उद्धव जी हे कुचका मनाचे आनी सूडबुद्धीने वागणारा पैकी नेते आहेत पण राज साहेब हे एक दिलदार व्यक्तिमत्व आहे 💯🚩💯🚩 राज ठाकरे हेच खरे माननिय बाळासाहेबांचे खरे वारसदार 🚩🚩🚩💯🚩🚩🚩✌🏼👍🏻☺️☺️
राज साहेब राजा माणूस आहेत, ठाणे मनपा मध्ये शिव सेने चा महापौर बसावा, म्हणून एकनाथ शिंदे च्या शब्दावर राज साहेबांनी शिवसेने ला मदत केली होती... पण त्यानंतर नाशिक मध्ये जेव्हा मनसे ला गरज होती तेव्हा शिव सेने च्या नेतृत्वानी मदत केली नाही... आपला खुजे पणा दाखवून दिला.... फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
बाळा नादगांवकर ह्यांच्या सारखे नेते मिळायला खरंच नशीब लागत. कुठल्याही आशेशिवाय फक्त प्रामाणिक कार्यकर्ते प्रमाणे कष्ट घेयच. राज साहेबांचे खरंच नशीब आहेत.
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे. त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
नासिक मध्ये मनसेची सत्ता असताना खूप विकास झाला मी एक नाशिककर स्वतः त्याला साक्षी नाशिक त्रंबकेश्वर रस्ता चौपदरीकरण केलाआम्ही दर महिन्याला त्रंबकेश्वरला वारीला जातो इतका सुंदर रस्ता बनवला आहे ज्यांना बघायचंच नाही त्यांना डोळेअसून दिसणार नाही
नाशिक मध्ये राज ठाकरे लोकांच्या जातिभेदामुळे हरले. विकास करूनही जातवेडे मतदार पालकमंत्रांच्या पाठीशी राहिले हे नाशिकचे दुर्दैव. मी सुद्धा नाशिकच्या मनसेने केलेल्या विकासाचा अनुभव घेतला होता आणि तो सुखद होता
नाशिक चा विकास मनसेची सत्ता असतांना सर्वश्रेष्ठ झाला,महाराष्ट्राच्या विकासा साठी राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंट ही सादर केली, पण,,,,,,दुदैव, लोकांना केलेल्याची जान नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे
हिंदूजननायक राज साहेब ठाकरे हे किती दिलदार मनाचे आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. मग ते उद्धव च आजारपण असो किंवा किंवा बाळासाहेबांचे शेवटचे दिवस. आणि उद्धव किती कोत्या मनाचे आहेत हे त्यांनी १४ ची विधानसभा आणि १७ ची पालिका निवडणुकीत दाखवून दिलं
दिलदार राज ठाकरे ? २००९ मध्ये १७ आमदार निवडून आले तेंव्हा काँग्रेस बरोबर गेले. २००१४ मध्ये " लावरे तो व्हिडिओ " म्हणून पवारांची चाटु गिरी केली. हे BJP ने विसरू नये. शिवसेनेचे , सैनिक ज्यांना हाथ मारायला मिळत न्हवते ते मनसे मध्ये गेले. जेंव्हा मनसे मध्ये काही हाती लागले नाही तेव्हा मनसे मधून बाहेर पडले आणि मनसे एका आमदारावर आले.तेंव्हा पासून राज मूग गिळून होते. मग मशीद भोगे / हनुमान चालीसा प्रकरणात काही संबंध नसताना उडी घेवून फुकटची संधीसाधू प्रसिध्दी मिळवली. राज ला BJP शी युती करू नये.
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे. त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
बिचाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आता कार्यकर्तेच राहिले नाहीत... युवा सेनेचे कार्यकर्ते आता हळू हळू मनसेत सामील होतील... यापुढील निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मते मिळणार नाहीत हे आता सर्व कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे...
खूप छान विश्लेषण.. मनसेचे आता खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू झाले आहेत.. आता मागे वळून पाहू नये.. गेल्या 10/12 वर्षात खूप काही सोसले आहे मनसैनिक आणि मनसेचा सच्चा समर्थकांनी. फक्त राज ठाकरे यांचा कडे अपेक्षेने पाहून ही लोक त्यांचा बरोबर खंबीर पणे उभी राहिली आहेत. आता फक्त आगे देखो... विजयी भव!!
सर्वांनी आपल्या मित्रांना व नातेवाईकांना राजसाहेबांचे विचार समजून सांगितले पाहिजे.. मग बघा आपण राजसाहेब नक्की मुख्यमंत्री बनतील.. जय महाराष्ट्र, जय मनसे..🚩🚩
मला आठवते पुण्यात फ्लॉटवर बाळासाहेब यायचे त्यावेळी उद्धव ठाकरेहि तिथे असायचे मात्र त्यांचं वागणं पक्षाशी काही देणंघेण नाही असच असायचं कोणत्याही पदाधिकारी, शिवसैनिकांशी बोलायचे नाही कॉमेरा घेऊन बाहेर जायचे...
