मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाती कसे गेले? सांगोला करार I Peshwa | Bajirao | Peshve kon hote?
Vložit
- čas přidán 16. 02. 2022
- पेशवा हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक अत्यंत महत्वाचे पद होते. ह्या पदावरील लोक महत्वाकांक्षी असले तरी त्यांना कधी संपूर्ण सत्ता मिळाली नव्हती पण पुढे शाहू राजांनी मात्र हे चित्र बदलले. सत्ता मग पेशव्यांच्या हाती गेली. आणि त्यांच्याकडेच राहिली ती कशी ते आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये पाहूया
#peshwa #peshve #bajirao #balaji_vishwanath #peshwai #shivaji_maharaj #shahu_maharaj #imaharashtra
आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
• [Marathi] This 32 year...
• [Marathi] Shivaji Maha...
• हमास बद्दल सर्व काही |...
• शिवाजी महाराजांनी स्व...
• 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
• 1965 भारत पाकिस्तान यु...
• महाराणी येसूबाईंना मरा...
• संभाजी राजांच्या हत्ये...
चॅनल ला Subscribe करा czcams.com/channels/Vjq.html..
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...
काही लोक जिला पेशवाई म्हणतात ते चूक आहे हिपेशवाई नव्हती मराठी भाषिकांचे तें मराठा सासम्राज्य होते. ज्याचे स्वामी छत्रपती होते पेशवे प्रधान होते आणि होळकर, शिंदे, गायकवाड, पवार, भोसले हे आधार स्तंभ होते. त्या काळात जाती होत्या पण आजच्या सारखा जातीवाद नव्हता. म्हणून आताचे लोक आपापल्या जाती नुसार इतिहास तयार करून पूर्वीच्या पराक्रमी पुरुषात भेद करतात. पण त्यांच्यात असे भेद नव्हते. त्या काळात ब्राह्मण, मराठा, धनगर, कुणबी, माळी साळी सर्व लोक एक दिलाने उभे राहिले म्हणून मराठा साम्राज्य उभे राहिले. अटकेपार झेंडे फडकविले. या सर्वांचे आद्यपुरुष शिव छत्रपती आहेत.
जो मरकर ही हटता है वो मरहट् याने मराठा। इसलिये उनकी भाषा मराठी। (प्राकृत भाषा)
हिंन्दी भाषीकोने ये नाम महाराष्ट्ट्र के लोगो को दिया है।
Maharajanche Swarajya (Rayateche Rajya) aani Peshawai (Kinva Peshawyanchi Satta) hya donhi veg veglya Goshti aahet. Doghanmdhe Zamin-Aasman cha fark aahe. Tumhi var je sangitle aahe tashi vyavshtha fakt Maharajanchya Swarajyat ch chalat ase.
बरोबर आहे पण आज राज्यातील एकाचा जातील का जैतवाद सोसावा लागतो आहे ?
@@jiti5034 konabaddl bolat aahat tumhi? Tumchya Hishobane konasobt jaati bhed hotoy aaj.
@@rupeshkamble281 Pagadi Pagote konte Baramatiche kaka karttat
छत्रपती शिवराय महाराज म्हणजे साक्षात देव शिव शंकर, शिवपुत्र छत्रपती संभाजी ह्यांना कोटी कोटी प्रणाम, बाजीराव पेशवा ह्यांना बॉलिवूड नी फक्त मस्तानी वेडा करून टाकले हे दुर्दैव, एकही युद्ध ना हरणारा , वीर थोरल्या पेशवाचा सुपुत्र आणि वीर चिमाजी अप्पा चे रामा सारखे मोठे भाऊ ह्यांचा प्रचंड पराक्रमाला नवीन पिढी पर्यंत पोहवणे पण गरजे चे आहे👍 छत्रपती शिवाजी ह्यांचे हिंदवी स्वराज्य चे स्वप्न पूर्ण करणारे अनेक मावळे आणि पेशवे होते म्हणून आज आपण सर्व आहोत हे खरे🙏
अगदी योग्य बोललात. त्या बॉलीवुडपटा मुळं फार चुकीची प्रतिमा जनमानसांत जाते आहे. आधी 'ब्राह्मण म्हणजे पराक्रमी आणि सत्ताधीश असुंच शकत नाही' अशी लोकांची पक्की धारणा आहे आणि ह्या पिक्चरमुळे तर काय आणीच माती झाली.
नाटकशाला
जरी पेशवाई तील वंशज नंतर च्या काळात शौर्य शाली नसले तरीही 1818 पर्यंत त्यांनी छत्रपती घराण्यावर आच येवू दिली नाही इंग्रजांना ही आपल्या अंगावर घेत देशाटन केले. आणि 1857 पर्यंत ती धग चालू ठेवून तात्या टोपे, नानासाहेब 2 रे यांनी उठाव केला किती विशेष असेल हे.
मुळात युगपुरुष छत्रपति महाराजांनी स्थपलेले स्वराज्य शाबूत ठेवणे,वाढवणे हे दिव्य आणि जीवघेणे, जवळ जवळ अशक्य कार्य होते.
बाजीराव,सदाशिव राव भाऊ,विश्वास राव,नानासाहेब,माधवराव, सवाई माधवराव,नारायणराव ,दुसरा बाजीराव, 1857 चे क्रांतिवीर नानासाहेब पेशवे या सर्वांचे आयुष्य किती अल्प होते आणि त्यांनी त्यांचा अंत कसा झाला याचा नीट उल्लेख विचार झाला की कळेल की छत्रपतींचे स्वराज्य राखणे आणि वाढवणे हा एक यज्ञ होता. ते उपभोगले गेले असे नाहीच उलट त्यात पेशव्यांच्या आहुती पडलेल्या आहेत.
Ho brobar bolat
खरंच शिवाजी राजे म्हणजे जगातील एक आश्चर्यच!!!!
