ase chukiche portray kelay khupach... otherwise tyani bolvale tya veli te sarv amdar ale aste. ashich charcha BJP madye pn astech... he kahi tri veglach ahe
apmanaspad vagnuk asti tr important khate kase milale aste, chukiche dakhvat ahet...
उद्धव ठाकरे सेनेच्या आमदारांना भेटत नव्हते ह्या विषयावर सध्या ते काहीच बोलत नाही
किती सुन्दर मुलाखत 👌👌
पुर्ण प्रश्न ऐकुण घेणारे
व पुर्ण
उत्तर ऐकुण घेनारे दोघे
खुप दिवसाने पहायला भेटले .
आणि सर्वात महत्वाच दोघे ही तटस्थ .
👌👌🙏😊
Congressi तटस्थ आणि साधा तटस्थ यांची चर्चा मस्त
Lay bhari
सुंदर analysis
सुंदर analysis
चाणक्य म्हणून शरद पवारांना योग्यतेपेक्षा जास्त महत्व दिले जाते आहे.हल्लीच फडणविसांनी आणि आता एकनाथ शिंदे यांनी चांगलाच दणका दिला आहे.उद्धव ठाकरेंच्या तुसडेपणाचे अनेक किस्से आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे मंत्री,आमदार माणसे जोडणार्या शिंदेंकडे आकर्षित झाले आहेत.
हे पत्रकार सगळ्यानाच डोक्यावर चढवून ठेवतात
Hatat amanush Paisa, Power, ED, CBI la gheun konihi swatahala chankya mhanun gheu shakta 🙂
Shevati ase ahe ki kahi lokana vatte, BJP t gelele sagle chnagle ni baki sarv vait....ahetch Sharad Pawar Chankya, swtha Modi pn mantat... ani matbhet BJP t pn khup ahet , people are not happy, pn SS che purposely khup highlight kelay... Devendra ahet hushar pn tyani central cha sarv support ghetlay, systems use kelyat, itka pressure dilyavr honarch ahe he sarv. agdi sarv takad panala lavliye.. anyways... neutral rahile trch he samju shakte
@@praslele राज्यातील सरकारकडे पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना ह्या पक्षाचे नेते गरीब आहेत का ह्यांच्याकडे पैशे नाहीत का
@@sanketwp2701 asa ek time saheban cha pn hota congress chi pn power hoti central la vasat dada sang kase zale te pn aatav
अरे शरद पवारांना घंटा काही माहिती नव्हती
आणि आत्ता म्हणतात की त्यांनी जाणून बुजून हस्तक्षेप केला नाही.
He is biggest player of politics
Game donhi bajune Zala aahe
अन्यथा पूर्वीच विधानसभा पक्षनेतेपद आदित्यकडे द्यायला लावले असते. किमान एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेची कारवाई झिरवाळ यांच्यावर अविश्वासाची नोटीस दाखल होण्यापूर्वीच सुरू झाली असती.
@@drbharatgyn1q
जे लोक कालपर्यंत उन्मत्तपणे 'हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा' असे आव्हान देत होते, त्यांना काल संध्याकाळी रडताना पाहून छान वाटले.
😆😆😁😁😁😁😁
😅😅😅😅😅
एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला नाही. २०१९ चे रिझल्ट्स आल्यावर फडणवीसांनी उध्दव ठाकरे यांना २५ फोन केले होते, पण उध्दव यांनी ते उचलले नाहीत आणि ते कबूलही केले होते. त्यामुळे मोदींच्या नावावर निवडून येणे आणि काँग्रेस, एनसीपी सोबत जाणं हा उध्दव ठाकरे यांचा preplan होता हे नक्की.
Vakdyacha plan asnaar.......
Wah kay sanskar ahet.. BJP be plan kele ki chankya bakichya ni kele ki shivya... chhan ahe.. jithe janta chukila chuk mhne unbiased hovun tithech Kalyan honar ahe jantech... kontyahi pakshala samrthan dole zakun karnyapeksha....
Kahihi logic..phone ani request tr TR shivsenene Pn khup kele hote pn tyana khotyat padle ani mg nistarnyasathi 25 phone karave lagle...kahi lokancha view asach asto ki BJP karel te white baki sagle black, pre-planned vagere vagere...btw amhi SS or congress kunalahi vote navte kele pn je chuk te chuk... itke kalte.. thode nishpaksh vichar kela ki samjte.. aso...
Tri pn fadanvis saheb tyach rashtrawadi sobat gelech ki pahate pahate
तुम्ही होतात काय फोन जवळ बसलेले
Good Analysis 👍
एनसीपी शांतच राहणार
कारण....
