MLC ELECTION: हे गणित महाविकास आघाडीच्या शेवटपर्यंत लक्षात नाही आलं?
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- विधान परिषदेच्या निकालात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला आहे. या निकालानं विधानसभेच्या आधी काय परिणाम होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#poojakhedkar #iasofficer #upsc #trainee_officers #maharashtra #pune #iasinterview #pooja #mlc #mlcelection #maharashtrapolitics #mahavikasaghadi #maharashtramla #jayantpatil #milindnarvekar #devendrafadnavis
फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!!
राज्यसभा बंद करा
एवढे काय मनाला लावुन घेता कदम साहेब🙏.... जा कि कोर्टात तिथेच सांगा ना कोणते पहिले मोजायचे अन कोणते दुसरे.....
सत्ता नसतांनाही भाजप 105 आमदारांनी कधीही पक्ष सोडला नाही तर पक्ष हितासाठी कधीही मंत्रीपदाचा आग्रही भूमिका केल्या नाही❌..... देवेंद्र जी यांचा मोठेपणा सांगायला सुद्धा मोठ्या मनाचा माणुस पाहिजे...... ... 😂😂😢😢
फडणीस साहेब..खुप चतुर.चाणक्य.बुद्धिवान.राजकारणी. 🚩
काकांचा पराभव झाला हे स्पष्ट सांगण्यास का हात आखडता घेता आहात.😮
Barobar aahe yanch kas aahe kaka Karel tr rajneeti aani dusre kartil tr khel
Ya bandgulach potshul bighadnarch
एच एम व्ही पत्रकारिता
Barobar 😂
हा वाकड्या काकांचा चाटू आहे
देवेंद्र फडणवीस साहेब यांची चतुरी नेहमी काम करून जाते
लोकसभेला नाही काम करून गेली यांची चतुरी
@@JavedShaikh-ff4jrwait for vidhan sabha 😅😊😅😅are PM MODI JI ZALE 3RD TIME AUR KYA CHHAHIYE 😅😅😅😅😅
Loksabh मध्ये झोपला होता का
Preferential voting असते का लोकसभेला l@@JavedShaikh-ff4jr
@@rkjoshi9951 Vidhan sabhet harlyawar parat bolnar tumhi ki mahanagarpalikechya nivadnukit bagha , 103 mla asun suddha cm pad nahi , hi tumchi hushari.
लोकसभेला केलेली चूक आम्ही विधानसभेला करणार नाही.
सर्वात दुख तुमच्या सारख्या चाय बिस्कुट वाल्यांना झालय महायुतीच्या विजयाने तुम्ही आता या रिंगणात
विधानसभेला पुन्हा महायुती निवडून येईल असे दिसते.
शरद चे गणित कच्चे आहे 😂..... लावा लावी करनाया मढ़े १ नंबर आहे तो........ उद्धव अनि संजय कैलकुलेटर घेउ बसले आहेत 😂😂😂.......❤
पत्रकार हे निपक्ष असावे असे वाटते, आपण नेहमी महा विकास आघाडीचीच बाजू घेतात असे वाटते
हे फार वरिष्ठ एच एम व्ही पत्रकार आहेत
आपण काय मच विरोधात विङीओ करतात भाजप दुष्मन आहेत का
@@vitthalsonawane4458 अहो, ह्यांना कळत नाही असे नाही, पण एकदा अंधविरोधाचा चष्मा घातला की सगळे काळेच दिसते यांना, नाहीतर दुसरी काही मजबुरी असू शकते...
प्रशांत,तुझा चेहरा बघण्यासारखा आहे आज,😂😂 देवेंद्र यांची भीती😂😂
सही पकडे है
गणित - फडणवीस
जाती जाती तेड दंगली - शरद पवार
कदम साहेब आपण लोकसभा इलेक्शन ला माहविकास आघाडीला जीव तोडून मदत केली, अजून आपल्याला कॅश सोडून अजुन इतर मदत मिळालेली दिसत नाही, पण असेच विश्लेषण करा, नक्की पुढे आपला राजकीय फायदा होणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर त्यांच्याच इतक्या आमदारांचा विश्वास नाही!
लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सहानुभूती, फतवे, खोटं प्रचार, जात-पात, या आधारावर खासदार निवडून आले!
छे,छे,.लोकसभेला हिरव्या मतांनी भकास आघाडी आली.
