औरंगाबाद मध्ये भर दिवसा तरुणीची हत्या; 100-150 लोकांपैकी कोणीही मदतीला धावले नाही | Aurangabad News
Vložit
- čas přidán 21. 05. 2022
- Devgiri College Aurangabad Murder औरंगाबाद मध्ये भर दिवसा तरुणीची हत्या; 100-150 लोकांपैकी कोणीही मदतीला धावले नाही | Aurangabad News
#AurangabadNews #Lokmat #LokmatLive
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
शहरात कुणालाही कुणाशी काही घेण देण नसत. हाच प्रकार जर गावा मध्ये झाला असता तर नक्कीच मदत केली असती.
100% right
True
brobr
Ha prakar jr gavat zala asta tr pahile tya naradhamala katun phekla asta lokani...
Barobar boltos
कोणत्याही मुलीनी मुलांची मैत्री करणे चुकिचे नाही पण समोरचा आपल्या ला कोणत्या द्रषटीने बघतो त्यावर सावध राहायला पाहिजे
Ho का खूप हुशार आहात तुम्ही
@@sunilghadge2833 😂
मला वाटते की मुलींनी फक्त अभ्यासा कडे लक्ष द्यायला पाहिजे बाकी काही ही नको मैत्री झाली म्हणजे पुढचा मार्ग मोकळा होतो
किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔
Bhau 65 mitr maitrini pn konich bahercha mulga haat lau shkt nahi ashi friendship👭
रचनाकार कॉलनी येथे सुसंस्कृत व उच्चशिक्षित नागरिकांची वसाहत आहे हा गैरसमज आज दूर झाला
सुशिक्षित व सुसंस्कृत लोक कधीच मदत करणार नाही तेच घाबरून गेलेले असतात . हजर असलेले लोक काही करत नाही व पोलिसांना दोष देणे हे आपल कर्तव्यच आहे असे समजतात मी तर म्हणतो चार पाच मुलींनी का चेचून काढले नाही त्या नराधमाला .
सुसंस्कृत + उच्चशिक्षित = आत्मकेंद्रीत समाज असा समाज संघर्ष व प्रतिकार करु शकत नाही हि वस्तुस्थिती आहे
पुस्तके वाचलेल्या लोकांनीच समाजाच जास्त
नुकसान केलेलं आहे,
@@madhukarmadhavi8300 बस बस ..
🤦 हे जरा जास्त झालं
भ्याड आणि हिजडे राहतात वाटते
काल राज ठाकरे बोलेच आपण थंड होत चालोय,बाळासाहेबांच्या भाषेत शंड होत चालोय
त्याचा काय संबद
@@sunilghadge2833 tu gp lavdya
Barobar 👍🏻
*ब्रीज भूषणन आक्रमक आहे*
@@gousshaikh4092 हिंदू शेर आहे सिह आणि भाजपाचा आहे
कायदा नेहमीच गुन्हेगाराणा मदत करतो
म्हणून गुन्हेगार घाबरत नाहीत
कोपरडीच्या ताईला अजूनही न्याय मिळत नाही
सरकार कोणतेही असो
ते गुन्हेगारांना मदत करते
Action घेत नाही मतांसाठी
Yes correct
कायदा गुन्हेगारांना मदत करतो हे चुकीचं आहे....भ्रष्टाचारी राजकारणी लोक मदत करतात..
उगाच कायद्याला वाईट ठरवू नये..
कायदा सगळ्यांसाठी समान आहे..
Shut up. Kayada kadhihi gunhegarana madat karat nahi tar kayadyabe jya adhikaryala jababdari dili to amalat anat nahi. Uth dith jayadyala ka dosh ? Non sense
बलत्कार व खुन घटनेच्या ९० दिवसात फाशी देण्याचा सपाटा लावला तर भारतात कोठेही अशा घटना घडणार नाहीत. आज कायदा कडक करणे विरोधी पक्षाच्या हातात आहे.
एकदम बरोबर
आरोपीला भर रस्त्यात फाशी द्या....तालीबान टाईप... दगडाने ठेचा...परत अशी हिम्मत होणार नही कोणाची...
Khrch yrrr
फक्त नाव संभाजीनगर करून फायदा होत नाही.
त्याचे हातपाय तोडा.
Konache ?