राज्यातील प्रतिस्पर्धा असलेला शिवसेना पक्ष दुबळा झाला, म्हणजे एनसीपी सर्वात मोठा regional पक्ष बनला आहे.
२.५ वर्ष सत्तेत राहून संजीवनी मिळवणे हे एनसीपी चे objective साध्य झाले.
देवेंद्र फडणवीस हे राजकीय ऐवडे हुशार नाहीतच व शरद पवारांच्या निम्यानिही नाहीत फक्त त्याना ED, CD ची साथ आहे त्यामुळे ते राजकीय हुशार वाटतात
😀😅😁😇🙂🙃
आता निविदारूपी भ्रष्टाचाराच सलाईन बंद झाल्यावर परत आचक घेणार आहे भ्रष्टवादी
@@aawaj55news68 अगदी बरोबर शेवटचा भात आणि कढी ऐवढी धुमाकूळ करू शकत नाही
अरे चुतीया काय लावून बोलतोस, राज्यसभा विधान परिषद पाहिली नाही का, त्या वाकड्याला देखील कळाल नाही की काय घडलं ते
साडे तीन हून पाउने चार जिल्ह्यात येणार.. Ncp🤣🤣
उध्दव ठाकरे कोणाचे ऐकून वागत होते, का स्वतः सांगोपांग निर्णय घेत होते, या विषयावर चर्चा झालीच नाही.संजय राऊत वा रश्मी ठाकरे ह्या विषयीच व्यक्तव्य नाही?🙆♀️पूर्ण न्यूट्रल वाटले नाहीत. पुढील काळात काँग्रेस राहिल तर नेतृत्व कोण करणार? त्यापेक्षा दोन विभिन्न विचारांचे पण राष्ट्रप्रेमी पक्ष लोकशाहीत असावेत, असे म्हणणे उचित होईल.
आवटे साहेब ...माझ्या मते एक गूढ असे आहे की जर हे प्रकरण ब-याच काळापासून शिजत असेल तर मग राज्यसभा आणि विशेषतः विधानपरिषदेत मतदानातच का मोठा धक्का शिंदे गटाने दिला नाही. संजय राऊत सारख्या वाचाळ वीराला राज्य सभेत पाडले का नाही?
हा जेह्वढा बरळेल तेह्वढा भा.ज.प. व काकांचा फायदा मला वाटथ म्हणून ई.डी. ने आत टाकला नाही.
संजय आवटे साहेब आपण फार एकांगी आहात. शरद पवारांची आपण तळी उचलत आहात.
या आषाढी एकादशीला श्री श्री पांडुरंग चरणी महापूजा ही सन्माननीय श्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे शुभहस्तेच व्हावी, अशीच श्री पांडुरंग देवाची इच्छा आहे. ज्यासाठी चा हा अध्याय.
संजय आवटेंच्या विश्लेषणाबद्दल त्यांचं अभिनंदन.मी खूपच भारावून गेलो आहे.
Ase ka luccha aahe sala tu
mi pan. agdi chanch
संजय आवटे फार छान . अपेक्षा नसताना मनमोकळी मुलाखत
मला सगळंच माहिती होते पण मी सरकार बनवताना गप्प होते. कारण मनामध्ये bjp सत्तेवर येत नाही याचा कुच्छित आनंद मनामध्ये होत होता त्यामुळे मी सरकार बनवताना शांत होतो. आता हे जे पत्रकार बरळ ओकतात त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा. प्रो ncp हा पत्रकार आहे. निषफळ बडबड 😄😄😄😄
हा आवटे परिस्थिती बदलली कि भाषा बदलतो सर्व News vale suddha gaddar आहेत वेळ बदलली आहे आता देवेंद्रजी Fadnavis साहेबांच कौतुक करत आहेत 💯💯💯💯✌✌✌✌🔥🔥🔥🔥
इतके दिवस Fadnavis साहेबांचा विरोध करत होते आज साहेब changle वाटत आहेत कितीही टीका केली तरी कर्तृत्व कोणीही हिसकावून घेवू शकत नाही💯💯💯💯
सदैव साहेबांसोबत सत्ता असो वा नसो 💯💯💯🌷🌷🌷
समय सबसे balvaan 💯💯💯💯
पत्रकार आहेत ते....कोणत्या एका पक्षाचे नाहीत...उत्तम पत्रकारिता करत आहेत
@@manjirikulkarni9600 तुम्ही मला सांगू नका एका बाजूने मांडणी करनारे बिस्किट कुत्रकार माझा Analysis आहे तुम्हाला का वाईट वाटतय😂😂😂😂😂😂
@@manjirikulkarni9600 👍👍
@@manjirikulkarni9600 चाटुकारिता आहे ही पत्रकारिता नाही
खरे तर गद्दार फडणवीस आहे
मुलाखत पंधरा मिनिटांपेक्षा जास्त नसावी. हल्ली भाऊंचे धक्केबुक्के आदर्श वाटते.
