बारा वाजल्याची बारा कारणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page.link/Best
  • Zábava

Komentáře • 224

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j Před 19 dny +43

    मतदान बुधवारी ठेवावे. लागून सुट्टी आली की, लोकं फिरायला जातात.

    • @shekhardeshkar8810
      @shekhardeshkar8810 Před 19 dny +3

      दर बुधवारीच मतदान ठेवावे. ५ टप्प्यात सर्व मतदान आटोपावे. सरासरी १०८ /१०९ उमेदवारांचे मतदान आटोपेल

    • @surendrajadhav1779
      @surendrajadhav1779 Před 19 dny +2

      अंतिम
      सुंदर
      चित्र निर्माण होईल

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Před 19 dny

      @@shekhardeshkar8810ही. जोडून सुट्टी आली तर लोक सरळ सहलीसाठी जातात.

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 Před 20 dny +41

    खरंच मुद्दे चांगले आहेत, महाराष्ट्र बाबतीत सांगायचे झाले तर ‌बुथ लेवलवर काम कमी झाले आहे

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 Před 20 dny +6

      त्यानुसार आता विधानसभेसाठी योग्य काळजी घेतली पाहिजे

    • @mukundlk
      @mukundlk Před 20 dny +3

      Perfect

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 19 dny +4

      जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा मोदी येणारच प्रचाराची गरजच नाही हेच उत्तर मिळत होते

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Před 19 dny +13

    संपूर्ण भारताचा विचार केला तर निवडणुकीच्या काळात उन्हाळा,अति लांबलेली निवडणूक प्रक्रिया, भाजपचे सुस्तावलेले कार्यकर्ते आणि अति आत्मविश्वास

  • @anupendhari8446
    @anupendhari8446 Před 19 dny +50

    चौथ्या का पाचव्या फेरीच्या वेळेला अमित शहा म्हणले की आम्ही 350 पार झालेलो आहोत त्यामुळेच मतदान कमी झाले असेल. मतदाराला वाटलं असेल की आता काय गरज आहे मतदान करण्याची.

    • @shelarmama4673
      @shelarmama4673 Před 19 dny +4

      बरोबर. फाजील आत्मविश्वास आणि संवादबाजी मारक ठरली.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Před 19 dny +1

      शक्य आहे.

    • @user-kq5lh7if1v
      @user-kq5lh7if1v Před 19 dny +2

      Kay pn faltu bolta 😂

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Před 17 dny

      पडलो तरी टांग उपर....!

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Před 20 dny +25

    अनयजी पन्ना प्रमुख ही कवी कल्पनाच आहे. ते केशव उपाध्ये मनाला येईल ते बोलून मोकळे होतात.आता तुमच्या चिडचिड करण्यामुळे कदाचित इथून पुढे पन्ना प्रमुखांना कार्यरत करण्यात येईल.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 19 dny +2

    अनयजी, तुम्ही दिलेली कारणे योग्य वाटतात, त्याचा विचार होणे आवश्यक आहे. मतदान कडक उन्हाळ्यात असू नये आणि तो दिवस शुक्रवार, शनिवार आणि सोमवार नसावा ह्याकडे लक्ष द्यावे. मतदार यादीत नाव नाही हे पक्ष कार्यालयातील कार्यकर्त्यांनी पाहायलाच पाहिजे.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Před 19 dny +34

    उशीरा उमेदवार जाहीर केल्यामुळे जनतेचा इंटरेस्ट निघून गेला. जागा वाटप लवकर उरकून घ्यावे.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Před 19 dny

      सहमत.

    • @seemadesai2205
      @seemadesai2205 Před 19 dny

      ज्याना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी रस दाखवला नसावा गप्प राहून

    • @vijayadhokale1572
      @vijayadhokale1572 Před 19 dny

      @@seemadesai2205 नाशिक च्या जागेची अशीच वाट लावली.अती सावधपणा नडला.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Před 20 dny +11

    खरच केला तरच विधानसभा मतदारसंघात कोणाचं काही खरं नाही .