उद्धव ठाकरेंनी राज साहेबांना वेळो वेळी खूप मनस्ताप दिलाय, आश्चर्य वाटतं कि हे नक्की बाळासाहेबांचेच पुत्र आहेत का, असो त्यांना हे सगळं कधी ना कधी भोगावंच लागणार होतं. हार मानायची नाही हे खरंच राज साहेबांकडे बघून कळतं. प्रभाकरजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
काय सुंदर भाष्या शैली आहे..अस वाटते तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं...माझा तर पुर्ण विश्वास आहे की तुम्ही पण माणसे चे आहात ❤️❤️❤️ जय मनसे ❤️❤️❤️
सविस्तर, मुद्देसूद विश्लेषण.. धन्यवाद.. प्रभाकर सर.... महाराष्ट्रातिल कांग्रेस व उद्धव ठाकरे यांची सेना संपने ही काळाची गरज... विश्वप्रवक्ता आहेच.. सपोर्ट साठी
नाही वाटत मित्रा आस, त्यांच्या 2019 च्या लाव रे तो विडिओ लोक विसरले नाही खूप फेमस झालं होते राज साहेब, आता नवीन प्रयत्न आस करत ते 5 वर्ष मागे पडले आणि आता त शिव सेना (शिंदे) आणि भाजपा एकत्र झाले आहे त्यामुळे आजून वेळ लागेल.
Nice video. Thanx Sir. Raj Thakare Sir excellent speaker आणि प्रभावी Personality. कर्तव्यदक्ष नातेसंबंध जपणारे हळवे व्यक्तीमत्व. God blessed to Raj ji.
पेंग्विनसेनेत ऐतिहासिक Vacancy निर्माण झालीय 😂😂😂 वर्षांनूवर्षे उपाशी दुसऱ्या फळीतले स्पर्धक नेते डायरेक्ट राज्यस्तरीय लेव्हलची संधी मिळणार म्हणून खुश झालेत, 🤣🤣🤣 आणि वडापावसैनिक तर असेही 2 वडापाव आणि 100₹ दिले की येतातच.
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे. त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे. त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात " मनसे" ची नक्कीच सत्ता येईल आणि महाराष्ट्र संपूर्ण जगात आपलं ठसा उमटवत राहील.... जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडणार शिल्पकार असतील "राज साहेब ठाकरे" 🔥🕉️❤️🚩
हया ला जबाबदार चांडाळ choykadi आहे सेना पुढे चालवणारा नेता म्हणजे राजठाकरे हेच होते पण नशिबाचा खेळ साहेब एकच बाळासाहेब जय महाराष्ट्र साहेब एक म्हातारा शिव सयनीक
शिवसेनेची अशी केवीलवाणी अवस्था बघवत नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे अशी आवई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उठवली जाते पण आता मराठी मतदार फसणार नाहीत.
हदयस्पर्शी विश्लेषण, भाऊ आपल्या चाणाक्ष बुद्धि ला मानाचा मुजरा,* राज के मन की बात, आपकी जुबान पर*खंजिर खुपसला, गद्दारी केली, बाळासाहेबांना दुखावल, विश्वासघात केला, किती खालच्या पातळीवर आरोप केले बाळासाहेबांच्या सुपूत्राने,मनसे ला यश मिळू नये यासाठी जाणिवपूर्वक षडयंत्र रचले,बलात्कारी पक्ष ची उपमा ही देण्याचे कारस्धान रचले,आमदार, नगरसेवक फोडले, जे पेरल गेल तेच उगवल,करावे तसेच भोगावे,
राजसाहेबांचे ऐक वाक्य आहे मी माझ्या पक्षाचे झाडं खडकावर लावले आहे ज्यांना फळांची घाई आहे त्यांनी खुशाल दूसरी कडे जावं त्यांना माहिती आहे ऐक दिवस आपला येणारच आणि बाळासाहेब नंतरचा खरा वारसदार जनताच ठरवेल, जय महाराष्ट्र
This reminds me of a Marathi song .. पप्पा सांगा कुणाचे .. पप्पा माझ्या मम्मी चे… Now the new song is ..सेना सांगा कुणाची.. सेना माझ्या बाबांची.. बाबा सांगा कुणाचे… बाबा एकनाथाचे… 😂🙏🏻
आता सेना - मनसे युती कधीच होणार नाही" त्रे सांगायची आवश्यकता नाही कारण सर्वांनाच माहीत आहे! युथी होणार नाही ते.....हेच कशाला संजय राउतांना सुध्दा हे एकाच जन्मात कळले आहे.
युती नाही झाली तरी ! जर राज ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख झाले तर ? ज्या पद्धतीने शिंदे गट तयारी करतय त्यावरून अस दिसतंय की राज ठाकरे च शिवसेने चे पक्षप्रमुख होतील ?
Mayur @ I think you are right. All the rights of SS will come to the ES faction shortly. RT then will be anointed the SS Supremo! If that happens, then that would be divine retribution! It was always RT's throne. UT had usurped it .....