आपलं विवेचन अभ्यासपूर्ण असतं पण आपला ओढा मविका कडे आहे हे सहज लक्षात येते.आपण अगदीच चाय बिस्कूट नाही पण भाजप विरोधी आहात हे समजतं आणि त्याला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही
घरभेदी असल्यावर सगळं गणितं बिघडतात.
Mg dharun theva na tyana... Fodafodi hi kay ekch paksh nahi karat... Tumchya गारद zavar ne tr pakshch nahi ghar pn fodli ahet tyachya kalat😂😂 gheun basa canसर kumar म्हातार्याला
Khoke aslyawar boke jinktat
संविधानाने तुम्हाला कोर्टात खटला दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे तेव्हा आपण पुरावे गोळा करून खटला भरावा @@deepakgaitonde7903
😂😂😂 lachar nete baki kahi nahi@@deepakgaitonde7903
मुस्लिम मदरसा छाप घर भेदी आहेत ❤
प्रशांत राव दुसरी बाजू का मांडत नाहीत आपण, जो नेरेटिव लोकसभेनंतर चालवत होता की शिंदेकडचे, दादाकडचे आमदार माघारी फिरणार त्याच काय झालं ते अजून ऐक गट्ट त्यांच्यासोबतच आहेत.
नाही मांडणार कारण ते महाविकास अघाडी चे प्रचारक आहेत
@@rameshkulkarni1874aaplya tr navatunch kalt aapn konache pracharak aahat
शे का प ला संपवायचे होते म्हणुन त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. बारामतीची करामत
आमदार विकत घेणे हे सोपे आहे
पण जनता जागा दाखवणार
घोडे मैदान जवळ आहे
अगदी बरोबर आहे
तुला राग कशाचा आहे रे भावा उठ सुठ जनता जागा दाखवेल सांगता ते त्यांना ही हे कळत ना
विधानसभा निकाल नंतर युती चे आमदार खरेदी करणार ..शेवटी काय तर विकत घेवून तेच सत्तेत येणार .. MVA चे पोटी दुःख येणार
Bhau akkal vaparli aahe.castisam kele nahi.
tuja 1ta chya vicharane kahi farak nhi padnar samjla ka ajun ahe vata 20 to24 age ch pawar cha politics mahit nahi vatat gor garibana kahihi fyd hot nhi aaj village madhe chnagle raste niymit pani continue ligh hey sagale dila mule tula maj ala ahe vatat
महायुती ने घोडेबाजार केला असे म्हणता आणि शरद पवार साहेबनी आमदार फोडायला किती जोर लावला असे म्हणता , हया मध्यर शरद पवार साहेबनी आमदार फोडायला जोर लावला आणि आमदार फोडले असते तर साहेबनी घोडेबाजार केला असे तुम्ही मान्य केले नसते , त्यामुळे एनालिसिस करताना जर आपण स्वछ केले तर आम्हाला आईकायला खूप छान वाटेल , आपण एका पक्ष्यांचे आहात एचआर दिसते आणि भ्रम निरस होतो ,
बॅक समजून सांगण्याची पध्दत छान आहे
Nana patole अपयशी ठरले
याचं थोबाड ला घाम फुटला आहे आरे शांतीदूत यांनी एकगठ्ठा मते दिली म्हणून निवडून आले
जयंत पाटील ला निवडुन anycha नव्हताच uddhav आणि काँग्रेसला..काँग्रेसने मुद्दाम mla हॉटेलमध्ये ठेवलेच नव्हते..
उध्दव ठाकरे यांनी आय टी सी हॉटेल मध्ये ठेवले होते.
@@nisha280 congress ncp?
आहो कुणाला कुठे ठेवले तरी आधी गुफ्तगू ठरलेले असेल तर गुप्त मतदान असलेने फुटणारे फुटणारच.
देशात महाराष्ट्रासह फक्त 6 राज्यातच विधान परिषद अस्तित्वात आहे बाकीच्या राज्यात नाही. त्यामुळे तिथे अशा फुटीरपणाचा प्रश्नच नाही.
@@shrikantmohite1274 futyla ky vidhasabhawale pan futat
जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती दोन्ही पैकी एक कायम स्वरुपी कालबाह्य करावी ग्रामपंचायती आॅनलाईन जोडा.... काळाची गरज आहे ‼️
चाय बिस्कुट वाल्यांची सार्वजनिक रडारड कधी होणार आहे याचा एक व्हिडीओ करा
ह्या सर्व घोडेबाजार होत असताना सामान्य लोकांनी काय फायदा? फक्त हतबल होऊन पाहणे विधानपरिषद खरेच जरूर आहे काय ? घटना तज्ञांनी ह्याचा विचार होणे आवश्यक आहे . लोकांमधून निवडून येणारे खरेच लोकपरतिनिधींनी प्रामाणिक आहेत काय
घोडे बाजार नाही फक्त बुध्दीचा वापर बाकी बाजार तर सर्वांनी केलाच ना
@@purushottamnagapurkar1800 NAGPUR CHI SANTRI...SADKYA 🍉🍉 GANG ..😂😂
घटनेत बदल करायचा नाही. हे असेच चालुदे.