आवटे साहेब अप्रतिम विश्लेषण
शरद पवारांनी शिवसेना नामक बेडकीला सांगितले की तू बैला पेक्षा मोठी आहेस तेव्हा पोट फुगव. पोच नसलेले अहंकारी उध्दव त्या डावाला बळी पडले. शिवसेनेला संपवून त्यांची votebank मिळविण्याचा पवारांनी प्रयत्न केलाय.
bedki aani bjp kon bail 😂😂😂😂
Pefect
@@getgshcreations गोष्ट बेडकीची आहे, बैलाची नाही.
@@ajitnadgouda6079 oops pan mag bail kon 😀pawaranch thauk asel tumhala nahi
@@getgshcreations अहो पुन्हा सांगतो. गोष्ट बेडकीची आहे. तुम्ही अजून बैलातच अडकून पडलाय.
👌👌आतापर्यंत झालेला सर्वात सुंदर आणि अभ्यासपूर्ण interview 🙏🙏.. (वैचारिक दृष्ट्या आवटी आम्हाला आवडत नाहीत तरीही त्यांच्या आकलनाला सलाम 🙏)
Same here
1993 बॉम्ब स्पॉट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्ची हा दाऊद इब्राहीमचा राईट hand आहे,त्याची RKW developers नावाच्या Property developers कंपनीत भागीदारी आहे या कंपनीने मोठे मोठे घोटाळे केलेले आहे याच कंपनीतून भारतीय जनता पक्षाने दहा कोटी रुपयांची देणगी घेतलेली आहे,अप्रत्यक्षपणे 1993 बॉम्ब स्पॉट प्रकरणातील आरोपीचा पैसा आज भाजप पक्षासाठी वापरत आहे मुख्य म्हणजे भाजपने RKW developers कडून दहा कोटीची देणगी घेतलेली आहे याची "Election commission of India" कडे नोंद आहे. आज सुध्दा महाराष्ट्रात दाऊद इब्राहिमच्या संपत्तीवर कारवाई झाली पण त्याच्या राईट hand किंवा इतर साथीदार त्यांच्या संपत्तीवर कारवाई का होत नाही? का होत नाही याचं कारण हे लोकं भाजपला 10-10 कोटी रुपयांच्या देणग्या देतात, भाजप कधीही अशा सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबड्या कापणार नाही. भाजपला फक्त पैसा पाहिजे भलेही तो दहशतवाद्यांचा असला तरी चालेलं...!!
©AmarPatil
(भाजपने RKW developers कडून दहा कोटी रुपयांची देणगी घेतली याचा पुरावा लिंक 👇)
thewire.in/politics/bjp-donations-companies-terror-funding-iqbal-mirchi
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
Same here
It's reactionary analysis. If recent events had not happened, analysis would be udhav is doing good job, pawar is the mentor of the govt. Best cm etc etc..Journalists should forsee the events and not react to the events.
Exactly...👍👍👍👍
Correct, it should be neutral beyond cast, political party etc. although I had not voted SS, still can say Uddhav T did nice work being patient being in such chaotic situations created by BJP for these 2 yrs, but he must have paid attention to “ team bldbg “, however ED played major role. DF has lost respect ...
Agree
All journalist either react to situation or give biased opinions
If we see the past developments BJP has aimed to downsize the Allies and grown self.
Earlier Shinde mentioned that he is doing for Hindutva
Further take the party election symbol of Bow Arrow.
Later wants to inherit Shivsena
Now wants to go and join BJP.
Where is the Balasaheb ideology gone in the last three to four days.
A person who cannot be loyal to own party chief, what will be his stand in from of Modi and Shah.
They are making a puppet of Shinde
I have read editorials from Awate since MVA formation, this is not just reactionary. He is actually very good analytically.
He sounds pro Congressi
हे महाशय NCP चे कट्टर समर्थक आणी लाभार्थी प्यादे आहेत . या पूर्वीच्या त्यांच्या भूमिका आणी विश्लेषणे नीट पहा .
आता बदलले ते
देवेंद्र चे काही नाही सगळा खेळ ed चा आहे
शरद पवारांच्या बरोबर तुलना कारण हास्यास्पद आहे.
हे सरकार चा उद्देश मुळी लुटीसाठी आहे. सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काहीच झाले नाही.
मराठी भाषिक वर्गाला सत्ता राबविण्यात अपयश आले हे एक कटू सत्य आहे.
@@pravinmhapankar6109 Devendra फडणवीस हे मराठी भाषिक नाहीत का?