जे लोक कुणाचा खून करतात, बलात्कार करतात त्यांना सरळ फाशी द्या त्यांना जेल मध्ये न टाकता सरळ फाशी द्या.कारण काही दिवस जेल मध्ये टाकतात आणि काही दिवसांनी प्रकरण शांत झालं की सोडून देतात.अशेच लोक पुढे जाऊन कुविख्यात गुंड होतात.
Sahi kaha apne direct faasi honi chahiye feer chahe wo kisi police wale ka beta kyo na ho...
गुंडांचा नायनाट होत नसेल तर गृहमंत्री व मुख्यमंत्री कारणीभूत सिध्द होतात.
Chukiche fashi dene mhanje tyanna mukti,ashi shiksha havi ki jivant rahun melya sarkhi,fashi hi shiksha chukichi aahe
हो का मग ताई मालेगाव मध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली आहे तर त्या महिलेला तुम्ही फाशीची शिक्षा होण्याची मागणी कराल का पाठीशी घालाल..?
@@virajasdawane6931
पाठीशी कधीच नाही घालणार
आणि आमचं आस य की प्राणी हत्या मान्य नाही म्हणून आम्ही मासा आहार खात नाही
तर कोणत्याही निरपराध माणसाची हत्या कशी मान्य करू आम्ही
कोणत्या मुलाशी मैत्री करायची आणि कोणत्या मुलाशी नाही याची समज प्रत्येक मुलीला असायला पाहिजे...
Right
Tine friendship keli navhti to tichya mage lagala hota aadhi mahiti janun ghet jaa sir
अगदी बरोबर,,
He ektarfi prem. Mulich mulavar prem navht. Mulga tya mulivar ektarfi prem karaycha. Ya ultya kaljacha naradham mulacha ujva hath ja harhaane tyane tya mulichi hatya keli to hath kopratun kapun takla pahije.
Ek number Comment
पोलीस प्रशासन निसक्रिय झाल आहे. आरे पण तिथे 100 ते 150 लोक जवळपास होते. त्यानी काय? साड्या न्हेसल्या होत्या का? का? बांगड्या घातल्या होत्या?
Bc me tr je sapadla astana te gheun palalo astoh tya aaizavadyana marala
Right he Lok fkt Navala aste
Humanity don’t exist
Nustya baghya chi bhumikka ghetat
handge hote sgle
Right bhau
साधी गोष्ट आहे........... आज काल कोणी कुणाच्या मदतीला का जावं
मुलींना मुलांना फ्रीडम पाहीजे आहे
बाजुवाल्या काका ने जर विचारल काय ग पोरी
तु इथ ह्या पोराबरोबर काय करतेय तर
उत्तर येतात
हा माझा मिञ आहे नंतर
ह्याला काय करायचाय
दुसर्याची उचापती
कसलच फ्रिडम राहील नाही ह्या देशात
आम्हाला काय कळतय का नाही
वगैरे वगैरे............
म्हणुन आता बाजुवाले काका पण लक्ष देत नाहीत ना
तुला काय करायचाय ते कर
आणि मर...............
मग ह्या गोष्टी पुढे जाऊन बलात्कार आणि जीव गमवावा लागतो
मिञांनो मी पण तरुण आहे...... वय 24 पण हे लक्षात ठेवा जोपर्यंत आपण आपली संस्कृती पाळत नाही
आणि वडीलधारी लोकांचा मान ठेवत नाही
पाश्चिमात्य लोकांच अनुकरन करु तर ह्याचे तोटे सर्वांना भोगावे लागणार
20% लोकांमुळे पण 80 % लोकांना ह्याची सजा भेटेल
आणि विषय येतो मैञीचा प्रेमाचा तर
दुरदृष्टी आसेल तर कराव नाहीतर कुटेही कोणासोबतही जाउ नका
स्वतःला सांभाळा
Mast mhanje tumhla marun taktani dekhil disla tri tumhi he freedom ch bolanr yamulech muli safe nhjye nko tyat vait kadhnarch tumhi
I am agree with you....100% correct...
Yes Boss सही हैं
Yes. U r right
पोलिस प्रशासन जबाबदार
मध्ये पडणारांना पोलिस त्रास
देतात.