रणनिती वगैरे किही नाही
काय ना उडणारे आता जागेवर येथिल हे नक्की
एकदम बरोबर आहे
अभ्यासपूर्ण विवेचन
सत्तेच्या लोभापायी लाचार झाले काहिजण.
जन्तेला १०३+ शिवसेना मिलून बहुमत देवून सुद्धा जन्तेच्य विरोधत जाउंन जे सरकारतयार करुण येक आसा मुख्यमंत्री बसवाला त्यमूले करुणा कालात लाखों लोकना वेथिस धर्ले ये नाही विसर्लो
जास्तच भ्रमात होते हे खर आहे
असंबद्ध! अगदीच कशाचा कशाशीच संबंध नाही..पवारांवर अवलंबून राहील त्याच उत्तम उदाहरण. त्यांना. शेकाप कधीच संपवायचा होता.तो संपला एकदाचा.
एलेक्टराल बॉण्ड वाले पैसे असतील तिथे ऐकणार नाहीत.काही रणनीती वगैरे नाही.
You are right..👌👌👌👍👍👍
काँग्रेस वाल्याकडे पण होती 1500 करोड काय केलं त्याचं...😂
निम्मी काँग्रेस भाजप मधे आहे की? एकच दोन्ही
शरद पवार कडे पैसा नाही काय 😊
@@arunbolaj3922 नाही. अजित पवार कडे आहेत
अगदीं बरोबर आहे तुमचे विश्लेषण 🙏
काॅंग्रेसचे १३ खासदार निवडून आले आहेत. १६- १७ नव्हेत.
या अशा गणीतामुळेच जनतेचा नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, पण काळजी नको जनतेच गणित आता पक्क आहे.
तुम्ही strategy/गणित असा शब्दप्रयोग करता, त्याला आम्ही electoral bond म्हणतो.
मवीआ जबाब्दार आहे या साठी जर त्यांनी ३रा उमेदवार दिला नासता तर बिनविरोध झाली असती . खाज यंदा होती .
अचूक विश्लेषण
महाविकास आघाडी मध्ये एकनिष्ठ नाही राहिली नाही
काँग्रेसचे फुटले
द ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब महायुतीचा विजय असो हे हिंदू राष्ट्र आहे
कदम, आज चेहरा पडलेला दिसतोय,
आता काहीही बोलून उपयोग नाही,
पवार साहेब न चा गुगली आहे तिकीट देता आणि पाडतात.
विधानपरिषद हि संस्था निर्माण करण्यामागच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे याचा विसर पडला आहे.खर तर समाजातील तज्ञ, विचारवंत, कलाकार इ. जे निवडणूकीच्या राजकारणापासून दूर असतात अशा लोकांसाठी हे सभागृह असताना या सभागृहात कोणाचा भरणा आहे हे तपासायला हवे.
नानाची शाळा म्हणजे महा नगर किव्वा z.p. शाळा होऊन गेलीय.आता नानाचीच उचल बांगडी करायची वेळ आलेली आहे.नाना आणि वडे ट्टीवर जोपर्यंत महाराष्ट्र काँग.मध्ये आहेत तोपर्यन्त वॉटोळा च होणार आहे.
विधान परिषदेचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये नक्की रोल काय आहे .. विधान परिषदेची मुळात गरज आहे का ? देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे विधान परिषद अस्तित्वात नाही .
समाजातील उच्च शिक्षित , सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक नामवंत व्यक्ति असतात परंतु त्यांना Mass base नसतो ..त्यामुळे अशा व्यक्ती थेट जनतेमधून निवडून येऊ शकत नाहीत .. अशा व्यक्तींच्या कामाचा , ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याला उपयोग व्हावा , हे विधान परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे
मात्र आजच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदे चे जर तुम्ही चित्र बघितले तर आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांची सोय लावणे , विधानसभा , लोकसभा हरलेल्या उमेदवारांचे पुनर्वसन करून त्यांना सभागृहात चिकटवणे .. अशाच प्रकारचे एकंदरीत वातावरण आहे ..