आणि पहिला बाजीराव सुध्धा तेवढेच महान होते... शिवरायां प्रमाणे च त्यांनीही महादजी शिंदे मल्हारराव होळकर असे अनेक सर्वसाान्य घरातले पण शूर अश्या माणसांना सरदार केलं... पहिल्या बाजीरावांनी मराठी सत्ता भारतभर वाढवली पण स्वतःला राजा मानलं नाही त्यामुळे त्यांच्या मोठं कर्तृत्व नेहमी दुर्लक्षित राहिलं
czcams.com/video/jrZrk5K2R9M/video.html
@@manishbhate6735 शिवरायांची तुलना होऊ शकत नाही...तसे तर सदाशिवराव भाऊ सुद्धा शुर वीर होते..सगळ्यांचा वाटा आहेच...पण शिवराय हे एकच..ज्या परिस्थितीत स्वराज्य निर्माण केलं ते कुणाला जमलं नसतं...
नुसत् आश्चर्य नाही दैवतच होते म्हणून आपण सर्व आहोत.
@@manishbhate6735 pl
जातीयवाद, वंशवाद किंवा कुठलीही खोटी डावी माहिती न ठेवता, सत्य व घटना क्रमाने मांडलेला छत्रपती व पेशवाई ह्यांच्यावर भाष्य करणारा छान वीडियो आहे....
खूप खूप धन्यवाद सर
नानासाहेब पेशव्यांनंतर कुचकामी पेशवे आले हे असत्य आहे. नाना फडणवीसांपर्यंत असेतू हिमालय मराठ्यांचा दबदबा होता.
@@Maharashtrahistory अतिशय खोटा इतिहास लिहिण्याची प्रेरणा यांना कोणी दिली...लबाड खोटे दीड शहाणे..
खऱ्या शिवाजी महाराज अभ्यासकांनी असे लेख वाचून पडताळणी करणे
@@varshadil22 नाना काय, बाजीराव 2 पर्यंत
@@sharkonline5884 brigedi
जगातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज ❤
राजात राजा ऐक च राज आम्हचे दैवत श्री छत्रपती शिवाजी राजे 🚩
gap re jaati waadi ... maag 1818 maharni shahu shi gaadri keli na.........
Aaii zavdya marathya tuzaya shivaji maharaj cha guru pn bochya Brahman ch hote
@@empowerspehere8
Ye bhtaukdya...gap re ha propaganda band Kara ata...
Shevti peshve he nokrach hote ... chatrapati kadhi hoy nhi shakle
@@empowerspehere8 kare bhata bochya bhikari bhishuk bhamtya mayghalya bamhana
थोडक्यात पण छान पेशवाई बद्दल माहिती दिली आहे. छत्रपती आणी पेशवाई विषयी आज ही अनभिज्ञता आहे.त्यासाठी ईतिहासाची आवड हवी. माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. जय छत्रपती. जय महाराष्ट्र.
czcams.com/video/5oVZ5ZfMojU/video.html
Plz like this comment
एकच राजा ज्यांनी कर्म करुन राजे होण्यासाठी राज्याभिषेक केला तोपर्यंत ते राजे नव्हते.
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ.
आपण आजही महाराजांचा इतिहास अगदी परखड पणे जगासमोर मांडता..... त्यासाठी आपल्याला देखील मानाचा मुजरा.. 🙏🏻 राजे ज्या कुठल्या दुनियेत असतील... तेथे देखील त्यांना... आपल्या सारख्या शाहिरांचा अभिमान वाटतं असेल.. 👌🏻🚩खरच खूप उत्तम.. 🌟
खूप छान माहिती दिलीत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत जय शिवराय जय महाराष्ट्र
दिल्लीवर भगवा🚩 फडकवणारा
पहिला मराठा सेनापती बाजीराव पेशवा..
पण मराठी माणसाला दिसते ति जात, आणि
नंतर मस्तानी...vdo माहिती बरोबर आहे
Not only Delhi but Peshwas conquered land till Attock in pakistan
आणि हे लोक पेशवाई म्हणत आहे त्यांना महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील एक पद आहे है माहीत नाही फक्त शिवजयंती ला महाराज अठवणाऱ्यासणी महाराज कधी समजलेच नाहीत💯😑
Great bajirao peshwa
Pahila bajirao changla hota pn nantr che sgle randibaj nigale
Bajirao didn't conquered delhi particularly .
His son raghunathrao did it.
महाराजांच्या पंतप्रधानांना पेशवा ही उपाधी होती.छ.शिवरायांनंतर जी अंतर्गत बंडाळी माजली त्यानंतर मराठी राज्य टिकते की नाही ही वेळआली होती.शाहूंनी हे सर्व ओळखूनच बाबाजी विश्वनाथ भट या पंतप्रधानांकडे राज्य सोपवलं जे जवळपास 100वर्ष राहीलं.अटकेपार झेंडे रोवून.छ.शिवरायांना 25/30 मराठी घराण्यांनी कायम विरोध केला ते पेशवाई (खरं तर मराठ्यांचे राज्य) संपवताना घडलंय
मोडक जी बाळाजी विश्वनाथ भटाने गद्दारी .केली.
छत्रपती व शिवप्रभू च्या गादी अनेक वेळा अपमान केला . मराठा आरमार कोणी बुडवले ? कोणाच्या साथीने ? इतिहास पाहा.
जात विसरा. देश प्रेमी व शिवप्रेमी बना.
@@pvhindrashtranews7938 फोन नंबर पाठव परवा डीटेल्स देतो
खरेखूरे
@@pvhindrashtranews7938 अनेक मराठी घराणी छ. शिवरायांना विरोध करत होती
लिस्ट पाठवतो.ते कुणाचे बरं पूर्वज नी कोण त्यांचे आताचे वंशज.
लय मटेरीयल आहे तेही ओरीजिनल
@@dhananjaymodak4170 सर मला डिटेल्स मिळतील का
Mard maratha mhantat aamhaala, Peshwyachi garaj nahi ani rahanar, shivray marathach hote amhi tyanche vanshaj, sambhalu shaklo asto amhi pan, jay bhavani Jay jijau Jay shivray.
इतिहास बदलू नका ... पेशवाई असल काही आलं गेलं नाही ... ते पेशवे पण स्वतःला तेव्हा छत्रपतींचे सेवक च मानायचे ... आणि छत्रपती शासन काल ही होत आज ही आहे आणि कायम राहील ....
🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
इतिहास हाच आहे.सातारा येथील शाहूराजे त्यांच्या शेवटच्या काळात राष्ट्रपतीसमान व पेशवे पंतप्रधान बनले होते.याच पेशवाईमुळे महार जमातीने शेवटी इंग्रजांना मदत केली आणि मराठेशाही
...आणि मराठेशाहीचा अंत झाला.