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Před 19 dny +6

    अनय दादा अकरावे कारण हे आहे कि भाजपचे काही नेते स्वतः ला आपण आता खुप मोठे झाले आहोत या समजातुन ते सामान्य जनतेपासुन फटकुन वागत होते.... जे काॅंग्रेसी नेते अगोदर असेच करायचे आमच्या शिवाय तुम्हाला पर्याय नाही त्यांना महाराष्ट्रातील कायमचे जमिनीवर आणले होते परंतु उद्धवस्त कृपेने त्यांना बळ मिळाले...

  • @vinaydeshmukh5500
    @vinaydeshmukh5500 Před 19 dny +5

    भाजपचे की वोटर्स घरीच बसले.. त्यांनी मतदान आवर्जून करावे एवढीच शिकस्त करा... बाकी सर्व कारणे झूट आहेत..

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 19 dny +10

    पन्ना प्रमुख कोणी नव्हतेच हे खरे
    आहे. तितके हेही खरे आहे की कोणी भा. ज.पा. चे प्रतिनिधी हे
    कोणीच लोकसभा प्रचारासाठी
    फिरत न्हवते.
    एव्हन पदवीधर विधानपरिषद
    निवडणुकीतही मतदार नोंदणीत
    उदासीनता दिसत होती.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Před 19 dny

      यंदा तीव्र उन्हाळा होता हे ही एक कारण असेल.

  • @shashikantmuddebihalkar1517

    यावेळी असे प्रथमच घडले की निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजपच्या कोणतयाही कार्यकर्त्याने मतदानासंबंधी मतदारांशी कार्यक्रम ,किंवा घोषणापत्र,संबंधात किंवा मतदाराचा यादीतील अनुक्रमांक,किं मतदानाचे केंद्र याबाबत माहिती देणे संबंधी संपर्क च केला नाही.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Před 19 dny +1

      फोनवर मेसेजेस आले फक्त... बाकी संपर्क शुन्य...मतदारांचे विचार अपेक्षा तक्रारी ऐकण्याऐवजी त्यांना गृहित पकडले गेले...मग्रुरीचेच वर्तन म्हणावे

  • @ujwalakelkar7631
    @ujwalakelkar7631 Před 19 dny +7

    आशुतोष शिरीषः अनयजी, तुम्ही एकटेच होतात ज्याने ध्वनीचित्रफीतीत पृच्छा केली होती की पन्ना प्रमुख कुठे आहेत ? तसेच शासकीय अधिकाऱ्यांबद्दल असलेल्या नाराजीबद्दलही आपण सावध केले होते. खरोखरी आपण द्रष्टे आहात.

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 Před 19 dny +5

    शिर्शक अतिशय चपलख !
    आता मविआ चे बारा वाजवून त्यांना पाठ्वाकी घरी.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Před 19 dny

      अगदी बरोबर. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @sudheer1704
    @sudheer1704 Před 19 dny +1

    अनयजी खूप अभ्यास पूर्ण हा विडिओ बनवला आहे आपल्या ला खूप खूप धन्यवाद आपले विष्लेशण अभ्यास पूर्ण आहे. असेच विविध विषयांवरील विडिओ आपण लोकल राजकारणात गुंतून रहाण्यापेक्षा करावे त्याच्या मुळे एक प्रगल्भता येते मनापासून आभार मानतो 🎉🎉🎉🎉❤

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n Před 19 dny

    चुकांमधून शिकले तरच गंगेत घोडं न्हाऊन निघालं असं म्हणायचं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुद्यांवर तर १००% सहमती आहे अप्रतिम विश्लेषण

  • @chandrakanthalbe1562
    @chandrakanthalbe1562 Před 19 dny +2

    माननीय अनयजी आपले अभ्यासपूर्ण विवेचन ऐकल्यावर असे वाटते की आपण विधान परिषद किवा राज्य सभेत प्रवेश केला पाहिजे. हे जनतेच्या हिताचे होईल. आपल्या नॉलेज चा देशाला फायदा होईल.