विधान परिषद जिंकण्यासाठी Floor management आणि अमाप पैसा यांची गरज असते हे स्पष्ट झाले आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यात तरबेज आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे ..
मात्र या विधान परिषदेच्या निकालावरून येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीचा निष्कर्ष काढणे हे हास्यास्पद आणि बिनडोक पणाचे आहे .. दुर्दैवाने टीव्ही वर काही पत्रकारांनी असे बोलणे सुरू पण केले आहे
विधान परिषद नाही ती राज्ये बऱ्यापैकी मागास आहेत कारण बऱ्यापैकी चर्चा न होता एकाकी बिले पास होतात आणि माझा वैयक्तिक मत हे आहे की ज्या राज्यात 100 विधानसभा सदस्य आहेत तिथे विधानपरिषद ही असणे गरजेचे पाहिजेच आणि 100 पेक्षा कमी आहे तिथे राज्य वर अवलंबून असेल आणि भविष्यात मतदारसंघ पूर्णरचना झाली का सर्वच राज्यात 100 पेक्षा जास्त होतील त्यामुळे जवळ जवळ सर्वच राज्यात विधान परिषद पाहिजे. आणि मतदान प्रक्रिया राज्यसभा निवडणुकी प्रमाणे पाहिजे म्हणजे ओपन पाहिजे. पक्षाच्या प्रतिनिधी ला दाखवूनच मत द्यायचं
जनता आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे बरोबरच जाणार
मुळात शरद पवारांनी जयंत पाटील ला उभे करून त्यांचा गेम केला, तटकरेना मदत केल्याने उद्धव बाळासाहेब ह्यांची भूमिका ठाकरे स्टईल ठरली, बरं झालं आमदारांना निदान जाता जाता पैसे, जमीन मिळाली, नाना पटोले सांगलीला अपक्ष खासदार निवडून देतोय ह्याला म्हणतात राजकारण आणि व्यवसाय 🙏🚩
अरे प्रशांत प्रज्ञा सातव यांना 30 चा कोटा दिला होता पण पाच मते फुटली भारतात कुठे ही जा फुटणारे काँग्रेसचेच असतात त्यांचं किती गुणगान करशील
आबे महाविकास आघाडी लोकसभेला जास्त उमेदवार निवडून आले त्याला फक्त मनोज जरागे जवाबदार आहे
कदम साहेब यांना मानलं पाहिजे कारण अंत्यंत दुःख होऊन पण व्हिडिओ बनवलाय
Most active and intelligent person of Maharashtra, the InfraMan of Maharashtra, DevaBhau ❤
आमदार फुटतात कारन.त्यांना लोभ असतो तो पैशांचा...मात्र जनतेला यातले काहीही मिळवण्याची गरज वाटत नाही जनता आता या फसव्या आमीशाला बळी पडणार नाही हे निश्चित...लाडकी बहिण असो की..आनखी काही ...जनता आता सुझान आहे..सोशल मीडीया हा घराघरित पोहोचलेला आहे .प्रशांत जी...
Tu ajun anpadch ahes
नमस्कार सर
सर हे अंतर्गत मतदान होते खर गणित जनतेच्या दरबारात कळेल ते म्हणजे विधानसभा
काही कळनार nhi....महायुती जिंकणार...कदम साहेबांनी खुप प्रयन्त केले मोदीजी येऊ नये म्हणुन...काय झालं...कमी सीट आल्या पण मोदीजी झाले PM...
Barobar modi ji pm jalech
@@omkarkulkarni3381विकत घेणार MVA चे आमदार ..मग काय करणार जनता
कदम साहेब यांना पण बॅग भरून दिली तर ते पण पलटी मरतील
जनतेतून निवडून येणं बाकी आहे अजुन तेव्हा समजेल कोण चाणक्य आहे
आता विधानसभा आहे ओबीसी समाज शिंदे गट भाजप व अजित पवार ग टाचे जादा आमदार निवडून येणार व सता येणार .
अतिशय उत्तम विश्लेषण !
Kaka chi game zhali 😂😂
कोणताही पक्ष सत्ते वर असता तर हीच स्त्राटेजी आखली असती.
Jay ho devendra dada
उद्धव ने काकांचे पण फोन घेणे सोडले आहे.
कधी तरी पराभव सुद्धा पुढील मोठ्या यशासाठी महत्त्वाचा असतो.