1749 नंतर पेशवे कारभारी झाले ।
पण सर्वेसर्वा कारभारी नव्हते ।
मराठा महासंघ जो थोरल्या शाहूराजेनी निर्माण केला होता तो संघराज्य झाला ।
मराठा सत्ता केंद्रे विभागली ।
पुण्यात पेशवे कारभारी झाले, पण त्यांचा छत्रपती सारखा एकछत्री अमल नव्हता । शिंदे , होळकरांनी स्वतःची सत्ता केंद्रे उत्तरेत निर्माण केली ।
नागपूर मध्ये रघुजी भोसले कारभारी होते ज्यांनी पूर्व भारत मराठयांच्या अमलाखाली आणला ।
उत्तरेत पेशवे , शिंदे , होळकर यांनी वर्चस्व गाजवले ।
राज्यविस्तारात शिंदे , होळकर पेशव्यांच्या सोबत असायचे पण त्यांचे आदेशावर कधीच काम करत नव्हते ।
महादजी शिंदे आल्यानंतर दिल्लीतला कारभार शिंद्यांच्या हाती गेला , 1818 ला शनिवार वाडा पडला आणि मराठा साम्राज्य अस्तास पावले ।
Correct bro
@@narendradesale9 पिवळी पुस्तकी ज्ञान आपल्या कडेच ठेवा !
खुप छान असेच व्हिडीओ बनवत रहा खुप खुप हार्दिक शुभेच्छा
Thank you
नक्कीच बनवू
हे तथ्य विसरता कामा नये की दिल्लीचाही तख्त मराठ्यांना राखता आला तो फक्त श्रीमंत बाजीराव पेशव्यांमुळे!!🔥🔥❤️
जो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य होते तो पर्यंत कधी अन्याय नाही झाला..
Aani ajun hi aahe aani forever raahil mazya raajach rajya 🤞🙏🚩🧡mazya raaja sarkha raja hone shakych nahi....
Peshvyani kay anyyaay kele te sangaa
@@GauravAiwale_creation0207.. mi bodh ahe tari shivaji maharajanna maanto
@@valuukakade6111 mahar lokanwar anyay nhi karayche ka
@@--Tyler--- ladhayaa sodun anyay karn he kam hot ka aani anyay kela kuthhlyaa pustkat vachhl tumhi kahi puravee sandharm
हिंदू सत्ता म्हणा जाती अनु नका नाहीतर वाट लागेल हिंदुस्तानची
जय शिवराय जय मल्हार
🚩🚩बरोबर आहे🙏🙏 हिंदू स्वराज्य 💪💪
सही 🙏🙏🙏
👌
जाती शिवाय हिंदु नावाचा धर्म असतो का ?
जरा धर्माचा अभ्याद करुन घ्या .
मनुस्मृती वाचा .
भगवद्गीता चा 4 था अध्याय 13 वा श्लोक वाचा .
ब्राम्हणांच्या मानसिक गुलामीतुन बाहेर पडा .
Then who is rahul 🙏🙏
भरपूर कोडी सुटलीत .... खूप प्रश्न होते...it's very helpful 🙏🙏 thank you so much 🙏
अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सरळ शब्दांत मराठी साम्राज्याच्या थोड्या अपरिचित इतिहासाचा आढावा घेणारे कथन. 👍👌👏
Peshwa worked under Chatrapati. They were the most trusted lieutenants of Chatrapati. Peshwa did a good job of making Chatrapati dream come true by building on its strong foundation
रताल् वर्णन अनि अभ्यासाचा अभाव कुठल्याही सादरीकरनात गुणवत्ता वाधवावी ही विनंती
पेशव्यांनी छत्रपतींचे राज्य चोरले
.
Mi aplya matashi purnpane sahmat nahi......Jitni keli tyapeksha jast vaat lavli peshvyani
@@pbpowar5815 nemki Kashi vaat lavli?
Karan Peshavar parynt Maratha Samrajy gele te peshwe yanchya netrutvat v Shahu Raje yanchya manyatene.
खूप छान माहिती, मी अशा माहिती च्या
शोधात होते आणि ती आज अचानक समोर आली अगदी नेमकेपणाने, खूप खूप धन्यवाद
खुप छान. इतिहासाची अशीच माहिती सोप्या भाषेत हवी.. प्रत्येकाला आपला ईतिहास माहिती असणे आवश्यक
Peshawe , chatrapati nche Sevak hote aani peshwyansati chatrapati he पूजनीय hote .......... chatrapati Shivaji Maharaj ❤🚩
Marrhatta ttituka mell vvava rastradharma vadhvava pan tassye hot nahi mahArajjani sangitallye mharhata ak vha pan rajkaran ssattakaaran jau dye bhoga
आपण मराठी मानस एक आहोत 🔥
Fakat Bramhan baher che ahet 🙄
@@OMKAR70723 ho ka
@@OMKAR70723 tu tharavnara kon ? .....unity ali ki discrimination kelech pahije ka
@@anishmakoday.4304 Your brahmins discriminate and your own people teach others to discriminate in the name of religion🙄😑🤔🤨🧐😤😤😤😡😡😡🖕🍌
@@OMKAR70723 खरी "शि व ता शि व त" हाच ROYAL करतोय, ह्याच्या डोक्यात किडा वळवळत आहे
आज जर राजेशाई असती तर.....
आपला देश छत्रपती शिवाजी महाराज पायाशी सुखी समाधानी राहिला असता. जय भवानी जय शिवाजी
राजेशाही असती तर जातीवाद कायदेशीर झाला असता!
@Avinash fakt dusryachya vatndarya radd karaychya an swatch porg chaatrapti kas banal tevd pakk karaych, hich samajsudharna tyanni Kelti. Yalach swarth mhantet aaapl te baba lokach te kart.
खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली जसे छ,शिवाजी महाराज व इतर राजे यांनी जसे राज्य चालविले तसे पेशव्यांचे देखील राजकारणात योगदान आहे अशी मांडणी आपण केली आहे व हे ऐतिहासिक ज्ञान आपण दिले ,,,,,
आभारी आहोत इतिहासातील विशेष माहीती सांगितल्याबद्दल 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी
आमच्या साठी फक्त आणि फक्त... एकच राजा...राजा शिवछत्रपती
Maratha hota mhanun?