  • @sansaw9325
    @sansaw9325 Před 19 dny +5

    Bas zala sabka vikas Jisne Diya sath uska hi hoga Vikas

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 19 dny +9

    खरंच मुद्दे खूप चांगले मांडले अनय .आम्ही मतदार पण सांगत होतो पन्ना प्रमुख आणि बूथ पातळीवर पण हलगर्जी पणा झाला आहे.2014 च्या लोकसभेला मतदान करा आणि मतदान केले का विचारायला घरोघरी कार्यकर्ते आले होते .त्यानंतर कोणीही घरोघरी फिरकले पण नाहीत .मतदानाच्या स्लिपा पण मतदारापर्यंत पोहोचवण्याची तसदी कार्यकर्त्यांनी घेतली नाही .सरकारची विकास कामे ग्रामीण भागापर्यंत ,तळागाळातल्या लोकांपर्यंत समजावून सांगणे आवश्यक आहे.झोपडपट्टी ,अशिक्षित लोकांना सरकारच्या योजना समजावून त्यांना त्याचा फायदा त्यांना मिळवून दिला गेला पाहिजे .

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Před 19 dny

      मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कोणाचीही वाट बघायची नाही.योजना सांगावी खेडोपाडी घरोघरी जावे हा चांगला उपाय सुचवला .

    • @ckpatekar
      @ckpatekar Před 19 dny

      @@sheetalsangole2840भाऊ मतदान आपण करतोच.मतदान चांगले होण्यासाठी घरोघरी गेले तर फरक पडेल असे मला वाटते .

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Před 20 dny +7

    पन्ना की गन्ना कोण, तो आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलेला नाही

  • @aparna3018
    @aparna3018 Před 18 dny

    अनय सर तुम्ही मांडलेले सर्व मुद्दे योग्य आणि परखड असे आहेत. उमेदवार लवकर घोषित केले तर लोकांना विचार करायला पण वेळ मिळू शकेल. जनतेला गृहीत धरू नये. उत्कृष्ट व्हीडीओ.

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 Před 20 dny +13

    आमच्या कडे पण कोणीही पन्ना प्रमुख आले नव्हते

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 Před 20 dny +2

      हो आमच्याकडेही कोणीही आलेले नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 19 dny +1

      कुठेच कोणीच भाजप प्रचारासाठी गेले नाहीत

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 Před 20 dny +6

    केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने सर्व समावेशक घोषणा, कार्य, कार्यक्रम, विकास, योजना आणल्या त्या बद्दल जनजागृती करावी, महायुती च्या पक्ष कार्यालय.., कार्यकर्ते सामाजिक संस्था या द्वारे... जनतेला समजावून सांगावे... त्या साठी कार्यकर्ते आणि पूर्णवेळ पदाधिकारी नेमावेत.. त्या साठी खर्च केला तरी विचार करू नये. 🙏

  • @neeladesai5325
    @neeladesai5325 Před 18 dny

    नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद,देवळणकर नंतर प्रथमच परराष्ट्र विषयीचा दोन पंतप्रधानांच्या भेटीचा , मुद्देसूद उहापोह केलात.अप्रतिम सुंदर विश्लेषण.धन्यवाद

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 Před 19 dny

    अहंकार अति आत्मविश्वास चार सुपार चा नारा देऊन इतरांना सावध करणे

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Před 19 dny +1

    नेहमीप्रमाणेच सर्वांगीण विश्लेषण अनय !

  • @nitink15
    @nitink15 Před 19 dny +2

    # All eyes on Himachal Pradesh... 👀

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 20 dny +2

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @avinashpotbhare4585
    @avinashpotbhare4585 Před 19 dny +2

    भाजप मध्ये विरोधकांची काम होतात पण कार्यकर्त्याची काम होत नाहीत हे अगदी सत्य आहे बाकी 6 नंबर चा मुद्दा देखील बरोबर आहे ग्रामीण महाराष्टासाठी

  • @matrubhoomi7386
    @matrubhoomi7386 Před 20 dny +4

    Anayji I feel it's an excellent and perfect analysis.