@@shitaloak4362 दोन गोष्टी आहेत ,एक शिंदे चा बंड हे उध्दव ठाकरे च्या सहमती ने चालू आहे किंवा शिंदे पूर्ण शिवसेने वर दावा करतील. हे सगळं 20 जुलै नंतर कळेल, कोर्ट काय निर्णय देतंय यावर सर्व काही अवलंबून आहे, शिंदे बंड हा खरच असेल तर बाळासाहेब चा राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरे यांना प्रोजक्ट करतील तर आनंद दिघे चा वारसदार म्हणून ए. शिंदे असतील, हे समीकरण असू शकत. आणि बंड उध्दव ठाकरे च्या सहमती नि चालू असेल तर बाळा नांदगावकर जसे म्हणाले भाजप सोबत युती होऊ नये म्हणून 2014 साले जे झालं त्याचीच ही पुनवृती असेल ( "मुंबई महानगर पालिका निवडणूक") कारण **** जीव हा पिंजऱ्यात ल्या पोपटात असतो
तुम्ही बोलता छान. तुमची भाषाशैली उत्तम आहे. अगदी अभाविपच्या कार्यकर्त्यांसारखी. पण "न" आणि "ण" चा घोळ घालता. कठोर व्यंजनांचा उच्चार मृदु व्यंजनांसारखा करता. तेवढं सोडलं तर जाणवणारी विषयाची जाण व त्यावरील मार्मिक टिप्पणी वाखाणण्याजोगी आहे. संयमशील भाषा व आग्रही विवेचन कौतुकास्पद आहे
युती नहोण्यास कारणीभुत काका, विश्वप्रवक्ते सकट त्यांची चौकडी आणि काहीअंशी पक्षप्रमुख जबाबदार कारण यांच्यावर टीका झाली तर तो महाराष्ट्र चा अपमान आणि हे सर्वजण भाजपाच्या वरीष्ठ नेत्यावर टिका करताना तो देशाचा अपमान होतो हे लक्षात येत नाही का
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे. त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
सरजी केस अंगावर घेयला कार्य करते राडा करयला कार्य करते कामे करायला कार्य करते आणी पैसे खायला पद घेण्यास नातेवाईक, कट देणारे जवळचे लोक तरी कार्य करते सतरंज्या का उचलुन पुर्ण आयुष्य बरबाद करतात ?
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे. त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
राजसाहेबांनी खुप प्रयत्न केला पुढे असकाही घडू म्हणून परंतू शिवसेनेच्या नेत्यांमधे सत्तेची इतकी घमेंडी होती की कोण राजठाकरे असे वागवलं गेल आता राजसाहेब यांनी एकत्र येऊ नये स्वकर्तृत्वावर आणावी जुनी सेना निवडून
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे. त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
He thought that he could outsmart Marathi people by emotional appeal, and fulfilling his wish of assuming CM throne which he did not deserve. Finally that he is gone for good abodes well for Maharashtra.
Sir तुम्ही सत्य आणि परखड बोलता. आणि एवढे छान बोलता की ऐकत राहावे असे वाटते.तुम्ही संजय राऊत ह्यांना शिकवlलं का कसे बोलायचे ते. ट्युशन घ्या त्यांची प्लीज.
नि:शब्द तरी शब्दांत व्यक्त व्हावेच लागेल कित्येक गोष्टी सर्वांना माहीत नसतात त्या समजल्या की हळवे व्हायला होते आजचा तुमचा शब्दनशब्द कानिमनी साठवून ठेवावा असा प्रतिमा इंगोले यांची 'पुन्हा एकदा ' ही कविता वाचा राजनाच उद्देशून लिहिली असावी असे वाटते
आयुष्यभर हप्ते गोळा करून त्यावर जगत आले. कुठला उद्योग, नोकरी केली या कुटुंबाने. पुढेही असलेच मार्ग बघावे लागणार. राजकारण, समाजकारण स्वतःचा कुटुंबाचा पोटापाण्यासाठी करायचं हे एकदा ठरल की असच होणार.
सूर्यवंशी जी खरंच मानलं पाहिजे तुम्हाला .अगदी चौफेर विश्लेषण केलंत. राज ठाकरेंचं केलेल कौतुक ही मला आवडलं. पण राज ठाकरेंनी 2019 च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या एनसीपी सोबत राहून स्वतःच्या पक्षाची एकही सीट न उभी करता एनसीपी व काँग्रेस साठी बीजेपी विरुद्ध जो प्रचार केला व त्यांना त्याचा सेटबॅक कसा बसला व त्यांची प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रात कशी राहिली याबद्दलही एकदा माहिती पूर्ण व्हिडिओ करा , कारण बऱ्याच लोकांच्या मनातून तो प्रकार गेलेला नाही.
राज ठाकरे चा लाव रे तो विडीयो हा कार्यक्रम सादर करण्यात आला तेव्हा पासुन इच्छा असुन ही राज ठाकरे वर विश्वास बसत नाही की हे खंरच हिंदुत्व वादी आहे का ???? का हे पण खुर्ची साठी उध्दव ठाकरे सारखे वागणार. असो नाहीतरी आजकाल राजकारण म्हणजे सत्ते तुन पैसा व पैश्या तुन सत्ता एक व्यवसायिक पणा आला आहे जनते चे सेवक म्हणुन निवडुन येतात व आपल्याच सात पिढ्या चे भवितव्य समृध्द करतात एक ही राजकारणी धुतल्या तांदळा सारखा नाही हे कटु असले तरी सत्य आहे .
सूर्यवंशी सर, अगदी खरे विश्लेषण केले आहे. या समोर उद्धव ठाकरे ची शिवसेना नेस्त नाबूत होणार हे निश्चिंत आहे. त्या मधे संज्या अजुन कारणीभूत आहे. हे उद्धव साहेबाला कळत नाही का?
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे. त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
उद्धव जी हे कुचका मनाचे आनी सूडबुद्धीने वागणारा पैकी नेते आहेत पण राज साहेब हे एक दिलदार व्यक्तिमत्व आहे 💯🚩💯🚩
राज ठाकरे हेच खरे माननिय बाळासाहेबांचे खरे वारसदार 🚩🚩🚩💯🚩🚩🚩✌🏼👍🏻☺️☺️
राज साहेब राजा माणूस आहेत,
ठाणे मनपा मध्ये शिव सेने चा महापौर बसावा, म्हणून एकनाथ शिंदे च्या शब्दावर राज साहेबांनी शिवसेने ला मदत केली होती...
पण त्यानंतर नाशिक मध्ये जेव्हा मनसे ला गरज होती तेव्हा शिव सेने च्या नेतृत्वानी मदत केली नाही... आपला खुजे पणा दाखवून दिला....
फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
राज ठाकरे हे खरोखर उत्कृष्ट नेतृत्व आहे पण बाळासाहेब पुत्रप्रेमापोठी चुकले आणि हे दिवस आलेत
बाळा नादगांवकर ह्यांच्या सारखे नेते मिळायला खरंच नशीब लागत. कुठल्याही आशेशिवाय फक्त प्रामाणिक कार्यकर्ते प्रमाणे कष्ट घेयच. राज साहेबांचे खरंच नशीब आहेत.
खरे आहे उद्धव अत्यंत स्वार्थी माणूस...तो राजकारणी नाही कोत्या मनाचा..दिव्याखाली अंधारच ही म्हण उद्धव कडे पाहून खरी ठरते
Kujkat kotya manacha tomnaveer
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे.
त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
कोत्या मनाचे हे शब्द खुद्द निखिल वागळे यांचे आहेत.
जे अनेक वर्ष संपूर्ण ठाकरे कुटुंबासोबत जोडलेले आहेत.
कोत्या आणि कुजकट, संकुचित मनाच्या उद्धव मुळे सेना आकुंचन पावत गेली आणि आता शिल्लक शिवसेना राहीली.
उद्धट नाव असायला हवे होते.
उद्धव ठाकरे हा माणूस प्रचंड नीच,हावरट आणि आणि स्व केंद्रित माणूस आहे.राज साहेब खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत.
नासिक मध्ये मनसेची सत्ता असताना खूप विकास झाला मी एक नाशिककर स्वतः त्याला साक्षी नाशिक त्रंबकेश्वर रस्ता चौपदरीकरण केलाआम्ही दर महिन्याला त्रंबकेश्वरला वारीला जातो इतका सुंदर रस्ता बनवला आहे ज्यांना बघायचंच नाही त्यांना डोळेअसून दिसणार नाही
नाशिक मध्ये राज ठाकरे लोकांच्या जातिभेदामुळे हरले.
विकास करूनही जातवेडे मतदार पालकमंत्रांच्या पाठीशी राहिले हे नाशिकचे दुर्दैव.
मी सुद्धा नाशिकच्या मनसेने केलेल्या विकासाचा अनुभव घेतला होता आणि तो सुखद होता
नाशिक चा विकास मनसेची सत्ता असतांना सर्वश्रेष्ठ झाला,महाराष्ट्राच्या विकासा साठी राज ठाकरे यांनी ब्लू प्रिंट ही सादर केली, पण,,,,,,दुदैव, लोकांना केलेल्याची जान नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे
@@Berar24365 fully agree
एकदम मस्त 👌👍
पण
नाशिक मध्ये परप्रांतीयांचे लोंढे थांबवले पाहिजे. नाही तर मुंबई पेक्षा मराठी माणूसा सारखी अवस्था होईल.
जय महाराष्ट्र
राज महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन असलेला सध्याचा शेवटचा नेता आहे.बाकी सगळे पारखून झालेत
हिंदूजननायक राज साहेब ठाकरे हे किती दिलदार मनाचे आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. मग ते उद्धव च आजारपण असो किंवा किंवा बाळासाहेबांचे शेवटचे दिवस. आणि उद्धव किती कोत्या मनाचे आहेत हे त्यांनी १४ ची विधानसभा आणि १७ ची पालिका निवडणुकीत दाखवून दिलं
दिलदार राज ठाकरे ? २००९ मध्ये १७ आमदार निवडून आले तेंव्हा काँग्रेस बरोबर गेले. २००१४ मध्ये " लावरे तो व्हिडिओ " म्हणून पवारांची चाटु गिरी केली. हे BJP ने विसरू नये. शिवसेनेचे , सैनिक ज्यांना हाथ मारायला मिळत न्हवते ते मनसे मध्ये गेले. जेंव्हा मनसे मध्ये काही हाती लागले नाही तेव्हा मनसे मधून बाहेर पडले आणि मनसे एका आमदारावर आले.तेंव्हा पासून राज मूग गिळून होते. मग मशीद भोगे / हनुमान चालीसा प्रकरणात काही संबंध नसताना उडी घेवून फुकटची संधीसाधू प्रसिध्दी मिळवली. राज ला BJP शी युती करू नये.
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे.
त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
आदित्य च्या विरोधात उमेदवार दिला नव्हता
निखिल वागळे मला कधीच न आवडलेला पत्रकार आहे पण त्याने केलेलं उद्धव ठाकरेंच विश्लेषण खुप आवडले " खतरुड माणूस "
Chn aahe tyanchya mate dildar ek Raj
@@knowledgeishere8651 serch nitin wagale uddhav thakrey character
@@knowledgeishere8651 Max Maharashtra channel var ahe
उद्धव उरली सुरली शिवसेना राष्ट्रवादी मध्ये कागदोपत्री विलीन करणार....
सेना मनसे होईल का माहित नाही पण भविष्यात भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांची युती कधीच होणार नाही
BJP n new thakrey means Raj saheb yenar
उध्दव ठाकरे म्हणजे बाळासाहेब नावाच्या हिऱ्याच्या पोटी गारगोटी असच बोलावं लागलं
राज ...एकदातरी राज करणारच
BJP नी युति केलिच पाहिजे
राज साहेब ठाकरे यांच्या तोडीचा एकही नेता महाराष्ट्रात नाही हेही तितकच खर we support Raj जय महाराष्ट्र
बिचाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आता कार्यकर्तेच राहिले नाहीत...