@@akj3388
Masti alya kay lawdya
@@zagadyaramoshi7639 Randya tula masti aaliy kay
राजा एकच छ. शिवराय...🚩
आणि पेशवा हा सेनापती होता राजांचा राजा नव्हता vdo बघा
आणि हो तुमचा आमचा नाही तर संपूर्ण हिंदूंस्थानचा राजा असं म्हणलेल चांगलंच,
## कट्टर हिंदू 🚩🚩
सगळ्यांसाठीच पण महाराजांना नमस्कार करताना त्या नंतर आलेलया पेशव्याचंय कर्तृत्व बदल चांगलं बोलला तर दुःख का होत?
आपण अतिशय सुंदर आणि उत्तम प्रकारे इतिहासातील माहिती दिली . छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती शाहू महाराज यांनी पराक्रमी कारकिर्द पुढे पेशव्यांनी उत्तम प्रकारे संभाळलि. जय महाराष्ट्र.
अगदी खरे, पेशवे छत्रपतींचे एकनिष्ठ सहाय्यक होते, प्रधान कधी राजाचा प्रतिस्पर्धी असत नाही.
Mard maratha mhantat. Buddhi fakt peshwyana ch hoti ka takat fakt peshwyana hoti ka. Waghachya jabdyatuni mojun kadhil daat hi jaat marathyachi. Jay shivray.
महत्त्वाची माहिती मिळाली . धन्यवाद .
खरंच खूप छान पेशवे इतिहास सांगितला शिवाजी महाराजांसारखा हिरा एक अनोखाच आहे होता राहील जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩
शिवाजी कोण होता? हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे..
मुर्खा, शिवाजी कोण होता? असे त्यांना एकेरी उल्लेखण्याआधी, स्वतःचा इतिहास तपासून बघ!
@@adv.vasantdhake9616 mitra nava var jau nako mala pn adhi tasach vatl hot
Ek no pustak ahe
जय शिवराय🚩
@@vp4564 Samrat shivaji🙏
@@gunvantdavane8469 ?
@@vp4564 what bro!?
खूपच छान। माधव राव पेशवा आदरणीय आहेत।राघोबा पेशवा यानी अटकेपार झंडा फडकविला आहे,तरी कृपया आपण समजून घ्यावे🙏
मानाजी पायगुडे,तुकोजी होळकर,दत्ताजी शिंदे यांनी अटकेपार झेंडा फडकविला तुम्ही माहिती घ्या
महारांनी भिमा-कोरेगावला पेशव्यांविरुद्ध ईंग्रजांना मदत केली आणि पेशव्यांचा पाडाव झाला. सेनापती बापू गोखले होते.
3 पेशव्यानी 100 वर्ष जी सेनापती म्हणून
सेवा केली ती??
Nice information
खरंच छत्रपती म्हणजे महान विचार
छत्रपती शिवाजी राजेंना , छत्रपती संभाजी राजेंना कोटी कोटी ... नमन , मानाचा मुजरा..
Uttam! Puravya sahit! Nirbhid! Krupaya Itihasachi aani deshachi seva ashich chalu thevane!!!
महाराष्ट्र की जय हो. जय भवानी जय शिवाजी.
जय हो छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवराय म्हणजे जगातलं तेजस्वी सूर्याचं रूप सर आपण छान पैकी इतिहास मांडला आम्हाला मान्य झाला
खूप खूप धन्यवाद सर
अतिशय उत्तम माहिती
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
हर हर महादेव
धन्यवाद
खुपचं छान!
नाहीतर आजकाल अनेक धर्मद्रोही तोंडाला येईल ते बरळतात
खूप खूप धन्यवाद 🙏
खुप छान जय भवानी जय शिवाजी
आमच दैवत:- #छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩
पेशवे थोरल्या शाहू महाराजांचे सरदार होते🚩
थोरल्या शाहूंना नंतर मराठ्यांना सत्ता का सांभाळता आली नाही ???? कारण सर्व मराठा सुभेदार स्वतःलाच राजा समजू लागले ...त्यात तारा राणी आणि राजाराम ही येतात
@Avinash हे फक्त ताराराणी आणि शाहू पुरतं मर्यादित नाही हो...शिवाजी महाराजांना तर या पेक्षा जास्त भोगावं लागलं ..सर्व मराठा वतनदार स्वताला राजा समजत .. त्यामुळे च् शिवाजी महाराजां ना इतर जातीतील शूरवीरांचीच जास्त प्रामाणिक साथ मिळाली
शिवरायांचे आठवावे रूप l शिवरायांचा आठवावा प्रताप l शिवरायांचा आठवावा साक्षेप l भूमंडळी ll...🙏🙏🚩🚩🚩🚩
हिंदवी स्वराज्य संस्थापक व सर्वोच्च स्थान हे कायमस्वरूपी छत्रपतींच राहिला
चिते की चाल,
बांज की नजर,
और बाजीराव की तलवार पर कभी संदेह नही करते!!
जय शिवराय !!!
खर आहे खुप चांगली माहिती दिली
GREAT
O)0o
खूप छान माहिती
Jai शिवराय....one & only
उत्तम सादरीकरण।
अगदि सरळ सोप्या भाषेत !
तारा राणी अतिशय शुर व दूरदृष्टीच्या होत्या ..
बाकी पेशवाई चे इतिहासातील डावे उजवे सर्वश्रुत आहेच.
शाहू महाराजां पुढे अनेक समस्या होत्या.
त्याचे परिणाम पुढील मराठा इतिहासात स्पष्ट दिसतात..............
मला पामराला इतकेच समजते की आमचे राजे छत्रपति शिवाजी महाराज यांनी रयतेच्या सुरक्षीततेसाठी , सुखासाठी, आणी कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले,पण पेशवाई मध्ये फक्त राजकारण, कुटनिती, आणी स्वार्थ याचेच प्राबल्य वाढले...!!!