Muline tyala dhakka ka dila nahi
बरोबर आहे पोलीस त्रास देत असतील तर कोण मदत करेल
याला मुली सुदा तेवढ्याच जबाबदार आहेत.
@@yashdeshmukh4036 CCTV made disat ahe ki to tila odhat hota pan ek haat ticha dharla hota tyane mag eka hatane kiwah payane ti tyala lath maru shakki asti
Ani ek adhi doghanche prem hote ek.mekawar nanatar tine tyala nakarle he ek tarfi prem.nahi
अशा परिसरात मदत करणे त्यांच्या status ला शोभत नाही त्यामुळे ते बघण्याची भूमिका घेतात.
Tu tyaach area mdhe rahto vatat mhanun he mhantoy hi gosht tuzya gharatlya vyakti sobt zali Asti tri tu hech bolala astaa nhi kaa
ताई माझे शब्द वाचले त्याचा अर्थ वेगळा आहे.
मी नाशिक जिल्ह्यात छोट्या गावात मातीच्या घरात राहतो. दारु पिऊन बायकोला मारहाण करणारे नवरे जेव्हा मी बघतो तेव्हा त्यांच्या दोन ठेवून देतों. माझ्या रक्तात माणूसकी आणि आपुलकी दाबून भरलेली आहे.
किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔
@@manasichede553 बरोबर भाऊ
Sahi bole bhai apne ye khud ko VIP samzne wale kabhi kisi ki helf nahi karte saale..
100 माणसे धावून गेली असती तर, तो घाबरून पळाला असता राव...एकट्याने नाही तर 100 लोकांनी तरी हिम्मत दाखवायची असती.
City madhle lok ghabrat astat ....hech villges mdhe Zhal nasta
@@sagark2044 kahi nahi. Gavat tar kiti ashya ghatana ghadatat koni madatila jat nahit
@@sagark2044 खेड्यात पण धवात् नाही..
@@suchibidkar7960 ...ikade me aajparynat baghat ahe aamchya ekde ashya veles lok dhavtat
@@ranjananikam7390 aamchya ekade Asa hot nahi..
कोणी एकट्याने नाही तर किमान ४- ५ लोकांनी मिळून तरी त्या मुलीची मदत करायला हवी होती. भावपूर्ण श्रद्धांजली
पालकांनी मुलींबरोबर मुलांवर पण संस्कार करणं गरजेचं आहे.स्वतचा जीव धोक्यात घालून कुणी मदत करणारं नाही.स्वतचे संरक्षण करायला शिका.मुलांशी जवळीकता करणं टाळलं पाहिजे.अश्या घटनांना आपणच आमंत्रण देत असतो.कुठेतरी यांचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.. खुप वाईट वाटलं हे सगळं बघून.एक जीव हकनाक गेला..,
अगदी बरोबर
मुलांशी जवळीक म्हणजेच स्वताचा विनाश .
हे भानगडी करणारे आणि दुसर्याचा जीव धोक्यात घालनार. कोण भाग घेणार. हे अचानक घडत नाही. वेळीच कल्पना द्यायला पाहिजे.
Right agdi barobar bolla tumhi saheb,
अरे सगळेच तसे नसतात तुमच्या पेक्षा आमचे ग्रामीण भागातील middle class शेतकरी लोकं बरे असं काही झालं तर लगेच गोळा होतात आणि विरोध करतात काय भानगडी असतील त्या नंतर, तू तिला का मारतो ते आधी सांग, हा प्रश्न विचारला असता आधी जीव जाऊन दिला नसता, दरवाजे लावून घरात बसतात तुम्ही काय कोणाची मदत करणार
भाऊ एक दम चूक आहे। लहान मुले, श्त्रिया आशा कुणावर् ही प्राण घातक हल्ला होत असेल तर बुल्या सारखे पलुन न जाता मदातिला जा।
@@user-to7xy8mt9h हेच गावातले लोक जेव्हा शहारात जातात तेव्हा हेच लोक बघ्याची भूमिका घेतात,कारण साफ आहे, हे दोघे लफडे करतात आणि नंतर मूलीचं लग्न जमल्या नंतर मूलगा देवदास होऊन मूलीचां फडसा पाडतो, त्यात बघणार्याची काय चूक, शेवटी संस्कार.