@@chetangovekar1625 नाही गुजराती आहे
@@ashishmali28 te pan maharastra che aahet
@@ashishmali28 ते नागपूर मध्ये जन्मलेले आहेत राव...ब्राम्हण मराठी समाज...आता तुम्ही नागपूर पण महाराष्ट्रात नाही म्हणाल...
उत्तम विश्लेषण. Bias नसलेलं ! कुणाचं glorification नाही. तरी देवेंद्र फडणवीस, पवार साहेब आणि विशेष काँग्रेस बद्दल चे विश्लेषण , तुमच्याच भाषेत भूमिती जन्य आहे . उत्तम मुलाखत ,. मुलाखत कर्त्याच पण कौतुक ,या साठी की योग्य प्रश्न , आणि वक्त्याला मध्ये न तोडता सलग बोलू दिलं
धन्यवाद.
व्हिडिओ ठीक आहे. आंतर विरोधामुळे सरकार पडेल हे विधान बरोबर अधे परंतु ते शिवसेनेतील आंतर विरोध यामुळे सरकार पडले.
संजय आवटे यांचं हे विश्लेषण अतिशय संतुलित व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहे . खूपच छान .
डोक्याचं दही करणे याच उत्तम उदाहरण म्हणजे थिंक बँक 😂.... घरात बसून मोकार गप्पा हानायच्या
😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂
उद्धव ठाकरेंचा एक मेन प्रॉब्लेम म्हणजे ते मुंबईलाच महाराष्ट्र मानतात
nahi
उद्धवजी ना मुंबई बाहेर काय चालू आहे ह्याची माहितीच नसते
Correct
तसेच पवार साहेबांचा एक प्रॉब्लेम आहे. ते पश्चिम महाराष्ट्राला च महाराष्ट्र मानतात
Uddhav khan
हे अगदी खर आहे की राष्ट्रवादी शिवसेनेला संपवून आपली पकड तळागळा पर्यंत वाढवत आहे. पुणे जिल्हा याचे उत्तम उदाहरण आहे.
मी पुन्हा येईल आणि थोड्याच काळात मी परत येत
आहे.
1000 वर्षातून असा नेता तयार होतो मुसुद्दी,कर्तबगार, अष्टपैलू,लोकनेता व सर्वसमावेशक इत्यादी गुण असलेला त्यांचे नाव आहे शरद पवार
अप्रतिम analysis. हे mva सरकार वरच्या स्तरावर स्थापन झाले तरी ग्राउंड वर काम करणारे कार्य कर्त्याचा विचार घेतला गेला नाही.
ground var kam karnaryana te lok gulam samajtat.
महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे की लोकमत कॉंग्रेस चे मुखपत्र आहे.
Perfectly said. 👌👌
काहीही असो. पक्ष टिकायला हवा असे सामान्य शिवसैनिकाला वाटते. राष्ट्रवादी बरोबर जाऊन ऊध्दवजीनी मोठी चूक केली आहे.
अप्रतिम, खरच किती गुढ अभ्यास आहे आवटे सर तुमचा😍😍.. u have explained each ahe everything so accurately and most importantly u gave the logic behind ur each theory😎
I would like to hear more from you, be it political issues or any other topic.
I request Think Tank to invite Aavate sir to speak on other topics as well
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
@@deshbhakt3592 bhau video kadhi post zhala ahe te bagh adhi ...ani to kontya topic vr boltoy te pn bagh ekda .🙏🏻🙏🏻🙏🏻
100% correct, practical and sensible analysis..
Very good information sir
आपलं मत आम्हाला आवडलं शिवशेना पवार साहेबांनीच सम्पवली
लोकांच्या लेखी राजकारण हा खेळ आहे👌अप्रतिम विश्लेषण।पण याच खेळामुळे वेळोवेळी महाराष्ट्र हरतो हे लोक कधी समजणार?
0
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
Right
NCP ने अडीच वर्षे चांगले चुरून खाल्ले आता काहीच शिल्लक राहिले नाही म्हणून हे सगळं चूप
हिंदूत्व ही गेलं आणि सत्ता ही गेली.
एकदम बरोबर
Very nice analysis and view. Every point has logical reasoning. Thank you very much think bank and Awate Sir.
योग्य analysis मात्र केंद्रीय यंत्रणांचा वापर याबाबत काहीच बोलले नाहीत आवटे सर.
Chan visleshan
matra wagholeshi sahamat
guptachar yantrana grahamantryachya hatat na ?
Central la pn aste na ti yantrana jast resources vaprun...
आवटे साहेब मी आपली मुलाकात ऐकून आपला फॅन झालो.अप्रतिम..
Quite an emphatic and frank discussion. Please bring him again after so many further upheavals in Maharashtra politics.