कोल्हापूर आणि सातारा हा संघर्ष ही बाळाजी विश्वनाथ यांनीच सोडवला होता त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा बाळाजीवर खुप विश्वास होता
होय् 👍
Excellent piece of information. You have successfully narrated the whole era of post Chhatrapati Shivaji Maharaj Maratha regime and fall of Maratha empire in such a short span of 9 minutes. Thanks again!
खूप खूप धन्यवाद🙏
चुकीचा इतिहास , ह्या मनुष्याने बहुतेक 7 वि नंतर शाळा सोलडली
@@vaibhavpatne2212 तु तर शाळेतच गेलेला दिसत नाहिस. छत्रपती म्हणायचे कि माझे सर्व सहकारी माझ्या तोलामोलाचे आहेत.
@@viveksapre8 इतिहास हा माझा आवडता विषय आहे, त्या मुळे चुकीच्या माहिती वर टिप्पणी करणे गरजेचे आहे. आणि कुटंचा छत्रपती बद्दल बोलत आहेत शिवाजी महाराज की शाहू महाराज, छ शिवाजी महाराज च्या वेळचे पेशवे वेगळे होते.
@@vaibhavpatne2212 इतिहास आवडीचा विषय होता तर बाळाजी विश्वनाथ पेशवे कधी झाले माहीत नाही का?
तुम्ही व तुमच्या लाइट्स मुले तुमच्या कमेंटमध्ये आम्हाला ऊर्जा मिळते ते खरं आहे तुम्ही असे व्हिडिओ टाकता त्यामुळे आम्हालाही आनंद वाटतं हा व्हिडिओ मे दिवानी तीन चार पाच वेळा तरी पाहून हा व्हिडिओ माझ्याकडे डाऊनलोड करून मी ठेवला आहे मला याचं उत्तर मिळालं होतं की पेशवाई अधिक अशी पिशव्यांची छत्रपती यांच्या पाळी असणारी निष्ठा निष्ठा असली तो पेशवाई आली कशी आता समजले की पेशवाई आली कशी हे मला आता उमगले जय जय शिवाजी जय पेशवाई साम्राज्य जय छत्रपती साम्राज्य यांच्या बाई माझी इशाराही यांना माझा कोटी कोटी प्रमाण मुजरा घ्या एकविरेचा मुजरा मानाचा मानाचा छत्रपती घराण्याला घराण्याला मुजरा मानाचा मानाचा पेशवाई घराण्याला पेशवाई घराण्याला जय हिंद जय भारत
खूप छान प्रयत्न आहे. यामध्ये सांगोला करार महत्त्वाचा वाटतो
Jai Hind Jai Maharashtra, jati baddal dwesh na pasravta far chhan mahiti sangitli. Very nice content.
Keep doing good work
You are saying Nanasaheb and Madhavrao were useless??? Are you serious?
During tenure of Nanasaheb Maratha empire was at its peak, Mughal emperor was decided by Marathas, even attock fort which is in present day Pakistan was hoisting Jari Patka flag of Maratha empire.
After huge bloodshed in third battle of Panipat a 16 yr old Madhavrao again brought Maratha empire to pre Panipat status in just 10 yrs short rule? This feat was no less than miracle. He fought powerful foes like Nijam, Haider and brought them to their knees, even Janoji Bhosale of Nagpur who was dreaming of becoming Chhatrapati himself sworn loyalty for Satara Chhatrapati?
After his demise Nana Fadnavis handled administration brilliantly with the help of Mahadji Shinde as Sarsenapati and Sawai Madhavrao as Peshwa.
But after death of Nana Fadnavis and Mahadji Shinde there was no one who could hold the onslaught of British who were becoming increasingly powerful which led to downfall.
So when you say downfall of Maratha empire started after death of Bajirao Peshwa I, then how come Maratha Empire increased many fold after that?
परत एकदा जाऊन ऐका
आम्ही म्हटलंय "नानासाहेब, माधवराव यांच्यानंतर एकाहून एक कुचकामी पेशवे गादीवर आले"
घाई करू नका.
@@Maharashtrahistory ok sorry my bad!!!
Kaustubh : its not your bad , they are spreading unnecessary hate against Peshwas.
Read this : पेशव्यानी राज्यकारभार सांभाळण्याचा अधिकार छत्रपतींनी दिला , आणि तोच अधिकार किंवा जवाबदारी पेशव्यानी निष्टावंतपणानी पार पडली जर ते निष्ठावंत नसते तर नानासाहेबांनी स्वतःहून रामरंज्यांना छत्रपती बनवले नसते ,सत्याच्या चाव्या हाती घेता आल्या असत्। हेच प्रेम पेशव्याने मध्ये किंवा त्यांच्या कुटुंब मध्ये आणि छत्रपतींच्या कुटुंब मध्ये दिसून येत, पेशवा तर हे पद होतं , तर त्यामुळे पेशवे पण मराठाच होते , तर मग पेशवे सत्ताधारी झाले आणि छत्रपती नामधारी हे असा कसा म्हणू शकता ?
येतो २ पार्ट कडे , तुम्ही म्हणाले माधवराव आणि नानासाहेबांनंतरची पेशवाई कुचकामी होतें, तर तोडक्यात सांगतो रघुनाथ राव पेशव्यांनी , मल्हरराव होळकर , इतर हिंदू संघटना आणि शीख समाजाने मिळून , अब्दालीचा मुलगा तैमूर ला पळून लावले , सदाशिव राव यांनी लाल किल्ला हातात घेतला आणि नंतर पेशवाई नी attock किल्यावर बघावा फडकावला , आणि पेशावर पर्यंत मराठा साम्राज्य पोचलं तर नंतरचे पेशवे कुजकामी कशे असू शकतात ?
असो मराठी एक होतें आणि एकाच राहणार , कृपा करून मराठा आणि पेशव्याने वेगळं करू नका , ब्रिगेड विचारांच्या लोकं मुळे लोकं पर्यंत चुकीचा इतिहास पोचत आहे , पूर्ण माहिते देत जावा . जय शिवराय, जय जिजाऊ , जय पेशवाई
@@user-et9ep1jf8z Yes correct brigadi people have purposefully spread cast narrative between Peshwe and Chhatrapati relationship on the contrary right from Chhatrapati Shivaji Maharaj, Shambhu Raje, Rajaram Raje, Tarau, and Shahu Raje have entrusted huge responsibility on various Peshwas (Pingle family or Bhat Family) it was Peshwe who foiled attempt of Nizam to oust Satarkar Chhatrapati and make Sambhaji Raje of Kolhapur or Janoji Bhosale of Nagpur Chhatrapati, they never betrayed Satara throne.