Barobar aahe Karan Prateek Veli Jo madhi jato tychach murder hoti.
🔴🚩माझा राजा जर आत्ता असता तर त्या राक्षसाच काय केलं असतं हात पाय कलम करून वेशीवर टांगून ठेवलं असतं👊 .....😢😭🙏🚩
Khud kuch mt kr yah pr bhi raja ko yad 🤷🏻♂️🤷🏻♂️
@@shaikhsohail2217 raja to bahot bade hai isliye unko yad kiya Jayega
Par aapki bat bhi sahi hai
@@RushikeshFalkeArtVlogs thanks brother meri bat smj n ke lie
आरे भाऊ आपण राजेचे मावळे आहे हे आपण विसरलो का काही झाले की राजेंची आठवण येते. मग आपण का झोपा काढायला आहे का
राजावर थोपवून स्वतः पळ काढा,, एवढंच जमतंय आजकालच्या मावळ्यांना,, स्वतः च्या बहिणीवर बलात्कार झाला तरी आजकाल चा मावळा काही नाही करु शकत
जोपर्यंत काॅलेज मधली कॅफे बंद होत नाही तोपर्यंत हे असच चालणार खेळ तिथेच जुळतात
मदत करणाऱ्याच्या मागेच पोलीस लागता
Mhanun mulinni maraycha yogya ahe Ka
@@shilpashiralkar1590 अश्या लोकांचा तर निषेध च आहे.. पण मुलींनी सुद्धा सोबत सेफ्टी साठी काही वस्तू ठेवल्या पाहिजे।।।
खरे आहे
बरोबर पोलीस खूप त्रास देते
अतिशय दुर्दैवी व दुःखद घटना घडली आहे ही .
घटना घडत असताना कुणीही मदत केली नाही. पण घटना घडल्यानंतर मात्र सहानुभुती व्यक्त करणारे खूप आहेत. ही शोकांतिका आहे .
काहीही सांगू नका आणि बोलू नका आपण सगळे एकाच माळेतील मणी आहेत हो!
बघायची भूमिका घेणाऱ्या लोकांमुळे त्या मुलीचा जीव गेला त्यांनी थोडी तरी मदत केली असती तर ही घटना झाली नसती
ज्या लोकांनी त्या मुलीला मदत केली नाही ते लोक शंड आहेत मी त्यांचा निषेध करतो
बघायची भूमिका, सुशिक्षित लोकांकडून हिच अपेक्षा, शिक्षणात याबद्दल काहीच शिकवले जात नाही, समाजाला औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात इंटरेस्ट आहे.असेच चालणार, पोलीस पंचनामा करण्यासाठी तयार आहे.
Khar aahe mitra
Sambhajinagar navavar tras hotoy, aurangya kon kunacha natewaik hota jara sang bar
किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔
@@manojkumarjain1323
भगवान महावीर,विष्णू चे किती नंबर चे अवतार होते.......????
किती लाजिरवाणी गोष्ट आहे, महाराष्ट्रात असे नामर्दि लोक होत चालले, 100 ते 150 लोकं असून सुद्धा कोण्ही विरोध केला नाही
पोलिसांना दोष देऊन काय उपयोग सामान्य लोकांनीही समोर मदतीसाठी आले पाहिजे किती दिवस असे चालणार किती निर्लज्ज लोक आहेत ही
पोलिसांना काय स्वप्न पडते या वेळेत गुन्हा घडणार आहे मुलींची पण जबाबदारी आहे त्यांनी अशा मुलां बरोबर मैत्री करू नये त्यांनी जबाबदारी न वागले पाहिजे आपलं पण स्वतःचं काही कर्तव्य आहे ना
प्रत्येक मुली पाठी एक पोलीस ठेवायचा का आता? आपली काळजी आपणच घेतली पाहिजे, आधी फ्री वागायचे मग मागे फिरायचे यानेच संधी मिळते मुलांना.
Seriously are you blaming that victim girl for this...and what about that boy , you think that he is innocent.....shame on you shame on your thinking
@@anjalinikam7146 👍👍👍
@@anjalinikam7146 in this case the girl is innocent, no doubt at all. But in general demanding police attention and intervention everywhere is practically impossible. Here in this vidio girls are bleming police for this.....which is practically impossible
@@shundi5 undoubtedly you are right but Noone is asking for one police officer per person actually it's about the measure that should take in care to make sure girls will feel safe in public places... you can see even in this comment box a lots of people are with the mentality that this happens because that girl . You ask heart is it right to blame the victim for crime ???