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte4010 Před 19 dny +3

    भाजपचे तळागाळातील कार्यकर्ते कुठे दिसलेच नाहीत परंतु ऊबाठा कार्यकर्ते शाखेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतात. मी सुमारे 3 वेळा आमच्या भाजपच्या आमदारांना भेटायचा प्रयत्न केला पण त्यांच्याच कार्यालयात भेट होऊ शकली नाही.

    • @tanishka1627
      @tanishka1627 Před 19 dny +1

      मला ही हाच प्रश्न पडला.. भा ज पा कार्यकर्ते लोकांना भेटत नाहीत मग रिपोर्ट कुठला पाठवतात??

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 20 dny +7

    जय श्री राम 💐💐🙏🙏🙏

  • @446sandeep
    @446sandeep Před 20 dny +6

    पन्ना प्रमुख की चुना प्रमुख?

  • @user-lw6sc3rc1p
    @user-lw6sc3rc1p Před 19 dny +1

    आपला हेतु चांगला आहे पाहूं या यावर भाजपा काय करतो

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Před 20 dny +5

    नमस्कार अनयजी, सर्व मंडळी

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před 19 dny

    अतिशय मुद्देसूद माहीती दिलीत व पटण्यासारखी दिलीत त्याबद्दल धन्यवाद अनयजी.

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr Před 19 dny

    Wish n hope it will be taken care off ☝️🙏🙏🙏एक नंबर विश्लेषण ☝️☝️☝️☝️☝️☝️👍👍

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Před 19 dny +1

    खूपच उपयुक्त माहिती.. जर उपयोगात आणता येत असेल तर... अबकी बार 400 पार.. Negative impact म्हणजे काय?
    खासदार आमदार नगरसेवक यांचे remuneration/सवलती कमी करा..बरेचसे राजकारणी करोडपती आहेत..
    दुसर्‍या पक्षातून आलेल्या लोकांना जास्त महत्व.. तिकीट.. आणी BJP मधील कार्यकर्त्यांना डावलले..
    विचारांशी फारकत.. महाराष्ट्रात विचारांचा संभ्रम..

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 Před 20 dny +1

    छान विश्लेषण ...

  • @vijaymoghe9185
    @vijaymoghe9185 Před 19 dny

    अतिशय सुंदर सटीक व सारगर्भित विश्र्लेषण. भाजप केंव्हा योगी ची पोलिस यंत्रणा अजून ही संवेदनहीनच आहे. हे मी स्वतः च्या अलीकडेच अर्थात 6 जून ला काशी विश्र्वनाथ काॅरीडोर दर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभवाने सांगू शकतो. योगी राजवटीत प्रशासन व्यवस्थेत खूप सुधारणा झाली आहे हा वाजा गाजा जमीनी वर काही दिसत नाही. त्याचे प्रत्यक्ष प्रमाण तुम्हाला देऊ शकतो. हीच परिस्थिती पुढे ही कायम राहिली तर योगी मोदी दोघांचे राजकीय भवितव्य ह्याहून अधिक वाईट होण्याची शक्यता आहे..

  • @jayantbhave4777
    @jayantbhave4777 Před 19 dny

    सखोल विश्लेषणात खूप छान.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Před 19 dny +1

    महाराष्ट्रात आधिच मतदाना चा ऊन्हास. .त्यात फाल्गुन मास...

  • @rohinia5316
    @rohinia5316 Před 19 dny

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @shridhargangal4765
    @shridhargangal4765 Před 20 dny +2

    अचुक विश्लेषण जय श्रीराम

  • @vedantkanthale1865
    @vedantkanthale1865 Před 19 dny

    Khup chaan analysis. Hope BJP can learn from this and take corrective measures.

  • @mvgodse
    @mvgodse Před 19 dny +1

    मतदानाला मिड विक ठेवणे. आणि सर्व सरकारी नोकरांना अदला दिवस आणि पुढचा दिवस रजा न देणे

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 Před 19 dny +4

    कांग्रेस च्या इकोसिस्टम सारखी बीजेपी ने पण इकोसिस्टम आपल्या सारख्यान ना घेऊन निर्माण केली पाहिजे.