I would appreciate creator of this video for throwing light on contribution of Peshwe in building Maratha empire and also I also agree with him that Peshwe after Madhavrao I were one of the reason why British gained control sparing Sawai Madhavrao as he wasn't mature enough to take responsibility when he became Peshwa.
But Raghoba dada who definitely will get credit for hoisting Jari Patka on attock fort, but will also be held responsible for spoiled relations between Marathas and Northern rulers, specially Rajputs.
Raghoba dada and his son Bajirao II made harm to Maratha empire by siding with anti Maratha forces like Nijam, Haider and later British
I will not hold my words back in blaming Raghoba dada and Bajirao II for fall of Maratha empire as it was their responsibility as Peshwa
@@Shamsundar556 So you went to attock to hoist Jari Patka and you defeated Nijam at Palkhed, Bhopal and Rakshasbhuvan....sorry I didn't know that. We have to correct history and include name of this great warrior instead of Peshwe 🤣
धन्यवाद .. आम्ही सांगोल्यात राहतो तरी मला ही माहिती आजपर्यंत माहीत नव्हती ..... धन्यवाद तुम्ही खूप छान प्रकारे माहिती सांगितली त्याबद्दल .....🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिली 🌹🌹👌👌
खुप - खुप धन्यवाद 🙏 छत्रपतीं च्या नंतर.. त्यांच्या वारस दारांचा इतिहास आपल्यामुळे ऐकायला मिळाला .
छत्रपती जे होते कधी !
न होणे पुन्हा पुन्हा 😭
तेचं आठवतात आणि ,
त्यांचे शौर्य , तो प्रताप !
भवानी आई 🙏 व जिजाऊ वरील
तेव्हढीच भक्ती व विश्र्वास !
त्यांच्या पुढे सगळे काही फिके 😃
सविस्तर माहिती करीता मनापासून धन्यवाद. 👌👌👌
मि सांगोले गांव चा रहिवासी असून मला आज पर्यन्त सांगोले तहा बद्दल माहित नव्हते. खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली.... 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र
फारच छान व्हिडीओ,धन्यवाद 🙏🏽
सर एक व्हिडीओ नागपुरकर भोसले याच्याविषयी पण बनवा. ते कुठून आले त्यांचे राज्य याबद्दलची माहिती.
छत्रपती शिवाजी महाराज की जय🌷🌷👏👏
खूपच सहज सुंदर इतिहासाचे वर्णन
छान माहिती दिलीत. आभारी आहोत.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा .... चा. विजय असो.🙏💐
धन्यवाद
नानासाहेब पेशवेकालीन गृहकलहामुळे राघोबादादांना
पानिपताच्या मोहिमेपासून मुद्दाम दूर ठेवले. राघो भरारी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या आणि अटकेपार झेंडा रोवणारया रघुनाथराव पेशवे या अनुभवी सेनानी कडे पानिपताच्या युद्धाची जबाबदारी सोंपविली असती तर मराठयांचा न भूतो न भविष्यती असा पराभव झाला नसता आणि इतिहासाच बदलला असता.
Panipat mule Abdali kangaal zala ani tyala Afghanistan la parat jave lagle. Panipatchya veer yoddhyanna maanacha mujra, jar te ladhle naste tar akkha uttar Bharat aaj Muslim rashtra asta.
@Avinash dili hoti pn raghunathravani 1 koti chi magni keli sainyakharchasathi ani sadashiv 6 lakh mdhe kamgiri krun dakhavto asa challenge dila
खूप छान माहिती सांगितली, असा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात याला लवकर समजून घेण्यासाठी मदत होईल 👍🌏🙏
खूप खूप धन्यवाद🙏
छत्रपति शिवाजी महाराज व छत्रपति संभाजी महाराज युग पुरुष होते परंतु भाऊबंदकीचा शाप लागल्या मुले हिंदवी स्वराज्य नष्ट झाले आणि पेशव्यआंच्या चाणाक्ष व दूरदर्शिते आणि युद्ध कौश्यल्या मुले त्यानी भारत भर साम्राज्य निर्माण केले पान पेशव्यांचे पतन कसे झाले ते समाजले नाही .त्या संबधी एक वीडियो टाका
आम्ही दौंड येथील कानगावचे फडके पेशवाईच्या काळात आम्हाला सरदार ही पदवी
मिळाली आमचे पूर्वज दरबारी
होते चांगली कामगिरी केल्याची
पावती म्हणून सरदार ही पदवी दिली आम्ही फडके मराठा आहोत
असली मराठे वीर मराठा हिन्दू
Very Informative,
Keep growing with your Honest work.
Jai hind.
Thank you so much Dada!
आस्ते कदम , आस्ते कदम
महाराज गडपती भूपती प्रजापती
सुवर्णरत्न श्रीपती अश्टवधान जागृत
न्यायालंकारमंहित शस्त्रास्त्रशास्रपारंगत राजनितीधुरंदर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩
personal kavita karun,,, Chatrapati chi ghosna barbad karu naye
पेशवाई काळातील सूंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो
तुमचा वीडियो बघून खूप माहिती मिळाली पण कमेंट मध्ये काही पिवळी पुस्तक वाचून आलेल्यांची कॉमेंट्स वाचल्या
जय शिवराय आणि माहिती खूप छान आहे
निष्ठा सागुन सत्य लपता नाही कारण असे की ज्या शिवाजी महाराजांनी मानसाचा धर्म, जाति, कुल, वंश पाहिला नाही. पन पेशवाईत हातात झाडू व गल्यात मडके कशे काय आले? याच उत्तर कोनी का बर देत नाही.
हे मडकं आणि झाडूची काय भानगड आहे???
पण आता नवीन भारतात संविधान आहे मग अजूनही तुम्ही १०० वर्षां पूर्वीच्या गोष्टीं ना का पकडून बसला आहात ???? या ईतीहासा ला खूप वर्ष होऊन गेली तोही आपापल्या पद्धतीने लिहिलाय खरं काय कुणास ठाऊक??.