The explanation about factors influencing the depletion of Uddhav Thakre's image is a bit superfluous. The series of happenings in the state, starting from Palghar event, Arnab's arrest, Police high handedness, Kangana incidence, the event of explosives planted near Ambani's house, total loss of control on Sanjay Raut and Nawab Mallik's utterances, inept handling of Hanuman Chalisa case.....and still many more... all have dented Thakare and his government's image. These are not discussed at all.
Absolutely. The analysis is superfluous
majorly all these cases were glorified and created chaos as if all this bad happens only in Maharashtra first time and at the same time all it covered the good work SS did in Covid and flood situation. It clearly showed, these cases were purposely created by opposition so people lose their confidence on Govt. and from major state issues as well...
Because Sanjay Awate was very happy about these actions. He hates Arnab, He loathes Hindutva, He is a typical supporter, Beneficiary and product of Congress Ecosystem.
@@SimpleTricks_MSExcel_SSV Ok so what about Vaze and Anil Deshmukh. Why did he try to protect them?? Why didn't he speak against NCP-Congress when Veer Savarkar was being insulted? Why was Aurangabad and Osmanabad & Navi Mumbai Airport not renamed even after so many protests? Why did he went away from his Party's ideology? Why didn't he give relief to people by reducing VAT on fuel even after criticising Central Govt. of increasing fuel prices?? Why did he ill-treat his own party leaders?
@@siddharthkaley9304 You can ask all these questions to the concerned person, I am not their party leader. But as a common man, we can surely see this difference which is not going good. BJP was also in govt for these years , why dint they change city names and only held Shivsena responsible? what Hinduttv actaully Shivsena has left? Muslim MLAs are in BJP state & central party aswell, check current Rajsthan case.What ideology he dint follow? why BJP always tried to negatively highlight our state? SS had already shown respect about Savarkar, but many times other great people were also insulted, why dint BJP paid attention? why only particular caste is important? when you are saying he protected Anil D & all, why BJP has so many corrupted MLAs aswell? why are they using central power in wrong way? in every situation they always negatively portray Maharashtra all over India..just becoz they dont want this Govt. I always had respect about some BJP leaders and Devendra but now it is lost. No one is Greater than our state and Country. Need to understand no one is crystal clear, they all are same, so we should learn to say Wrong to Wrong. Above pointers are not on side of SS but what we can see being neutral and not being biased. To add, we had voted BJP before, but now we dont want our state under Gujrat lobby. < closed for comments>
Superb analysis 👏 thoroughly enjoyed the episode....keep it up ✌
घंटा
शरद पवारला हे कळलं होतं पण ठाकरेनी आमची अंतर्गत बाब आहे आमचं आम्ही बघून घेऊ म्हणून उत्तर दिलं होतं नंतरपण पवारांच्या सर्व सूचना धुडकावल्या होत्या जसं की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका वगैरे अहंकार आडवा आला ठाकरेला आणी आता सगळं उरावर घेऊन उताणा पडला ठाकरे
खूप छान
जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद
उलट दुबळी शिवसेना संपून मजबूत शिवसेनेचा पुनर्जन्म झालेला आहे,आणि आता NCP चा नंबर आहे।
Think Bank is The best!
अतिशय सुरेख, संयमित विश्लेषण, खुपच आवडले!!
अ जुन कोर्ताचा निकल यायचं आहे
कारण त्यांचे एक धेय्य होते. जर आपला पक्ष मजबुत करावयाचा असेल तर एन केन प्रकारेन शिवसेना संपने हेच ?
।। जय महाराष्ट्र ।।
श्री अवटे यांनी फारच सुरेख, अभ्यासपूर्ण विवेचन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन प्रत्येक प्रश्ना बाबत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र विचार मांडला की जो तर्क शास्त्रात बसत होता एक गोष्ट नमुद करावीशी वाटते की कोणत्याही राजकीय नेत्याची समाजावर सदासर्वदा पकड नसते व त्याला शरद पवार अपवाद नाहीत
आवटे सर एकदम योग्य विश्लेषण केलं पण गेली अडीच वर्षे तुम्ही या विषयावर का काही बोललात नाही.सामान्य शिवसैनिक अडीच वर्षांपासून हेच सांगत आहेत.आज सरकार जाणार म्हटल्यावर तुम्ही व्यक्त होताय.
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
संजय आवटे एक balanced पत्रकार आहेत... 👍👍
🤣
हा हा हा
भाजपच्या दावणीला बांधलेले म्हणायचं का?
Ha biased aahe chai biscuit पत्रकार आहे
Very Deep & Informative Analysis... Sanjay Awate Sir! 👍👌👌
अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण .
विचारांचा विकार झाला कि संपलं. तेच खांग्रेस (कांग्रेस) चं झालंय. खांग्रेस(कांग्रेस) विसरा आता आवटे साहेब.