    • @pritic7456
      @pritic7456 Před 19 dny

      Hi khup important gosht ahe. Te khup chukiche narrative ekdum thasun set kartat. Ani bjp kahi ch karu shakat nahi. Tya narrative la khodun kadhe paryant tya khotya news cha impact zalela asto. Aata bjp ne swataha narrative set karaila shikla pahije. Ani left wing chya validation sathi maru naye. Left wing la ghaas taku naye

    • @user-cn8yt5ww9i
      @user-cn8yt5ww9i Před 19 dny

      इको सिस्टम वैगेरे काही नाही. खटाखट भोवले. त्याला मीडिया नि कधीच खैरात म्हटले नाही.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Před 20 dny +2

    अनयजी तुम्ही भाजप नेते पर्यंत विचार पोहोचतील असे काही करा .

  • @pushkarkulkarni8211
    @pushkarkulkarni8211 Před 14 dny

    भाजपच्या पन्नाप्रमुखांनी आपला जनसंपर्क वाढवला पाहिजे. भाजप कार्यकर्ते, नेते, भाजप आयटी सेल यांनी इंडिया आघाडीच्या दुष्प्रचाराला योग्यवेळी उत्तर दिले पाहिजे. इंडिया आघाडीच्या खोट्या अफवा, बातम्यांना, अपप्रचाराला उत्तर दिलेच पाहिजे.

  • @matrubhoomi7386
    @matrubhoomi7386 Před 20 dny +4

    Certainly BJP CMs should learn to control beurocrats and senior IAS and IPS officials. It's very important

  • @swatikulkarni8146
    @swatikulkarni8146 Před 19 dny

    Khup changle vichar mandalw ahat

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 Před 19 dny +4

    संविधान बदलण्याच्या मुद्द्याचा प्रचार विरोधकांपेक्षा भाजपणीच सभांमधून जास्त केला.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Před 19 dny

      बदल म्हणजे Amendment हे गावठी १२ च्या फुकट खावू समाजाला समजले नाही मेंदूंत भूसा आहे

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 Před 19 dny +5

    मध्यमवर्गीय लोकांना बीजेपी काहीही देत नाही हे पण कारण आहे

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Před 19 dny +3

      काही मिळावे म्हणून मतदान करायचे????ध्येय धोरण बघून मतदान करावे. देशहित आणि देशभक्ती बघून मतदान करावेअसे म्हणतात ना?!

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Před 17 dny

      देशभक्तीचा ठेका फक्त मध्यमवर्गि्यांनीच घेतला आहे काय?
      देशाच्या विकासात कर रूपाने सर्वात जास्त योगदान मध्यम वर्गाचेच असते.
      पण काही देतांना मात्र मध्यम वर्गाची आठवण कुणालाही येत नाही.
      भाजप आणि खास करून नरेंद्र मोदी हे मध्यम वर्ग आणि शेतकरी विरोधी आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
      नरेंद्र मोदींना फक्त धनाढ्य उद्योगपती खास करून अदानी, अंबानी अजून धनाढ्य कसे होतील, ह्याचीच काळजी लागून राहिलेली असते.😤👊👎

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 19 dny +2

    सर्व बीजेपी kadun पlहिजे पण मतदान कॉन्ग्रेस ला करनार असे पण बरेच हिंदू आहेत
    त्याना आपल्या मूलांच्या भविष्यlचा विचार नाही पण
    नेत्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला पहिजे हे विचार आहेत

  • @joshichand
    @joshichand Před 20 dny +7

    सरकारी कर्मचाऱ्यांनी भाजपाची नावं वगळली असं म्हणता . तर मग इतक्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत भाजप समर्थक कोणीच नव्हतं ?