हिम्मत असेल तर सोडुन द्या जातपात
अजुन पण जो माज चालु आहे जणु आपणच घटनेचे आणि या देशाचे मालक आहोत अशा आविर्भावात संपुर्ण विशिष्ट समाज वावरत आहे त्याचा परीणाम तरी काय चांगला होणार आहे काय? तुमची ही खोटे ईतीहास पसरवून जातीपातीत फुट पाडुन स्वतःची पोळी भाजुन गुर्मीत फिरत आहात हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेल आहे, तेव्हा आता तरी बदला....
अजुन पण जो माज चालु आहे जणु आपणच घटनेचे आणि या देशाचे मालक आहोत अशा आविर्भावात संपुर्ण विशिष्ट समाज वावरत आहे त्याचा परीणाम तरी काय चांगला होणार आहे काय? तुमची ही खोटे ईतीहास पसरवून जातीपातीत फुट पाडुन स्वतःची पोळी भाजुन गुर्मीत फिरत आहात हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेल आहे, तेव्हा आता तरी बदला....
आज जग खुप प्रगत झाल आहे ।परदेशात जाउन तिथली स्वच्छता ,शिस्त पाहाणारे अनेकोनक आहेत ।फार अभिमानाने लोक सांगतात मुलगा ,मुलगी परदेशात नौकरी करते ।
पण भारतात आजही सार्वजनिक ठिकाणी ,नविन ईमारती तील जीने लगेचंच पानांच्या पिचकार्यानी का रंगवलेले असतात ,रस्त्याववर ईतकं घाणेरडे बेडके टाकले असतात ,बाईक वरुन जातांना आपण थूंकतो आहे त कोणाच्य अंगावर उडते आहे तेही पाहिले जात नाही ।
याच्यावर ही बोला काही ।
फक्त कोराना पुरतीच स्वच्छता पाळू नका ।,,,🙏🙏
जय शिवराय जय शंभूराजे 🙇♂🙏💪🚩👑
आपण खुप छान माहिती दिली, अशीच जरा श्री छत्रपती संभाजीराजे भोसलेंबद्ल दिली तर फारच उत्तम होईल.
सत्ता व राजकारण खूप प्राचीन काळापासून चालु आहे. ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे.
VERY GOOD Information. Details are expected.
Beautiful explanation. Please make one regarding the hate against brahmins because of 1-2 bad people.
in swarajya*
Thank you so much. We will definitely make such videos.
@@Maharashtrahistory i mean just yk SPECIFY that only one peshwa was bad
@@Maharashtrahistory kiti khota itihas pasrvtos re....kuthun sponsered ahe channel rss cha it cell mdhun na....go brahman prtipalak asa ullekh kartat he maharajancha ani tumhi lok ya bhatanche gulam khote videos bnvun khota itihas pasrvta....to purandarya jijau matecha charitravr bot uchlto shiv charitra mdhe james lane la khota itihas sangto maharajancha baap badlyancha prytn karto he ya bhatanchi layki aani tumcha sarkhe paid channels ashe khote videos bnvtat laaj vatli pahije
@@sagarwaghmare8926 bro hate noko.karus i am brahmin...tuza comments sarkhe comments vachle ki mala kharab Vatte...mi Chatrapati Shivaj Maharajnna maze Sarvaswa manto....tu aaj he hate krna sodun de maza accestors ni kai kela yacha vrna Amhala hate naka karu pls...mi Caste vr Believe nahi krt
खरंच पेशवा फार ग्रेट होते.. त्यांच्या मुळेच अटक ते कटक पर्यन्त मराठी साम्राज्य होते...
Khup changal kaam karat ahat tumhi...maharashtracha itihaas sarvanna mahit asla pahije...ani tujhi khup changlya paddhatine to ithe mandlaa ahe...dhanywaad aaple...jai jijaau..jai shivray..jai shambhu raje🙏
खूप खूप धन्यवाद !
जय भवानी जय शिवाजी वा चांगली माहिती दिली सर धन्यवाद अशाच माहिती पुरवली तर येणाऱ्या पिढीला छत्रपती चा इतिहास कळत राहील
1749 पर्यंत निर्विवाद सत्ता ही छत्रपतींच्या हाती होती .
थोरले शाहुछ्त्रपती साम्राज्य विस्तार भारतभर करवला.
त्यानंतर मराठा सत्ता विभागली गेली , पेशवे कारभारी झाले पण उत्तरेत शिंदे , होळकर या स्वतंत्र सत्ता जन्माला आल्या, पूर्वेकडे रघुजी भोसले यांचे वर्चस्व होते.
Jay Shri Ram 🚩
Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩Chatrapati sambhaji maharaj ki jay 🚩🚩
Bajirao Peshwa ki jay 🚩
It’s very good historical information . Thank you 🙏🏽
Thanks a lot
czcams.com/video/5oVZ5ZfMojU/video.html
@@Maharashtrahistory
- sena karte banawale 1711 angre weli
ha ullekh wele abhawi
direct 1713 la peshawe kele asa kela ka?
- madhawarao pan kuchkami hote asa sandesh jat ahe, aplya samarop madhun
3peshawe changle hote ase mhanata.
*aaplya sundar vdo ani tya sathi ghetlelya kashatala salaam 🙏*
aaplyala vicharlelya shanka mage
uddesh /hetu changla ahe
gairsamaj karun gheu naye
shakya zalyas wel dyawa reply sathi.
@yogesh jog
1. वेळेअभावी काही मुद्दे टाळले आहेत.
2. माधवरावांना कुचकामी म्हटले नाही. आमचे वाक्य आहे "नानासाहेब माधवराव यांच्यानंतर एकाहून एक कुचकामी पेशवे गादीवर आले"
@@Maharashtrahistory योग्य आहे.
माझ्या सह कुणाच्या मनात शंका असलेल्या clear व्हाव्यात म्हणून आपण reply देता ते बरे आहे 🙏
कॉमेंट्स मध्ये अनेक गैर समज पाहायला मिळत आहेत.