काही म्हणा पण सक्षम विरोधी पक्ष नेते , देवेन भाऊ यांचं नाव राहील
खूप जबरदस्त विश्लेषण केलत आवटे सर.. thank you so much for letting us know about idealogy of politics,👏👏👏👏👏
Question I 1
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
छान Analysis...
असेच चांगले video Think Bank ने द्यावेत...
correct 💯 सर्व माहिती अप्रतिम, अभ्यास पण खूप छान आहे.
I think this is one of the best analysis by Mr. Sanjay Awate, Everything explained with reference and studies
.
मला सुद्धा त्यांचं विश्लेषण अगदीच पटलं👍
50 वर्षे राजकारण करून देखील जे जमले नाही
ते अकेलाने करुन दाखवले .आणि परत येणार
पवार आणि फडणवीस तुलना करू नका..
पवार अनुभवी आणि संयमी आहेत..
फडणवीस अहंकारी एकाधिकार शाही मानणारे आहेत... लोकशाहीत एकाधिकारशाही घातक असते..
पवारांच्या जवळ सुद्धा नाहीत फडणवीस राजकीय खेळात
not alone with ed cbi😀😃😄😁
@@sanketsawant7475 EDI aani CBI cha wapar karaylahi hushari lagte.Aani mulat bhrashtachari nete hote mhanunch Hya goshtincha wapar karta aala na?
१००-१२० vrshe je zal nahi te dekhil hoil aata 😂 vidarbh vegla hoil chinta nasavi 😂
@@hrk3212 1 BJP cha manus sanga jyachyvar ED notice ahe, yala hushari mhanaychi 😁
अत्यंत मार्मिक ,अभ्यासपूर्ण आणि सुंदर विचारांची मांडणी
अप्रतिम विश्लेषण 👌👌
It was a real treat to listen to this video..!
या विषया वर 1मुलखात आपन प्रशांत दीक्षित सरांची सुधा घ्यावी ही 1 आपेक्षा राहील आमचकडुन...धन्यवाद...🙏🙏 उत्तम माहिती मिळते आपल्या या think bank cha माध्यमातून...🙏🙏
he is a partial person ,congress ,Chatu,
।। जय हरी ।। जय हनुमान ।।
परिवर्तन संसार का नियम हैं ।।
अतिशय उत्तम मांडणी चिंतनीय
अयोध्या से देख रहा हूँ..
NCP is playing all the game and they will finish all other parties soon but they can’t finish BJP as saheb has to also think about his varis
महाराष्ट्रातुन तरी ते सैनीकद्रोही शेतकरीद्रोही व देशद्रोही बी जे पी संवु शकतात फक्त मराठी माणसाने त्यांच्या म्हटल्या प्रमाणे ऐकल पाहीजे बस.
IT cell
Vote banks don’t overlap, hence bjp will always be there
संजय आवटे जी कॉंग्रेसचा वैचारिक वारसा म्हणजे हिंदूविरोधी व इस्लामी जिहाद समर्थक सुडो सेक्युलर देशापेक्षा गांधी परिवार महत्वाचा देश संस्कृती शी गद्दारी हा विचार वैचारिक वारसा पॅन इंडिया कॉग्रेसला या देशातील एकही हिंदु हिंदुत्ववादी कधीच मतदान करूच शकत नाहीत त्यामुळे यापुढे कॉग्रेसला केव्हाच भवितव्य नाही जेव्हा मुस्लिम देशात 35% ते 50% लोकसंख्या होईल तेव्हा हे डायरेक्ट पाकिस्तान व बांग्लादेश मिळुन गजवा- ए- हिंद होईल त्याला आपल्या सारखे अतिशहाणे हुशार बुद्धीवादी मी माझे घर परिवार मला सेक्युलेर बुध्धीवादी पुरोगामी म्हणुन घ्यावयाची प्रचंड हौस असणारे आत्मघाती स्वधर्मसंस्कृतीद्रोही जास्त कारणीभूत असतील हे मात्र नक्की🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩 फक्त भगवा फक्त हिंदुत्व फक्त हिंदूराष्ट्रच 🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩👍👍👍👍💪💪💪💪💪💪💪
खर आहे भाऊ हे सगळे लाचार, दूरदृष्टी नाही फक्त वसुली आणि घराणेशाही
संजयजी खुप खुप छान व अगदी परफेक्ट विवेचन . आभार.
There is one point which is not highlighted. Mr Devendra Fadnavis has a central backing, that makes him powerful. This should not be forgotten.