    • @vinayakphadnis2131
      @vinayakphadnis2131 Před 19 dny

      👍 ८० टक्के सरकारी कर्मचारी भाजपाविरोधी व शरद पवार समर्थक आहेत. इथेही जातीयवाद आहेच. 😎

  • @gajanansuryawanshi6423

    योग्य विश्लेषण.

  • @MULTIPLUS8
    @MULTIPLUS8 Před 18 dny

    Jai Shree Ram

  • @dilipdate1358
    @dilipdate1358 Před 19 dny

    अनय जी, तुमचा विश्लेषण नेहमीच उत्तम असत, परंतु माझ्या मराठी भाषेवरील प्रेमामुळे एक विनंती करतोय की आपल्या बोलण्यात येणारे काही शब्द जे हिंदी तून येतात उदा. उक्सवणे, आजकाल, थोपवणे, हे टाळावेत, थोपवणे ह्याचा मराठी अर्थ थांबवणे असा होतो 🙏🏻

  • @balajiHN24
    @balajiHN24 Před 19 dny +1

    ६ व्या मुद्द्याचा फटका मला सुद्धा बसला आहे BLO ने कदाचित घरावरील जय श्रीराम ची झेंडा बघून नाव वगळले

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 Před 19 dny +1

    काँग्रेसची ecosystem आजही यशस्वी पणे कार्यरत आहे. 10 वर्ष सत्तेत राहूनही भाजपला ते जमले नाही .
    जी काम यंत्रणेचे जबाबदारी आहे ती ते पार पाडतात का नाही यावर अंकूश ठेवायला हवा. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून feedbackघ्यावा लागतो. पण नेतेच जर प्रशासनावर विसंबून असतील तर ते अशक्य ठरते. 10.7.24

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po Před 19 dny +1

    Point 6 agadi barobar ahey....amhi voting gelo tevha baryach lokanche naav navhtey...booth varche adhikari pann tech mhanale... voting list review keli pahije. .😊

  • @mohanmayande539
    @mohanmayande539 Před 19 dny

    मित्र हो महाराष्ट्राचा विचार करता तेच तेच थोबाड देणे, वेळेवर उमेदवार घोषित करने, प्रचारात सुसूत्रीकरण नसणे. हीच मोठी कारणे आहेत.
    विधानसभेत तरी या चुका दुरुस्त व्हाव्यात ही अपेक्षा.

  • @shridharpatil6548
    @shridharpatil6548 Před 19 dny

    मी श्रीधर पाटील शिरोली ता. हातकणंगले. जिल्हा. कोल्हापूर मधून बोलतोय माझा मुलगा अक्षय पाटील हा पन्ना प्रमुख होता आणि त्याने आपले काम प्रामाणिक पणे केले आहे.

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 Před 19 dny

    🙏 Hope the BJP really listens... Thank you for sharing these data...

  • @medhaupadhye6481
    @medhaupadhye6481 Před 19 dny +1

    अनयजी माझं नाव यादीत नव्हत अनेकवेळा मतदान करूनही नाव गायब माझ्या मुलाचं आणि पतीच नाव होत. माझ्या मामाच नाव गायब त्याच्या घरच्यांच होत माझ्या मावस भवाच नाव गायब आणि मुख्य म्हणजे आम्ही सर्व डोंबिवलीत रहातो. मतदार केंद्रावर मला माझ्या सारखे अनेक जण भेटले. एक आजोबा आले होते कुबडी घेऊन चालत होते. त्यांच्या कडे व्होटिंग कार्ड होत पण यादीत नाव नव्हत. मी जवळच्या bjp कार्यालयात गेले माझं नाव नाही तर ते इतके उदासिन की शोधायला काय सांगणार

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 Před 19 dny +1

    पालघर साधू हत्या, सुशांत सिंह दिशा saleyan प्रकरण तडीस नेण्यासाठी लागणार्‍या ecchashakti चा अभाव, अजितदादा पवार सारख्या नेत्यांना सोबत घेतले, ही सुद्धा कारणे आहेत. तुम्ही कितीही अनुल्लेखाने visravnyacha प्रयत्न केला तरी हे लक्ष्यात घ्या.