गंमत पाहणाऱ्या लोकांनी बांगड्या घातल्या पाहिजे लाज वाटली पाहिजे
Army chi गरज आता कारण पोलिस कारवाई करु शकत नाही
पोलिस ला नाव ठेवू नका. मूल आणि मुली ना माज आलाय. Oyo ला जाऊन बघा.
100%
पोलिसांना वसुली करण्याचे आदेश आहे वसुली करुन मंत्री महोदयांना नेऊन द्यावे लागतात त्यामुळे त्यांना कामं जास्त आहे काय करणार बिचारे आपलं रक्षण आपण करायला पाहिजे
Candles घेऊन फिरण्याची गरज देखील पडली नसती जर योग्य वेळी मदतीला धावून आले असतात
Candles gheun janyacha arth tumhala mahit ahe ka ? Non sense
वहा कोई इन्सान होता तो बचा लेता, लेकिन वह इंसान की शकल मे सब पत्थर खडे थे.
निष्क्रिय सरकार आहे, कुणा तरी मंत्री चा support असल्याशिवाय एवढी हिम्मत होणार सर्व बाजूंनी असलेले दोषी बघा कठोर शिक्षा द्या 🙏🇮🇳
तूम्ही बिनधास्त एका कपात कॅफे मधे चहा पित बसता आणी अपराध घडताना मदत मागता मग चहा पिताना नाही समजल
Brobar ahe
What a cheap thinking.......change your thoughts bro
tyachi bahin tyla sagun chaha peet bast asel.. mhnun dusryachya bahinila as boltoy....
@@anjalinikam7146 काय थिंकींग आहे? लफडे करा तूम्ही, तूम्हाला वाचविण्यासाठी आम्ही पुढे यायचं.थूथूथूथू.
@@V2Univrse affair asu va dusre kahi mg ekhadyacha jiv ghyava evadi Kashi kharab mentality zali aahe mulanchi..... aani Asha prakarnat, mulichi ch chuk aahe ase mhanun tumchya sarakhi log Asha vait kamat mulanchya kharab aani vait mentality sathi stand ghet aahe ase vatate.... aani he shameful aahe....
आमच्या महाराष्ट्र सैनिकाना विनंती आहे त्या नराधमाला मनसे स्टाई ल चोपून काढा
Ho ka kal ka nahi kela mug
manse sarkar ana...sgl neet hoil
भाई भाऊ दादा या नावाचा आकर्षण तरुणांना जास्त आहे अशा प्रवृत्ती जागच्या जागेच ठेचल्या पाहिजे
मुली मित्रत्व करतात याचेच हे दुष्परीनाम पाहण्याची वेळ येते हे मुलींनी जाणलं पाहिजे म्हणून मुलींनी मुलांची जवळीक निर्माण करू नये
Tyat spasht pane to bolla ki ti maja shi bolat nvti mhnun me tuli marle ata yat pn tya mulichi chuk ahe ka?😒 Tumcha sarkhya nich vicharan sarkhya lokan mule ashya krur krutyela protsahan milate .
@@kalyanipathak7219 पोलीस प्रशाशनसर्व राज कारण्याच्या हातातील खेळन झाल
@@kalyanipathak7219 🤞
Wow🙏
As kas bolt navti mhanun tr marl tyane tumchysarkhe mulina chukich tharvanare lok jast bhayankr aahet aajchya pidhila
अशा घटना रोजच घडतात .. फक्त अंत्यविधी हा गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या ,,घरासमोरच किंवा पोलिस स्टेशन समोरच झाले पाहिजेत ...🤔
भावपूर्ण श्रद्धांजली बोलुन काही होनार नाही, अशा वेळी सगळे जण एकत्र येतात, परंतु जेव्हा अशी घटना घडत असते, तेव्हा घर लावुन बसतात,
चूक आपली आहे,
जागे व्हा नाहीतर उद्याला तूमच्या माझ्या आई बहीनी वर अशीच वेळ येणार ,
Barobar
पत्रकार चे आभार...