युवा सेनेचे कार्यकर्ते आता हळू हळू मनसेत सामील होतील...
यापुढील निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मते मिळणार नाहीत हे आता सर्व कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे...
राज ठाकरे. हे नुसते वलय नसून एक कर्तुत्व आहे नियती चांगल्या कर्तुत्वाला संधी देते
खूप छान विश्लेषण.. मनसेचे आता खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू झाले आहेत.. आता मागे वळून पाहू नये.. गेल्या 10/12 वर्षात खूप काही सोसले आहे मनसैनिक आणि मनसेचा सच्चा समर्थकांनी. फक्त राज ठाकरे यांचा कडे अपेक्षेने पाहून ही लोक त्यांचा बरोबर खंबीर पणे उभी राहिली आहेत. आता फक्त आगे देखो... विजयी भव!!
फक्त राजसाहेब
Very niceprestation
Chala hya veles hou dya MNS 🎉 one chances Raj saheb 🙏
सर्वांनी आपल्या मित्रांना व नातेवाईकांना राजसाहेबांचे विचार समजून सांगितले पाहिजे.. मग बघा आपण राजसाहेब नक्की मुख्यमंत्री बनतील.. जय महाराष्ट्र, जय मनसे..🚩🚩
मला आठवते पुण्यात फ्लॉटवर बाळासाहेब यायचे त्यावेळी उद्धव ठाकरेहि तिथे असायचे मात्र त्यांचं वागणं पक्षाशी काही देणंघेण नाही असच असायचं कोणत्याही पदाधिकारी, शिवसैनिकांशी बोलायचे नाही कॉमेरा घेऊन बाहेर जायचे...
उद्धव ठाकरेंनी राज साहेबांना वेळो वेळी खूप मनस्ताप दिलाय, आश्चर्य वाटतं कि हे नक्की बाळासाहेबांचेच पुत्र आहेत का, असो त्यांना हे सगळं कधी ना कधी भोगावंच लागणार होतं. हार मानायची नाही हे खरंच राज साहेबांकडे बघून कळतं. प्रभाकरजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
एका सशक्त व्यक्ती मत्वापोटी खुजे स्वकेंद्रित मुल जन्माला येणं शक्य आहे... वेळ आली तर ते दोष आपल्या आईवडिलांना सुद्धा देतात
हलकट आहे उठा अत्यंत. म्हणूनच आज ही वेळ आली आहे. आणि अजून अजून येईल.
Kotya manacha ahe
उद्धव आणि संजय जोडी चांगली जमली दोघे स्वार्थी आणि भिका# ##ट माणूस
शिवसेना कुणाची झाली नाही,कुणाची नाही आणि कोणाची होणारही नाही,एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचा विकास नक्कीच करतील.
काय सुंदर भाष्या शैली आहे..अस वाटते तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं...माझा तर पुर्ण विश्वास आहे की तुम्ही पण माणसे चे आहात ❤️❤️❤️ जय मनसे ❤️❤️❤️
सूर्यवंशी सर, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता विषय अगदी शांतपणे छान मांडता.
सावरकरना त्या मतिमंद पप्पू ने कितिदा अपमानित केले, तरी हे लाचार हात जोडून ऊभे होते। मराठी अस्मिता ती हिच का।
आम्ही पहिल्यापासूनच राज मध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बघत आलेले आहे त्यामुळे आता त्यांना त्यांचा उर्जित काय जवळ आलेला आहे शुभेच्छा
राज साहेब हे एक अभ्यासू, संयमाने वागणारे,रोखठोक अणि तितकेच हळवे नेते आहेत.
देव करो अणि यांची यावेळी सत्ता येवो.
दादुवर भरवसा करु नये.
धोखा
अहंकारी आहे दादु.
राजनी दादुला एकटे च खेळु द्यावे
.राजचे त्याला खपत नाही.
सविस्तर, मुद्देसूद विश्लेषण.. धन्यवाद.. प्रभाकर सर....
महाराष्ट्रातिल कांग्रेस व उद्धव ठाकरे यांची सेना संपने ही काळाची गरज... विश्वप्रवक्ता आहेच.. सपोर्ट साठी
आधी दोन्ही काँग्रेस
मी राज ठाकरे साहेब याचा खंदा समर्थक आहे आणि ते पण 2007पासून
अभ्यासपूर्ण विश्लेषण प्रभाकर जी 🙏
येणारा काळ राजसाहेबांचा 😎 जय महाराष्ट्र 🚩
नाही वाटत मित्रा आस, त्यांच्या 2019 च्या लाव रे तो विडिओ लोक विसरले नाही खूप फेमस झालं होते राज साहेब, आता नवीन प्रयत्न आस करत ते 5 वर्ष मागे पडले आणि आता त शिव सेना (शिंदे) आणि भाजपा एकत्र झाले आहे त्यामुळे आजून वेळ लागेल.
उद्धव राजेंनी आपल्या स्वार्थासाठी पक्षाचा सत्यानाश केला.
अप्रतिम! अशा खर्ऱ्या खर्ऱ्या गोष्टींचा खुलासा भोळ्या-भाबड्या अनुयायी व प्रेमी जनतेला कळायला च हव्यात.
शाब्बास!
राज ठाकरे यांच्याबरोबर हे असे वागू शकतात तर शिंदे , आमदार खासदार याना उद्धव पानीकम च समजणार..