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 Před 19 dny +1

    Kitihi changla vikas kela tari fakt vikasane jinkta yet nahi,hech satya

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 Před 18 dny

    मा. अनयजी आपण स्वतः UP मध्ये वास्तव्य करून संभाषण केल्यानेच भाजपाची UP मध्ये झालेली चिंताजनक पीछेहाट समजत आहे. कदाचित RSS बाबत केलेल्या भाजपाचे अध्यक्ष श्री.नड्डाजींच्या उथळ विधानामुळे दुखावलेल्या RSS स्वयं सेवकांनी भाजपा संघटनेला धडा शिकवला आहे, हे 100 % निश्चितपणे वाटते.🌹😱🥶

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 Před 19 dny +2

    Nav vagalali tar upay Kay?

  • @sushamakadrekar4308
    @sushamakadrekar4308 Před 19 dny +1

    मंत्री खासदार आमदार यांचे पगार व भत्ते व त्यांना देत असलेल्या सवलती कमी करा.

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Před 19 dny +1

    समाजवादी पक्षाकडे यादव आणि मुसलमान ठोस मतदार आहेत भाजपा कडे असे मतदार नाहीत परंपरागत मतं देणारे ब्राह्मण आणि ठाकुर यांनी सुध्दा मतं दिली नाहीत

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 Před 19 dny

    मतदान बुधवारी ठेवणे म्हणजे लोक सुट्ट्या साजरा करणार नाही

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx Před 19 dny

    खूप छान विश्लेषण

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 Před 19 dny +3

    ते सर्वे वगैरे बाजूला ठेवा. आधी अप ला दूर करा त्याने सगळ्यात जास्त नुकसान केले.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 19 dny

      त्यासाठीच तर काकाने पाठवले हे ताई व वहिनी खासदार झाले तेव्हाच शिक्कामोर्तब झाले

  • @sameer838
    @sameer838 Před 19 dny +1

    अमच्य गावी जो सरकारी मानुस अलेला तो मोदीना मत देव नाका संगत होता गवात

  • @yogeshl1557
    @yogeshl1557 Před 20 dny +3

    अहवालाच्या नावाखाली कोणीतरी पैसे कमावले एवढे नक्की.

  • @amarpandit6481
    @amarpandit6481 Před 19 dny

    प्रदीप सिंगांचे म्हणेन आहे की युपीमध्ये चौकशीची धूळफेक चालली आहे! जी माणसे पराभवाला जबाबदार आहे त्यांनाच चौक
    कशीचे काम दिले आहे! त्यामुळे काहीही सुधारणा होण्याच्या शक्यता नाही! बी एल संतोष हेच राजकारण खेळत आहेत! त्यामुळे मोठी सर्जरी आवश्क आहे!

  • @mahendraganoo
    @mahendraganoo Před 19 dny

    उत्तर प्रदेशातील अधोगतीला जबादार असणाऱ्यांकडेच , निरीक्षकाची जबाबदारी दिली आहे, 🤫
    अधिक खुलाश्यासाठी प्रदिपसिंग यांचा आपण का अखबार वरील video पाहावा 🙏

  • @UjjwalaAmbekar
    @UjjwalaAmbekar Před 20 dny

    जय श्री राम 🙏🙏🌹

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Před 19 dny +1

    अति तिथे माती....

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 Před 19 dny

    Jay Shree Ram Jay Shree Krishna ❤❤❤🎉❤❤❤❤

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 Před 19 dny +1

    पण मागच्या वेळेस प्रमाणे वंचित ने जर मते खाली असती तर फायदा झाला असता.

  • @shekharb2981
    @shekharb2981 Před 19 dny

    भाजपाने यावेळी आत्मचिंतन बैठक जी निवडणुकीनंतर लगेच होते तिला अद्याप वेळ दिला नाही,थातूरमातूर कारणे देऊन वेळ मारून न देता ,ती लगेच घेण्यात यावी म्हणजे कार्यकर्त्यांना निरपेक्ष कारणे समजतील व येणारी निवडणूक भाजपाला व्यवस्थित निकाल देईल.