Rip humanity💔
किसी की गलती नही है । गलती सिर्फ मां बाप की है । जो अपने बच्चो को अच्छे संस्कार नहीं देते। जो अपने बच्चों को मनमानी करने देते है । अब क्या लड़किया स्कूल भी नही जायेगी 😔😔😔
एकत्र येऊन जार लढले तर सगळे वाचतील नाही तर एक एक करून सगळेच मरतील.त्यामुळे एकीचे बळ हे दाखून द्या अशा नराधमाना,😡
कॉलेज के एरिया में ही खून हुआ, ये बहुत बुरी बात है , ओ बेचारी कही बाहर बि नही गई थी । कॉलेज में ही थी 😟😟
कॉलेज पर अनुशासन न होने पर सभी कर्मचारियों की तंखाह रोक देनी चाहिए। कॉलेज प्रशासन इस प्रकार की घटनाओ को आँख बंद कर के नहीं देख सकता। एक बार पढ़ाओ मत लेकिन किसी ऐसी घटना की भनक भी अगर लग जाती हैं तो नपुसक जैसे चुप मत बैठिये।
व्हिडिओ मध्य पळत आलेले लोक सगळे छक्के आहे का
महाराष्ट्रात माणुसकी नावाची गोष्टच राहिली नाही...Rip ताई....🥺🥺🥺
योगी बाबा चाहिए
अन्याय पर प्रतिबंध लगाने को
संभाजी नगर मध्ये कशा घटना घडतात हे खुप हिन गोष्ट आहे..100/150 लोकं होती जागीच चौरंग करायचा होता त्या नराधमाच्या....आणि मुलींनी आपली प्रत्येक गोष्ट घरात शेयर करणं पालकांनी आपल्या मुलांना कडे लक्ष ठेवणं तेवढंच आवश्यक आहे
गुजरात सूरत मधे ही एकाच समाज मधले मुलाने मुलीचा गळा चिरला होता. मुलींना gun ची permission दिली पाहिजे
Right
जो मदतीला अशा वेळेस त्याचा पण खून होऊ शकतो
आता मेणबत्त्या घेऊन फिरतील. आपल्या आजूबाजूला अनेक वाईट घटना घडत असतात पण नेभळट मंडळी साधा जाब पण विचारत नाहीत. अशा घटना घडल्यावर फक्त्त पोलिसांवर टीका करत राहतील.
तिच्या आणि त्याच्या आईवडिलांचे संस्कार या सर्व प्रकरणातून दिसते
हे गोष्ट खुप लाजरवानि चि गोष्ट आहे
या राजकारणी लोकांच्या मीटिंग न सभा मधे सर्व पुलिस ड्यूटी देतात ,, काय घंटा साधारण जानते कड़े लक्ष्य राहिल🙏😡😡
prem prakran khup vadle 1 mulila 2 bf aani mulhana 2 gf ashe prakran shuru zale shikshana peksha ashich kam chalu zali yaat police aani lokhana dosh dehun ky faida
अशा ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे सारखा नेता तयार करण्याची गरज आहे
किती मोठी सोकांतिका 🥲🥲🥲🥲🥲हे देवा समाज कोणत्या दिशेने जातोय
Kuthla dev te sanga adhi
पोलिस प्रशासन हे फक्त सिग्नल वर भिक मागने गाडीवाल्यांकडुन 500,,,,700,,,1000 ची वसुली करण्यात गुंतलेले असतात अशा प्रकारच्या घटनेची माहिती त्यांना मिळत नाही
झाले ते चुकीचे आहे. पण मुली हल्ली खूप बेफान झाल्या आहेत. केवळ शिक्षण च्या नावाखाली सैराचार वाढलाय. आई चे नियंत्रण नाही पोरींवर. बापाचं काही चालत नाही
त्या मुलाला तर शिक्षा पाहिजे पण आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुला ना संस्कार देने गरजेचे आहे
शिकलेले लोक हूकलेले असतात त्यांच्याकढून अपेक्षा करायला नकोच.. 😏
Auranjebachi Aaulad Ahet 100.150 lok bagnari
ढासळत चाललेली नैतिकता, गुंडांचे सबलीकरण, अन्याय,जुलमाची चीड सामान्य जनात नसणे,वेतननिष्ठ प्रशासकीय यंत्रणा, याचा सामूहिक परिणाम.