सटीक विश्लेशन.
Good Analysis
नेहमी प्रमाणे अतिशय पक्षपाती व एकतर्फी विश्लेषण अथवा 'विषवमन'
प्रशांत सर
विश्लेषन वेवस्तीत सागितलत त्या बद्धल धन्य वाद
चूक कसली,आमदारांनी मतच दिली नाहीत...म्हणजे फोडाफोडी झालीय...नेहमीप्रमाणे...त्यात विशेष काही नाही....
सत्ता व घुगऱ्याचा प्रभाव...जय हो लोकशाहीचा..!
सर्व आमदार फुटले तरी जनता बाजूला जात नाही नाही महाविकास आघाडीचे सरकार येणारच
शरदचंद्र पवार यांचा करिष्मा संपला का ?
@@Parth_1hivalyat tarbujala koni vicharat nahi 😅😅😅
सगळेच व्यवसायिक राजकारणी आहेत. जनतेला फसवण्याची स्पर्धा चालू आहे.यापेक्षाहा लुटारू गोरे बरे होते
सत्ताधारी गटांना सत्तेत असल्यामुळें त्यांचे वजन वापरून आमदारांच्या गुन्ह्यांना पाठीशी घालता येते. त्याचाच फायदा सत्ताधारी पक्षाला होतो.
कदम साहेब जय श्री राम...लोक सभेत अपयशि झालेल्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचे हे सभागृह आहे..वास्तविक पाहता ह्यासभागृहात समाजातील विविध स्तरावरील नामवंतांना ऊमेदवारी देणे संविधाना नुसार अपेक्षित आहे..
तुमच्या सारख्या पत्रकारांमुळे सरकारच्या आतमधील गोष्टी कळतात
आपण म्हटला ते अगदी बरोबर आहे धन्यवाद
Excellent analysis ❤
हुशारी कसली...सत्ता आणि पैसा ....
तुमचे शेवटचेच वाक्य महत्वाचे होते साहेब आणि तुम्ही तसेच रहा ही अपेक्षा
साहेब आमदार आहेत खाल्ल्या मिठाला , जागणारच.
काय कोन्ग्रेस हरल्या वर विधानपरिषद काय उपयोगाची याची आठवण येते का.. जशी निवडणूक हरल्यावर EVM खराब आहे त्याची जाणीव होते?
मला वाटत विधानसभेच्या निवडणुकीत महायुती च येईल
भा ज. पा. युतीला. बहुमत मिळेल. 🎉❤🎉❤
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे
Nice Sir
महविकास गणित कळत नाही. .... ... देवेंद्र. ग्रेट. ..... ....
जनते मध्ये मत घ्याला या म्हणजे कळेल सरकारला .
Good information
ओ..कदम एका जरा दिसतंय तुम्ही किती त्यांची गाणी गताय त्या आघाडीची..
एवढं पण चाटण बर नाही अजून एक
एकटे फिरू नका दिसलात तर youtube वर पुढचा व्हिडिओ तुमचा शेवटचा असेल🙏🚩
well studied 👍👌🏼👏🏼👏🏼👏🏼
उद्धव ठाकरे म्हणजे मला पहा फुले वहा. असे नेते कामाचे नाही.
Kharay😂😂
👌
महायुती च येणार
सोकावलेले काॅंग्रेसचे काहि आमदार उघड झाले हीच ह्या निवडणूकीची फलनिष्पत्ती म्हणता येईल नाहीतर विधानसभा निवडणूक तिकिटा साठी पुढं सरसावले असते.
Narrative main hero
MVA याना सर्व प्रथम सातव याना निवडून आणायचं होत. पैसा महत्त्वाचं ठरलं. प्रशांत जी हे नंतरच गणित तुम्ही मांडत आहात. खर कारण फाटा फूट .
Entirely agree with you that MLC should be scraped
देवेंद्र भाऊ खरे चाणक्य
विधानसभा निवडणुकीत समजेन भाऊ
कदम तुम्ही सांगायचे ना राव म वि आ ला राव आम्हाला सांगून काय उपयोग
खुप छान विश्लेषण केले आहे, धन्यवाद
बहुतेक उमेदवार असे आहेत की,ज्यांना लोकानी नाकारले असे उमेदवार निवडून आले म्हणजे काय पुर्वी गधर्व विवाह व्ह्यायचे तसेच काही यांच्या बाबतीत म्हणावे लागेल
विधानरिषदेची खरच गरज आहे का?
सदाभावू सत्तेचा चाटूकार आहे