हीच वेळ आहे मनसेने हिंदुत्वाची झूल झुगारुन देऊन मराठीसाठी पुनश्च हरिॐ म्हणण्याची
राज साहेब उद्धवजीना म्हणाले असतील 'मौका सभी को मीलता हैं'
Nice video. Thanx Sir. Raj Thakare Sir excellent speaker आणि प्रभावी Personality. कर्तव्यदक्ष नातेसंबंध जपणारे हळवे व्यक्तीमत्व. God blessed to Raj ji.
पेंग्विनसेनेत ऐतिहासिक Vacancy निर्माण झालीय 😂😂😂 वर्षांनूवर्षे उपाशी दुसऱ्या फळीतले स्पर्धक नेते डायरेक्ट राज्यस्तरीय लेव्हलची संधी मिळणार म्हणून खुश झालेत, 🤣🤣🤣 आणि वडापावसैनिक तर असेही 2 वडापाव आणि 100₹ दिले की येतातच.
सेना,मनसे युती नहोण्यास कारणीभुत स्वत: ह पक्षप्रमुख,विश्वप्रवक्ते, चांडाळचौकडी च आहे
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे.
त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
शिंदे साहेब बरोबर जे गेले ते फक्त हिंदुत्वा च्या प्रेमा पोटी अणि भुजबळ, राणे बरोबर जे गेले ते स्वताच्या स्वार्थासाठी
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे.
त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात " मनसे" ची नक्कीच सत्ता येईल आणि महाराष्ट्र संपूर्ण जगात आपलं ठसा उमटवत राहील....
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडणार
शिल्पकार असतील "राज साहेब ठाकरे" 🔥🕉️❤️🚩
देव करो अणि हे खरे होवो
तथास्तु
Kasa yeil
@@Karan21144 मराठी माणूस मतदान करील तर नक्कीच येईल
साधू साधू साधू
खरंच तुम्हाला ऐकतच राहावं अस वाटत. खूप छान विश्लेषण 👏
सुंदर विश्लेषण..शिंदेशाही झिंदाबाद🚩
अप्रतिम विश्लेषण 👌👌👌 राज ठाकरे❤💪🚩💪
हया ला जबाबदार चांडाळ choykadi आहे सेना पुढे चालवणारा नेता म्हणजे राजठाकरे हेच होते पण नशिबाचा खेळ साहेब एकच बाळासाहेब जय महाराष्ट्र साहेब एक म्हातारा शिव सयनीक
ज्यांना उभा महाराष्ट्र सुद्धा माहीत नाही त्याला विश्व प्रवक्ते म्हणून या अर्थपूर्ण शब्दाचा अवमान करू नका ही विनंती.
शिवसेनेची अशी केवीलवाणी अवस्था बघवत नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे अशी आवई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उठवली जाते पण आता मराठी मतदार फसणार नाहीत.
हदयस्पर्शी विश्लेषण, भाऊ आपल्या चाणाक्ष बुद्धि ला मानाचा मुजरा,* राज के मन की बात, आपकी जुबान पर*खंजिर खुपसला, गद्दारी केली, बाळासाहेबांना दुखावल, विश्वासघात केला, किती खालच्या पातळीवर आरोप केले बाळासाहेबांच्या सुपूत्राने,मनसे ला यश मिळू नये यासाठी जाणिवपूर्वक षडयंत्र रचले,बलात्कारी पक्ष ची उपमा ही देण्याचे कारस्धान रचले,आमदार, नगरसेवक फोडले, जे पेरल गेल तेच उगवल,करावे तसेच भोगावे,
उध्दव ठाकरे खूप अहंकारी मतलबी माणूस आहे भावाचे नगरसेवक फोडणारा भावाचा पक्ष संपवा म्हणून प्रयत्न करणारा उध्दव ठाकरे होय
राजसाहेबांचे ऐक वाक्य आहे मी माझ्या पक्षाचे झाडं खडकावर लावले आहे ज्यांना फळांची घाई आहे त्यांनी खुशाल दूसरी कडे जावं त्यांना माहिती आहे ऐक दिवस आपला येणारच आणि बाळासाहेब नंतरचा खरा वारसदार जनताच ठरवेल, जय महाराष्ट्र
त्रिकालाबाधित सत्य आहे हे भाऊ एकत्र येऊ शकणे शक्य नाही . दोघं वेगवेगळ्या स्वभावाची आहेत .
अगदी खर आहे
Khatrud Uddhav. I recently watched it. I had the same opinion before watching that video.
This reminds me of a Marathi song .. पप्पा सांगा कुणाचे .. पप्पा माझ्या मम्मी चे… Now the new song is ..सेना सांगा कुणाची.. सेना माझ्या बाबांची.. बाबा सांगा कुणाचे… बाबा एकनाथाचे… 😂🙏🏻
😆😆😆
भाऊ कवी ऐक मंबर
@@ramchandramali2053 thanks Ramchandra bhai..
मनसे आत्ता b j p kade. Modi chi chatyayela
फार घाणेरडं मन आणि कपटी वृत्तीने वागणे हे वैशिष्ट्य.
सर मी तुमचे पूर्ण व्हिडिओ पाहतो तुम्ही जे बोलता ते खरे रियालिटी आहे असेच व्हिडिओ बनवत जा खूप खूप धन्यवाद
आता सेना - मनसे युती कधीच होणार नाही" त्रे सांगायची आवश्यकता नाही कारण सर्वांनाच माहीत आहे! युथी होणार नाही ते.....हेच कशाला संजय राउतांना सुध्दा हे एकाच जन्मात कळले आहे.
अगदी,छान,खर,विशलेषन👏
आपले विचार, भाषा आणि भाषा शैली हिंदवी आहे. हाव भाव, देहबोली, अंगुली निर्देश, स्पष्टोक्ती, अगदी विषय निहाय स्पष्टीकरण लाजबाब!