सगळे...संभाजी नगर चे तरुण तडफदार...कार्यकर्ते... मनसे,सेना,cong, राष्ट्रवादी, MIM,RPI,Vancit, पँथर्स कुठे होते सगळे ...सुशिक्षित..म्हणजे नंबर one गांदू
याला जबाबदार शिक्षक त्यांचेकडे तक्रार करून उपयोग होतोच असे नाही अश्या मुलांना भर चोकात फटके दिले पाहिजे
आग बहिणीनो औरंगाबाद शहर सुरक्षित नाही आसे म्हणू नका. नाहीतर राऊत साहेब लगेच म्हणतील तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहेत.
तिथे लोक जे होती आणि तमाशा पाहत होती
ती सर्व निर्लज्ज होती. स्वतःची मुलगी समजून समोर आले असते तर आज ही मुलगी जिवंत असती. ज्या लोकांनी हे सामोरा समोर पाहिले त्यांनी बांगड्या भरून घरात बसावे.
मुली सावध होन हाच एक परीयाय आहे
मुली ने मुलासोबत दोस्ती करायच नाही
जर मुलगा तरास देत आसेल तर त्याला पोलीस
कायधयाचा हात दाखलतील यात शंका नाही
मुलींनी मुला वर भरवसा ठेवायच नाही
हे एकच विलाज आहे
आईने वडीलाने आपल्या मुला मुलीना चांगले
मार्ग दर्शन करावे हे फार फार महतवाचे आहे
हे ऐकुन फार फार दुख होत आहे
धन्यवाद ताई
अशा तथाकथीत सुसंस्कृत , बुद्धजीवी लोकांपेक्षा झोपटपट्टीतील लढाऊ , संर्घषशिल , गरीब लोक बरे , झोपटपट्टीत अशा घटनेला लगेचं खुप लोक धावुन येतात ज्यांना आपण , गुंड , मवाली बोलतो तेचं लोक कठीण समयी धाऊन येतात हा माझा स्वताचा अनुभव आहे !
पोलिसला फक्त पैसे लागतात काय ड्युटी करतात पोलिस यांना पाकिस्तान बॉर्डर पाठवा तेव्हा कळलं , फक्त पोलिसांना पैसे पाहिजे इमानदारी तर कुठे दिसतं नाही , मी एक फौज मध्ये येथे येऊन पाहा नोकरी कशी करावी लागते ते , पोलिस इमानदारानी काम केलं तर कुठेच अशा पकार होणार नाही ,
खूपच लज्जास्पद घटना घडली लोकांच्या मनात रुजलेला आहे की जाऊ दे आपल्याला काय करायचं असे म्हणून ते तिथून निघून जातात😡😡😡😡😡😡
राज्यात महिला सुरक्षित नाहिच हे परत परत सिद्ध झाले आहे
शहरातील लोकं सुशिक्षित आहेत त्यांना दुसऱ्याच घेणं देणं नाही मात्र हाच प्रकार जर का गावच्या ठिकाणी झाला असता तर मुलगी तर वाचलीच असती पण त्याला चांगलाच धडा मिळाला असता मग कसं म्हणायचं की शहर ही सुधारलेली असतात म्हणून
रक्त थंड होत चालले आहे लोकांचे निषेद करून ती काय परत येणार नाही बघणाऱ्या इतके शंड कोण नाही .😡😡
Aurangabad madhle gali Galitle chapri bhai kuth gele hote
सर्वात मोठी भिकारी न्याय व्यवस्था
आज इथे प्रत्येक जण एकटा आहे आपापल्या अहंकारा बरोबर....।....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मुलींना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी त्रास देणाऱ्यावर गोळ्या घातल्या पाहिजे
कोण मदतीला आलं असते तर पोलिसांनी त्या मदत करणाराला पकडलं असत आणि त्यालाच उलट म्हणाले असते तुला लय हिरो बनायचा शॉक आहे का तू कशाला मदि गेलता असले प्रश्न विचारतेत म्हणून कोण मदत करायला तयार होत नाही 100% truth
कुणीही कोणाला विनाकारण मारू शकत नाही याचा शोध घेऊन सिद्ध केलं पाहिजे
बरोबर आहे विनाकारण असं नाही होऊ शकत चुकी दोघांकडून होते
मी जर तिथे असतो तर दांडक्याने आरोपी वर हाला चढवला आसता आणि त्या मुलीला वाचवलं असत
औरंगाबाद मधे पोलिस प्रशासन नाही. सर्व पोलिसाना रज़ेवर पाठवा
i am the student of Deogiri college. long back i. have studied there
..it was safe long back .now a days its horrible.