देवेंद्र फडणवीस ताकदीचे राजकारणी आहेत मान्य, पण त्यांना केंद्रातून तेवढा पाठिंबा पण आहे. हे विसरून चालणार नाही.
it doesnt matter, ठाकरेंनी आपली माणसे जपली नाहीत, त्यांचे ऐकून घेतले नाही, जन संपर्क ठेवला नाही , राऊत वर अंकुश ठेवला नाही. जर शिवसेना एकत्र ठेवली असती, संघटित ठेवली असती तर फडणवीस काय किंवा पवार काय कोणी फोडू शकले नसते, सध्याच्या परिस्थिती ची पूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजूबाजूच्या सल्लागार यांच्यावर जाते.
@Monkey D Luffy congress deshatil ekmev nyaaypriya sarvasamaveshak pardarshi sanghtana aahe . tyagmurti soniya gandhi aani karmayogi rahul gandhi yani kahitari chamtkar karun kendratil ghotalebaaaj sarkar ulthavun lavave aani desh vachvava hi samast bhartiyankadun vinanti
@Depressing Person sarcasm किंवा कटाक्ष असे म्हणतात त्याला .....
छान alalysis केले आहे
Right ... balance analysis 👍👍 sorry 🙏🙏
Very balanced and perfect analysis
पवार ज्यांचे मित्र होतात त्यांना वेगळा शत्रू असण्याची गरज नसते.
कसलं भारी 🎉
करेक्ट आहे 😂
जाणत्या राजाचे पाठीत खंजीर कसा खुपसतात तचे प्रशिक्षण दिले पण तसे केल्यावर पुढे काय करायचे याचे प्रशिक्षण दिलेले न्हवते.
सर तुमच्या सारखे प्रगल्भ विचार येण्यासाठी मन व मेंदू हा शांत असायला हवा..मात्र संजय रौतांसारख्यांच्या उथळ थय थय नाचणाऱ्या मेंदूत हे येणार नाही आणि ते लोक दुसऱ्यांनाही काही सुचू देत नाही.
दादा संजय राऊत एका पक्षाचा नेता पण आहे
फारच छान विश्लेषण 👌👌👍👍👏👏
विश्लेषण सत्याच्या जवळपास ही जात नाही. एकतर्फी वाटते. भारतीय जनता पक्षा बदल कटुता प्रकर्षाने जाणवते.
आवठे सर नमस्कार! खूपच सूक्ष्म रीतीने सर्वंकष केलेलं विश्लेषण मला खूपच आवडलं त्याबद्दल आपले अभिनंदन..
Superb ! Precise and to the point discussion and analysis.
Deep and thorough knowledge and understanding.
Not at all. Superfluous analysis
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
I watched Dharmveer and realised how Shivsena was built. And felt starc difference bet how it is managed now.
खूपच तर्कशुद्ध विश्लेषण
असं विश्लेषण प्रथमच ऐकले
परफेक्ट विश्लेषण
अप्रतिम , शब्दातीत प्रतिभा
धर्मवीर आनंद दिघे साहेब आज आपल्या मनात आहेत हे दाखुन दिलं ❤️ शिवसैनिक
माझ कुटूंब माझि जबाबदारि हे कोरोना मधल योगदान.
सुंदर विश्लेषण.. पण शेवटच्या १५ मिनिटात अक्षरशः हागलात..
हा गडी भाजप चा लयच फॅन आहे ब्वा
I think it is impossible for BJP to break 40 MLA of one party. Shinde and other MLA knew where shivsena is heading and what will be the result of upcoming elections. Currently pawar is happily watching his dream coming true. He knew shiv sena is only competition as regional party.
I think Only Fadanvis is the Mastermind behind this..This man can make any Impossibles task in possible mode...He Convinced Shinde And His team..And Shinde Trusted him..That is main thing...
Now Pawar is also broken 😂
अवटे सरांनी खालील गोष्टीचा विचार करावा -
1. तुम्ही शेवटी म्हणालात उद्दव मध्ये दम आहे व उद्दब नीतीचा अभ्यास केला पाहिजे
अनेक वर्षे उत्तम कार्यकर्त्यांनी शिवसेना उभी केली व आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केले पण शिवसेना उभी केली त्या सैनिकांना उद्धव ठाकरेंनी अपमान करून बाहेर काढले , अनेक वर्षांची संस्था मोडकळीस अनायला वेळ लागतो त्या मुळे उध्दव ठाकरें नी बऱ्याच चुका केल्या पण अतिशय भक्कम आणि मराठी माणसाची आवडती सेना संपायला वेळ लागला , फक्त करोना काळात उद्धव बद्दल लोकांच्या मनात आदर प्रेम होते पण नंतर संजय रौतांच दररोजची हुशारी , कंगना , राणेंची अटक , राणा दाम्पत्याची अटक , केतकी ची अटक , अनिल देशमुख व नवाब मालिकांची प्रकरणे या मुळे सुशिक्षित मराठी माणूस याला विटला व सीमेपासून दूर गेला
BJP बरोबर निवडणुका निवडून त्यांना धोका देऊन एनसीपी व काँग्रेस बरोबर सरकार स्थापनेला सुरवातीस मराठी माणसाने स्वीकारले होते पण नंतर च्या माकड चेष्टेचा लोकांनी धसका घेतला याचा उल्लेख मुलाखतीत यायला पाहिजे होता
तुम्हीही आता इतका शहाणपणा शिकवताय तर तुम्हाला सुद्धा याआधी असं होतंय हे कसं कळलं नाही.. सर्व झाल्यावर अकलेचे तारे तोडणे कुणालाही जमेल...