  • @dnkeskar
    @dnkeskar Před 19 dny

    मुख्य मुद्दा भाजपा ला कळलाच नाही
    तो म्हणजे अग्नी वीर योजना लोकाना आवडली नाही.

  • @anandpuranik3038
    @anandpuranik3038 Před 19 dny +2

    Mi pahilya pasun sangt hoto 300 is enough. Satta is important. 1lac 8500 he Pan reason ahe. Saglyana fukat pahije. Caste politics he ek reason. Caste politics hya deshache vatol lavnar ahe.

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Před 20 dny +2

    🙏🙏🙏

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 Před 19 dny

    निवडणूक कळत पक्ष कार्यकर्त्यांची गैरहजेरी चांगलीच हनवत होती .माझा मतदार संघ भाजपा च आहे .तरी तुमच्य म्हणण्याप्रमाणे अनेक नागरिकांची नावे ,त्यात माझे नव आहे गळाली गेली होती.2 महिने प्रयत्न कफूनही काही झजले नाही.ओन्नाप्रमुख कुठेच अस्तित्वात नव्हते.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 Před 20 dny

    6 नंबर चा मुद्दा अगदी बरोबर

  • @sachinshelar7971
    @sachinshelar7971 Před 18 dny

    राम सातपुते सोलापूर वर थोपवून हातची जागा घालवली।😢

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 Před 19 dny

    महाराष्ट्रात फार काही बदल होत आहे असे वाटत नाही. वरचे लोक वरतीच आहेत. डायरेक्ट लोक संवाद नाही.

  • @sadhanakamerkar8511
    @sadhanakamerkar8511 Před 19 dny +1

    No one is considering middle class Hindu voters only burdened with taxes for freebies and BJP is not holding to Hindu agenda too so there was apathy to vote !!!

  • @sspyou
    @sspyou Před 19 dny

    "All Power Corrupts, Absolute Power Corrupts Absolutely" - Lord Acton

  • @jayantmaharao2612
    @jayantmaharao2612 Před 18 dny

    अति लांबलेली व कंटाळवाणी निवडणूक प्रक्रिया हीच कारणीभुत आहे

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 19 dny

    सगळे च पन्ना प्रमुख कार्यकर्ते, फक्त मोदी च्या नांवावर विसंबून राहीले
    पूर्वी दगडाला शेंदूर फासून मोदी म्हणुन
    लोक मत टाकिती,आता परिस्थिती तशी नाही 😂😂

  • @maheshwarimirajkar5451
    @maheshwarimirajkar5451 Před 20 dny +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vinthak
    @vinthak Před 19 dny +2

    BJP IT cell not seen countering fake narratives

  • @mohanwadekar4796
    @mohanwadekar4796 Před 19 dny

    बारा वाजल्याची बारा कारण नाहीत तर छप्पन कारण आहेत. त्यातीलच काही महत्वाची...
    १. प्यायच्या पाण्याचा जटिल प्रश्न. कधी सोडविणार माहित नाही.
    २. रस्त्यावरील पदपथाची अवस्था.
    ३. वाहतूक कोंडी
    ४. भ्रष्टाचार
    ५. पेपरफुटी
    ६. अतिशय बोकाळलेली गुन्हेगारी
    ७. मादक पदार्थांचे व्यवसाय
    ८. रस्त्यांवरील खड्डे
    ९. मूळ आणि महत्वाचे प्रश्न सोडून ठाण्यातील भिंती रंगवत बसणे.
    😂😂😂
    १०. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गुन्हेगारांना पाठीशी घालणे.

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 Před 19 dny

    🙏🙏

  • @rohan14686
    @rohan14686 Před 19 dny

    One alarm bell.... If BJP is going to fight vidhansabha election in Maharashtra with Eknath Shinde as CM face, it is going to cost them very badly 😞

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 Před 19 dny +1

    Amchi nawe pan gayab zali ahet. Tyamule matafan karta aale nahi.