एक नंबर विश्लेषण 🙏👌🚩
युती नाही झाली तरी ! जर राज ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख झाले तर ? ज्या पद्धतीने शिंदे गट तयारी करतय त्यावरून अस दिसतंय की राज ठाकरे च शिवसेने चे पक्षप्रमुख होतील ?
Asu shakte
Mayur @ I think you are right. All the rights of SS will come to the ES faction shortly. RT then will be anointed the SS Supremo! If that happens, then that would be divine retribution! It was always RT's throne. UT had usurped it .....
Punha khanjir khupasala jail na !!
@@shitaloak4362 दोन गोष्टी आहेत ,एक शिंदे चा बंड हे उध्दव ठाकरे च्या सहमती ने चालू आहे किंवा शिंदे पूर्ण शिवसेने वर दावा करतील. हे सगळं 20 जुलै नंतर कळेल, कोर्ट काय निर्णय देतंय यावर सर्व काही अवलंबून आहे, शिंदे बंड हा खरच असेल तर बाळासाहेब चा राजकीय वारसदार म्हणून राज ठाकरे यांना प्रोजक्ट करतील तर आनंद दिघे चा वारसदार म्हणून ए. शिंदे असतील, हे समीकरण असू शकत. आणि बंड उध्दव ठाकरे च्या सहमती नि चालू असेल तर बाळा नांदगावकर जसे म्हणाले भाजप सोबत युती होऊ नये म्हणून 2014 साले जे झालं त्याचीच ही पुनवृती असेल ( "मुंबई महानगर पालिका निवडणूक") कारण **** जीव हा पिंजऱ्यात ल्या पोपटात असतो
, खरचं! उद्धव सेना ही पुढे फक्त मुबंईमहानगरात, बांद्राउपनगरा मधील, कलानगर येथील मातोश्री भवना पर्यत सीमित होईल असे भविष्य दीसत आहे।
आता पर्यंतचे सगळ्यात बेस्ट विश्लेषण रादर अतिशय परखड, आमच्या सारख्या बाळासाहेबांच्या शिव सैनिकांनी शिवसेना कधीच सोडली.........
तुम्ही बोलता छान. तुमची भाषाशैली उत्तम आहे.
अगदी अभाविपच्या कार्यकर्त्यांसारखी.
पण "न" आणि "ण" चा घोळ घालता.
कठोर व्यंजनांचा उच्चार मृदु व्यंजनांसारखा करता.
तेवढं सोडलं तर जाणवणारी विषयाची जाण व त्यावरील मार्मिक टिप्पणी वाखाणण्याजोगी आहे.
संयमशील भाषा व आग्रही विवेचन कौतुकास्पद आहे
आशय खूप महत्वाचा आहे सर, भाषा नंतर येते...प्रभाकरजी यांचे विश्लेषण आणि आशय याबाबत निर्विवाद
@Bhalchndra Sapre सहमत!!! 😃😃😃 पण विश्लेषण ताकदीचं असतं त्यामुळे दुर्लक्ष केलं तर ठीकच
युती नहोण्यास कारणीभुत काका, विश्वप्रवक्ते सकट त्यांची चौकडी आणि काहीअंशी पक्षप्रमुख जबाबदार कारण यांच्यावर टीका झाली तर तो महाराष्ट्र चा अपमान आणि हे सर्वजण भाजपाच्या वरीष्ठ नेत्यावर टिका करताना तो देशाचा अपमान होतो हे लक्षात येत नाही का
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे.
त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
बरोबर बोललात भाऊ
सर मनसे चा "नाशिक महानगरपालिका" चित्रपट पडला की जाणीवपूर्वक पाडला यावर vedio बनवा..
आमचे राज साहेब एकदम साफ आणि दिलदार मनाचे माणूस आहेत❤️💯 आणि महाराष्ट्र नी आता तरी राज साहेबांच्या माघे उभे राहावे🙏 नाही तर वेळ निघून गेलेली असेल
छान साहेब , पुन्हा सांगतो तुम्ही आणि भाऊ तोरसेकर साहेब छान विश्लेषण करता...
मस्त,मस्त, मस्त,प्रभाकरजी👌आमच्या मनातलं बोलले. फक्त टायर राहील. मग बसा खेळत, गाडी गाडी.
सरजी केस अंगावर घेयला कार्य करते राडा करयला कार्य करते कामे करायला कार्य करते आणी पैसे खायला पद घेण्यास नातेवाईक, कट देणारे जवळचे लोक तरी कार्य करते सतरंज्या का उचलुन पुर्ण आयुष्य बरबाद करतात ?
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे.
त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
राजसाहेबांनी खुप प्रयत्न केला पुढे असकाही घडू म्हणून परंतू शिवसेनेच्या नेत्यांमधे सत्तेची इतकी घमेंडी होती की कोण राजठाकरे असे वागवलं गेल आता राजसाहेब यांनी एकत्र येऊ नये स्वकर्तृत्वावर आणावी जुनी सेना निवडून
Uddhav has lost it because of his and his family's hunger for power shamlessly
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे.
त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
Right
Right
He thought that he could outsmart Marathi people by emotional appeal, and fulfilling his wish of assuming CM throne which he did not deserve.
Finally that he is gone for good abodes well for Maharashtra.
True
खुप छान विवेचन.हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर, खुप छान होईल.🙏🙏
मनसे ❤️👍
@aakar DIGI9 Sir Nice Sir💯...Aamhi pan tech sangtoy lokaana ki please MNS la vote Kara... Seriously Sangto Maharashtra Khup sudhrel💯...Deva yekda MNS chi satta yeu de❣️..