Yala येणारे bmc इलेक्शन छा angle तरी मनात आला का bjp शिवसेना च्या बराबरित आहे तिथे म्हणून हे घडवून आणले
काँग्रेस चे कौतुक करताना त्यांचे नेतृत्व काय या बद्दल चकार शब्द काढला नाही.
अरे, ही तर बांधलेली पाळीव जनावर.
तोंड सांभाळून बोला , स्वतःला देव समजू नका. फायनल राउंड अजून बाकी आहे साहेब
Tond sambhalunch bolat aahet te
tumhi hat sambhalun liha coment mdhi 😅😅😅
विश्लेषण चांगले पण निर्भिड नाही, शब्द बेताने वापरले, महत्त्वाच्या मुद्दयाना स्पर्श केला नाही. विकास, भ्रष्टाचार...
Te sagle BJP satte madhe asel tyavelela vaparnar .. Atta sadhya NCP che kautuk tar thmbu dya
Great Analysis by Sanjay sir 🙏
Ajit dadanchi shapatvidhi kai kheli ..patrakar mhanun janm Gela kadhi kalale ka kase zhale koni kase ka kele......ugach patrakar mhnun mirau naka ho
खूप छान राजकीय विश्लेषण.व मुल्यमापन.
उद्धव ठाकरे चा परिवार मोह विषयी पाहुणे बोले नाही। शिवसेना ची जी काही अवस्था आज झाली त्यास परिवार मोह कारणीभूत आहे।
तसेच शरद पवार विरुद्ध पाहुण्यांनी निगेटिव्ह बोलणे टाळले। शरद पवार आपली ताकत दाखवू शकले नाही किंवा शिवसेना संपवण्यासाठी जो त्यांचा मनसुबा होता पूर्ण झाला अशे न सांगतात, शरद पवार निवृत्ती समारोप आहे आणि कशाला वाईट बोलायचे अशे दाखवले।
Sanjay ji - very well analysis ; Well explained... Point 2 point
फार चांगले विश्लेषण.
काँग्रेसला भवितव्य आहे असे कोणत्या बेसिस वर हे साहेब बोलतात ते काही समजत नाही. फक्त त्यांना त्या पक्षाबद्दल प्रेम आहे म्हणून तर याला खुळा आशावाद म्हणतात. असा हा आशावाद आहे. त्याला काहीही बेस नाही.
हे महाशय काँग्रेस चे भाट आहेत. जेव्हा सरकार बनले तेव्हा हेच लोक रकाने च्या रकाने भरून स्तुती करत होते. आता असं दाखवतात की आम्हाला आधीच हे सरकार पडणार हे माहीत होतं.
बरोबर आहे
कॉंग्रेस ला भावितव्य आहे कारण त्यांची जी ideology आहे त्या बेसिस वर.
@@pratham1323 काँग्रेस पक्षाची स्थापना ही एका ब्रिटिश व्यक्तीने केली होती. आणि काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचे कारण 1857 साली जसे लोकांनी बंड केले, तसेच जर पुन्हा झाले, तर त्यातली हवा काढून घेण्यासाठी या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाचे कामच ब्रिटिश सरकारला आतून मदत करण्याचे होते. जेव्हा ब्रिटिशांना भारतात राज्य करणे अशक्य झाले, तेव्हा त्यांना परत जायचे होते. पण तसेच परत न जाता त्यांनी मुद्दाम काँग्रेस पक्षाच्या हातात सूत्रे देऊन गेले, कारण त्यामुळे त्यांना आपली विचारधारा भारतात चालू ठेवता येणार होती. त्यामुळे स्वातंत्र्य देतानाही माऊंटबॅटन यांचे पटेलांशी पटत नसायचे आणि नेहरुं बरोबर चांगली दोस्ती होती. त्यामुळे भारतीय लोकांना वाटले की पटेलांपेक्षा नेहरूच भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतील.
जरा हुशार पत्रकार आणत चला
मित्रा आभारी आहे
Very nicely explained