आमदार व खासदार यांना ही बाब अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री व संत्री यांना शेतकरी वर्गाची कृषी औषधांच्या किंमती कमी करा व जीएसटी सिएसटी शेतकऱ्यांना लागणार नाही अशी व्यवस्था असावी ही अपेक्षा मी एक शेतकरी म्हणून करतो
शेतकरी म्हणून जगायचं असेल तर शेतकऱ्याने राजकारणाने बेटी धरलं पाहिजे कुठलंही सरकार आलं तर शेतकरी दाजी शेतकऱ्याला कसं उघडायचं एवढं त्यांच्या मीटिंगमध्ये ठरत असतं आताच्या सरकारने तरी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शेतकऱ्याला एसएमपी द्यायला तयार नाही तरी कृपया शेतकऱ्यांनी सरकार निवडताना किंवा मतदान करताना सारासार विचार करून मतदान करावे आणि सरकार कसे शेतकऱ्याकडे चुकेल हे पाहावे
सर तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे पण याच्यावर आवाज उठवायला कोणीही तयार नाही शेतकऱ्याचे मरण आणि शासनाचे धोरण याच्यामुळे शेती करायला कोणाचंही इच्छा होत नाही
जिथं 400 आहे ते expire झालेले आहे जिथं 500 आहे तिथे दुकानदार 20-30 रू कमाई करणारा आहे (त्याला 470-480 ला आलं आहे) जिथं 600 आहे तिथे दुकानदार 100 रू कमाई करणारा आहे (त्याला 500 ला आले आहे). आता बस गप 😂
भाऊ याला जबाबदार आपले राज्यकर्ते नेते व कपन्याचा मनमनीपना
कृषी केंद्रवाले कशे लुटतात पहा
Galaxy तणनाशक एका दुकान वर 520रूपये
तर दुसऱ्या दुकान वर 450 रुपये
त्याला जबाबदार आपण कोणत्या औषधाचा किती रिझल्ट येतो आपण धांगडु करतो
विकणारे पण शेतकरी च आहेत हो यव्यवस्थे मुळेच तर शेतकरी वर येत नाही हो काय करावं ही सगळी व्यवस्था च खराब आहे 🙏
भाऊ ची अगदी वस्तुस्थिती खरी आहे हा समुद्र खोल आहे त्याचा अंदाज घेणं सुद्धा अवघड आहे याची पाळेमुळे फार लांबपर्यंत आहेत विषय फार घन आहे
आमदार व खासदार यांना ही बाब अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री व संत्री यांना शेतकरी वर्गाची कृषी औषधांच्या किंमती कमी करा व जीएसटी सिएसटी शेतकऱ्यांना लागणार नाही अशी व्यवस्था असावी ही अपेक्षा मी एक शेतकरी म्हणून करतो
जबाबदार कंपनी आहे कारण कंपनी मनमानी किंमत छापत आहे त्यावर शासकीय अंकुश नाही
हेसरकार आदंळ बैर लायाक व हरामखेर पना कृषी विभाग आणी मंञी मडल आणी मुख्या मंञी जबाबदार आहे
फक्त सरकार
पण शेतकरी सोडूण हे सारे लोक संघटीत आहे. है आपण बराचदा अणूभवले असेल.
गळ्याला चाकु न लावता खीशातले पैशे कसे काढावे याचे लायसन सरकारी यंत्रनेनेच यांना दीले आहे
शेतकरी म्हणून जगायचं असेल तर शेतकऱ्याने राजकारणाने बेटी धरलं पाहिजे कुठलंही सरकार आलं तर शेतकरी दाजी शेतकऱ्याला कसं उघडायचं एवढं त्यांच्या मीटिंगमध्ये ठरत असतं आताच्या सरकारने तरी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शेतकऱ्याला एसएमपी द्यायला तयार नाही तरी कृपया शेतकऱ्यांनी सरकार निवडताना किंवा मतदान करताना सारासार विचार करून मतदान करावे आणि सरकार कसे शेतकऱ्याकडे चुकेल हे पाहावे
याला. सरकार. जबाब. दार. आहे...
मन माणी करभार झालाय.
सर्व .शेतकर्यांला लुटायला बसलेय.त....
मेरा भारत महान
जनरेक मिडसीन सारखा सरकारने सेवा केंद्र चालू करावी स्पर्धा वाढवावी कमी किमती त मिळावं लूट थांब वा
Hech tannashak maral aahe aamhi shetat. Naral madhe
हे खरं आहे माऊली
1 नंबर भाऊ
1 no maheeti......
हया भाड खाउना पैसे कसे मिळतील
याला सर्वस्वी कंपनी जबाबदार
सर तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे पण याच्यावर आवाज उठवायला कोणीही तयार नाही शेतकऱ्याचे मरण आणि शासनाचे धोरण याच्यामुळे शेती करायला कोणाचंही इच्छा होत नाही
हो नक्कीच दुकानदार लुटत आहे शेतकऱ्यांना
ट्राॅपिकल च तर 400 लाच मिळते
Best agri cha 490 milat
शेतकऱ्यांनी आवाज उठविला पाहीजेत
Deshdrohi Bano.......
Govt..la compnyala pudh nyaych aahe ho.
राज
Round up काही दुकानावर 600,500,कुठं 400रू सगळी लुटमार चालू आहे😂😂😂
जिथं 400 आहे ते expire झालेले आहे
जिथं 500 आहे तिथे दुकानदार 20-30 रू कमाई करणारा आहे (त्याला 470-480 ला आलं आहे)
जिथं 600 आहे तिथे दुकानदार 100 रू कमाई करणारा आहे (त्याला 500 ला आले आहे).
आता बस गप 😂
ही. ईग्रांपेक्षा. जास्त. लुट. आहे. भाजप. सरकार. आल्या. पासुन. मानवी. मेडिसीन. मध्ये. सुध्दा. हीच. परीस्थिती. आहे...