Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तर
Vložit
- čas přidán 15. 05. 2020
- Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
वा खूप दिवसांनी अशी जबरदस्त मुलाखत पहिली पेरे पाटिल तुमचे विचार खूप उच्च व निस्वार्थ आहे तरुण मुलानी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलानी त्यांचे विकासाचें विचार घेतले पाहिजे तुमच्या सारखा मानुस प्रत्येक गावात पाहिजे मग बघा आपला भारत देश महा सत्ता कोणीही रोखु शकणार नाही
आदर्श गाव आदर्श सरपंच - समाजसेवक, 👌👌राजकारण बाजूला ठेवून समाजकार्य करीत आहे. धन्यवाद...👍👍
पेरे पाटील साहेब आमच्या गावाचे देवापेक्क्षा कमी नाही
भेटलेलो आहे या माणसाला लाँकडाऊन पूर्वी आठवडाभरात .
धन्य ते गाव , जेथे अशी माणसे जन्म घेती
धन्यवाद ए.बी.पी माझा🙏🙏
✍️एक दिवस नक्की भेट घेणार तुमची सरपंच साहेब.. जय व्यसनमुक्ती🙏🙏
ऐसा सरपंच हर गांव में
भास्करराव पेरे पाटील माझा कट्टयावरून आपण खूप मौलिक विचार मांडलेत. राळेगण शिंदी आणि हिवरे बाजार नंतर तिसरे गाव नाही असे वाटत होते पण पाटोदा आता या रांगेत आल्याने मन भरून आले. आपली जवान आणि महिलांच्याप्रती असलेली आस्था खूप भावली. महिलांना संध्याकाळी नेहमीच्या कामातून मोकळीक देण्याची
पेरे सर तुमची मुलाखत ऐकून ak समाधान वाटत की महाराष्ट्रात नियोजन करण्यात आले आहे तीची अमलात आले तर संपूर्ण महाराष्ट्र आचे चित्र काय असेल या विचाराची कल्पना ch मनाला सुखावून जातो.. पण हे वास्तवात याव हीच अपेक्षा.....
खूप छान विचार आहे सरपंच साहेब तुमचे, आशा विचाराचे सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा सुखी राहू शकतो, त्याला कुठल्याही कामासाठी बाहेर गावी, तालुका ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.
मुख्य म्हणजे स्वावलंबन शिकवले.
खूप आदर्श सरपंच. एकच नंबर. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांचे वारकरी संप्रदायाचे विचार आणि परंपरा. त्यांची शेवटची इच्छा ही 100 टक्के पूर्ण होणारच. त्यात काहीच अवघड नाही. पेरे पाटील सलाम तुमच्या कार्याला. प्रत्येक गावचा सरपंच अशी निरपेक्ष सेवा करेल तर देश नक्कीच महासत्ता होईल.
खरच खरच .असे सरपंच प्रतेक गावाला लाभो.मी पेरे पाटलांची ख्याती आयकुण होतो.पण प्रत्येक्ष मुलाखात आयकली डोळ्यात पाणी आले हो.
खरच सरपंच साहेब आपले अभिनंदन आपल्या सारखे सरपंच सगळ्या गावांना लाभोत रात्रीचे जेवण देण्याची आपली कल्पना खूपच छान त्यासाठी मी यथाशक्ती मदत करीन
ह्या माणसाणे खरच आमदार पदासाठी प्रयत्न केले पाहिजेत आश्या खर्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला
असे पिता, असे सरपंच, असे आमदार, असे खासदार, असे मंत्री, असे मुख्यमंत्री, असे पंतप्रधान, असे राज्यपाल, असे राष्ट्रपती असावे. एक स्वर्ण विचार आहेत पेरे पाटील सरपंच यांची
मानाचा मुजरा असा सरपंच प्रत्येक गावात पाहिजेत
नमस्कार साहेब प्रत्येक गावात असे सरपंच हवे तरच गावाचा विकास होईल पण गावातील लोकांनी साथ द्यायला हवी एक नंबर सरपंच
सर्व प्रथम abp माझा ला नमस्कार