Vdo करणे हे वेळखाऊ काम असावे, त्यात थोड्या बहुत चुका होणार , हे समजून घेतले पाहिजे
(आमच्या सारख्या नुसते पाहणाऱ्या नी)
चॅनल कर्त्याच्या हेतू वर च शंका घेतली की मात्र अवघड होते सगळे आजच्या वातावरणात.
पेशवे ही अभिमानाची व देशांची शान आहे
टायटल लावल आहे त्याच उत्तर आज महाराष्ट्र देत आहे . मराठा नी रिमोर्ट कंट्रोल rrs नामक ब्राह्मन आगे बढाओ च्या हातात दिल . आणि काही मराठा नेते पैसा मिळावा म्हणून पेशव्याला साथ देतात . हाच इतिहास आहे .
सर्वांसाठी सूचना
महाराष्ट्रातील मराठी मातीचा व भाषेचा अभिमान ठेवून काॅमेंट मराठी मध्ये असावी !
१००% बरोबरच आहे
Ha rashtravadi cha manus distoy landya... Hindu madhe jatichi bhandan lavtoy 😡😡
Nanasaheb ani Madhavrav he kamjor navhate...... Dusare Bajirav kamjor hote.....
Hoy barobar ahey...
महाराजांना ही जातीयता चे चटके बसले होते म्हणजे जातीयता किती घट्ट होती हे लक्षात येते तर सामान्य माणसाला किती हाल सोसावे लागले असतील याची कल्पना येते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात प्रजा पण खुश होती जात धर्मपंथ या गोष्टींना थारा नव्हता, जेव्हा पेशवाईचे राज्य आलं जातिवाद सगळ्यात जास्त , स्वराज्यातील प्रजेवर अत्याचार झाला त्याच्यामुळे पेशवे पंथ , यांच्या विषयी लोक कधी हि चांगलं बोलत नाही, आमचा,,,,राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
शाहूमहाराजांचे संगोपन मुघल छावणीत झाल्यामुळे ते तसे कुठलेही पराक्रम करण्यास समर्थ नव्हते .... आणि त्यांनी कुठलीही लढाई पराक्रम केलेला दिसत नाही त्यांना ऐषोआरामाजी जिंदगीची (मुघल राजपुत्रांसारखी) आवड होती. आणि जेव्हा तिसरे पेशवे म्हणजे बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे असताना शाहू महाराजांच्या मृत्यूच्या आधी त्यांनीच ती भट घराण्यात वारसपात्र केली होती. पण त्याआधी एकदा नानासाहेबांची पेशवाईची वस्त्रे काढून घेतली होती. या पुढील मुख्य गोष्ट म्हणजे यानंतरचे सगळे छत्रपती कुठलाही वकूब अगदी शाहूंच्या येवढे सुद्धा नसणारे होते.... अगदी पेशव्यांनी इंग्रजांच्या बरोबर शरणागती पत्करण्याच्या अगोदर छत्रपतींनी शरणागती पत्करली होती........ पण संपूर्ण भट घराणे शेवटपर्यंत छत्रपतींशी ईमान राखून आणि स्वतःला गादीचे सेवक म्हणवून घेण्यातच धन्य मनात होते.
Mag chatrapati na tras kon dila
Nana peshwyane na??
Bajirao dusara tyane dekhil kiti tari tras dila ahe...
Khudd satara ani kolhapur war halla karanyachi himmat.
Tasech sangli cha patwardhan ne dekhil kolhapur war halla kela hota pan yaat to swatach mrutyi pawala , ase maha haramkhor nich dekhil hote . Tumhi Baman lok ya goshti bolnar nahi ,
एकदम खरं आहे.इंग्रजांच्या हाती मराठी सत्ता दिली ती शाहू महाराजांनी
Dokyavar padla काय
@@maheshs6238 very good... सुशिक्षित अडाणी याच जिवंत उदाहरण.
आरं काय बोलतोय तु इतिहासचा इ तरी माहित आहे काय तुला म्हणे शाहू महाराज पराक्रम करण्यास समर्थ नव्हते त्यांनी कुठलाही लढाई केलेला दिसत नाही तुला
आरं मूर्ख छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार हिंदू नृपती शाहू महाराजांनी केलाय...
सम्राट चक्रवर्ती म्हणून त्यांनी संपूर्ण भारतावर अंमल केला पेशव्यानीं ऐषाराम गद्दारी केली आहे उलट. पेशवे हे छत्रपतींचे नोकर होते
Amazing video. I cannot type in the Devanagari script for Marathi. Mhanoon Roman lipit lihitey. You have done an amazing job. Please create English and Hindi subtitles henceforth as Chhatrapati saved humanity and culture, he belongs to all India and the civilised world. Thank you.
Thanks you we will try for sure
WOWOW
English subtitles are enough if at all outsiders want to watch.
Hindi ytbers while making videos never give subtitles in Marathi or any other Indian languages...
Are u bimaru cowbelt beggars anybody special that Nonhindians shd explain ABT THEIR HISTORY AND THEIR HISTORICAL KINGS to you.. Cowbelt Cowards in ur gobarchap bimaru states language??
Not required...
Marathi and at the most English.. An international language is enough.
खरोखरच खूप शुभेच्छा दिल्या आहेत,
शिवाजी महाराज फार मोठा प्रभाव राजकारणी 🤴 राम राम
खूप सुंदर व अतिशय रोमांचक असा व्हिडिओ आहे ❤️
खूप छान माहिती आहे, अभिनंदन सर!
Thank you so much
पेशवाई कोई मराठाओं से अलग नहीं थे। छत्रपति का झंडा लेकर ही वह आगे चले।आप पेशवाई को मराठा राज्य से अलग न करें।
😆😆😆😂😂😂
खूप खूप छान व सत्य. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशाच सत्य घटनेवरचे ह्विडिओ पाठवा.धन्यवाद
खुप छान विडिओ आहे . बऱ्याच दिवसापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले .
खुप माहितीपूर्ण. धन्यवाद. 🙏
Thanks
छत्रपती विवाजीराजे यांचा खरा इतिहास सर्वांना माहीत आहे.नव्याने चुकीची बकबक करण्याची गरज नाही. चॅनल तयार करायचं आणि रिकामटेकडी कामं करायची हा धंदा आहे लोकांचा.त्यापेक्षा कष्ट करून कमवायला शिकावं