आपला कायदा खूपच खडक आहे. त्यामुळे अशा घटना घडतच राहणार.
नमस्कार,
कायदे कडक झाले तर अशी घटना थांबतील.परंतु कायदे कडक करण्यासाठी राजकीय पुढारी यांना इच्छा नाही. अरब देशाचे कायदा या देशात आणण्याची गरज आहे. या नरमाला पकडले असतील तर त्याला जामीन कधी देणार यांचा प्रयत्न कोर्ट चालू करणार.त्यामुळे या देशात अशा घटणा होत राहणार.
खरंच या घटना घडल्या नाही पाहिजेत ...आयुक्त काय झोप कडतात काय ..जे लोक तेथे होते त्यांनी काय बगाची भूमिका घेतात ...लाज वाटली पाहिजेत सर्वांना...तुमचा तर मुली सोबत आशे झाले तर मग तुम्ही असे च बगणार का ..बागयची भूमिका घेतली नसती तर ... ती मुलगी परत येणार का आता
...
आपल्या मूलींना आत्म रक्षेची ट्रेनिंगची गरज आहे
Aurangzeb cha aurangabad
शासन जर जागे नसेल तर मुलींना शस्र वापरायला परवानगी द्यावी
महिलांच्या सुरक्षेकरीता सामाजिक बदल ऐवजी कडक कायद्याची गरज आज आहे..
आपल्या महाराष्ट्र हे दोन प्रकरण खुप वाईट आहे.
1) हिंगणघाट प्रकरण.
2) औरंगाबाद प्रकरण..
बघणारे लोकांनी मुलीला वाचवयाला हावे होते, पण त्या मुलाची त्या मुलीने जवळीक करणयाची गरज काय होती, चुका करतांना मुली विचार करत नाही......
She was ignoring him totally that's why he killed him he stated it very clearly. And she was talking with everyone but not him that too he mentioned.u shameless mg tr tya muline janmach ghetla pahije nvta mg Ashi vel alich nsti hech aikaych rahil ahe
What an odd and cheap thinking bro......Boys should watch their mentality , go see a psychiatrist to change and to broad your narrow and cheap mentality.......
@@kalyanipathak7219 Most factual and senseful comment in whole comment section....!!
@@virendrajagtap7332 thankyou sooo much and thier are good boys too supporting to this innocent girl they should also be appreciated and boys like who questioned that girls character should also be get punished.
It's One Sided ❤ love.
आई ला सांगीतलं का मी मी कॅफेत चहा प्यायला बसले आहे
Waaa tumche sarkhe asle n Deshat khup pudhe jail
muli chi chuk asti tr tine adhi ghri sagitl nst.. tras detoy mhnun...ani tychya sobt jr chaha ghetla asta tr..mg vachli asti ho na... murk mansa...ti ignore krt hoti mhnun tila jeev gamvava lagla
tichi yaat kahi chuk nahi...samjl
एक मात्र नक्की आता मुली विचार करून योग्य मुलांशी मैत्री करणार
प्रेम वीर भरपूर झाले आहेत शहरात
केवल निषेध करुँ न् का
त्या आरोपी ला त्या च जागी आणून कांपना
गुलामो का देश भारत है
पालक म्हणून आम्हाला आमच्या मुलींना कॉलेज मध्ये पाठवावे की नाही ही भीती वाटायला लागली आहे. असे विक्षिप्त प्रवृत्ती असलेली मुलांना कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. म्हणजे परत अशी हिम्मत करताना विचार करतील हे.
आज ह्या मुलीवर ही वेळ आली, उद्या हे तुमच्या घरातही होऊ शकत.
पोलीस प्रशासने जेवढं कडक बंदोबस्त केल,हत्याला लवकर लवकर ज्ञाय मिळावा.
याला जबादार त्या मुलाचे आई वडील जास्त आहेत.