BJP + शिंदे सेना + मनसे 🔥🔥🔥🔥🔥
Sir तुम्ही सत्य आणि परखड बोलता. आणि एवढे छान बोलता की ऐकत राहावे असे वाटते.तुम्ही संजय राऊत ह्यांना शिकवlलं का कसे बोलायचे ते. ट्युशन घ्या त्यांची प्लीज.
नि:शब्द
तरी शब्दांत व्यक्त व्हावेच लागेल कित्येक गोष्टी सर्वांना माहीत नसतात
त्या समजल्या की हळवे व्हायला होते
आजचा तुमचा शब्दनशब्द कानिमनी साठवून ठेवावा असा
प्रतिमा इंगोले यांची 'पुन्हा एकदा ' ही कविता वाचा
राजनाच उद्देशून लिहिली असावी असे वाटते
Raj Thakarey saheb he bBslasahebanche khare vaarasdaar
हिंदू जननायक राज साहेब ठाकरे
एकदम सडेतोड विश्लेषण 👌👍🚩
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪👍👌🙏🚩🚩🚩
खूपंच अर्थपूर्ण विश्लेषण 👌👌👌
आयुष्यभर हप्ते गोळा करून त्यावर जगत आले. कुठला उद्योग, नोकरी केली या कुटुंबाने. पुढेही असलेच मार्ग बघावे लागणार. राजकारण, समाजकारण स्वतःचा कुटुंबाचा पोटापाण्यासाठी करायचं हे एकदा ठरल की असच होणार.
हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे 🔥🚩
ऊधव स्वभावच एकदम कुजका,आपमतलबी,टोमणे बहादर,कोतया मनाचा, हा थोडे दिवसच राजकारणात दिसेल,नंतर कोठेही हयाचा मागमूसही दिसणार नाही ़
अगदी योग्य विश्लेषण केले आहे प्रभाकरजी.
सूर्यवंशी जी खरंच मानलं पाहिजे तुम्हाला .अगदी चौफेर विश्लेषण केलंत. राज ठाकरेंचं केलेल कौतुक ही मला आवडलं. पण राज ठाकरेंनी 2019 च्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या एनसीपी सोबत राहून स्वतःच्या पक्षाची एकही सीट न उभी करता एनसीपी व काँग्रेस साठी बीजेपी विरुद्ध जो प्रचार केला व त्यांना त्याचा सेटबॅक कसा बसला व त्यांची प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रात कशी राहिली याबद्दलही एकदा माहिती पूर्ण व्हिडिओ करा , कारण बऱ्याच लोकांच्या मनातून तो प्रकार गेलेला नाही.
एकदम बरोबर यावर पण एक विस्तृत व्हीडिओ प्रभाकरजी सुर्यवंशी यांनी करावा माझी पण खुप इच्छा आहे. प्रभाकर जी यांच विश्लेषण खुप छान व संयत भाषेत असते.
राज साहेब ठाकरे यांचे पण खुप चाहते आहेत. पण त्यांनी 2019 मधे मोदी, भाजप वर टीका व काका व कॉंग्रेस सोबत जाण्याची कारणे समजली नाहीत.
राज ठाकरे चा लाव रे तो विडीयो हा कार्यक्रम सादर करण्यात आला तेव्हा पासुन इच्छा असुन ही राज ठाकरे वर विश्वास बसत नाही की हे खंरच हिंदुत्व वादी आहे का ???? का हे पण खुर्ची साठी उध्दव ठाकरे सारखे वागणार. असो नाहीतरी आजकाल राजकारण म्हणजे सत्ते तुन पैसा व पैश्या तुन सत्ता एक व्यवसायिक पणा आला आहे जनते चे सेवक म्हणुन निवडुन येतात व आपल्याच सात पिढ्या चे भवितव्य समृध्द करतात एक ही राजकारणी धुतल्या तांदळा सारखा नाही हे कटु असले तरी सत्य आहे .
Maharashtra only rajsaheb thackeray
का कुणास ठाऊक? पण भाजप सोबत व शिंदें सेनेसोबत मनसे ची युती व्हावी असंच वाटतं.
Correct analysis....
खूपच छान विश्लेषण.
Khup mhanje khupach chaan bulletin hota he 👏🏼
कधीही न होवो, ही सदिच्छा!! 🙏
तथास्तु
सूर्यवंशी सर, अगदी खरे विश्लेषण केले आहे. या समोर उद्धव ठाकरे ची शिवसेना नेस्त नाबूत होणार हे निश्चिंत आहे. त्या मधे संज्या अजुन कारणीभूत आहे. हे उद्धव साहेबाला कळत नाही का?
राजसाहेबांचे मोठे आँपरेशन झाले
.खूप.लोकं.त्यांना भेटून गेले.
पण उद्धवसाहेबांनी राजसाहेबांची भेट घेतली.नाही
अशा गोष्टींमुळे दुरावा वाढला.
Your analysis is very ....
.
.
No words for your analysis✍️👌👌
लाक्षागृह मधून शिवसैनिकांची सुटका करण्यासाठी देवेन्द्रजीनी सूरत- गोहाटी भुयारी योजना केली असावी हे दिसत आहे.
त्यानंतर युदिष्ठिर एकनाथजींच्या हाती सत्ता सोपवून आपल्या खुल्या मनाने सत्ता मजबूतीसाठी स्वतःला बांधून घेतले हेच खरे शिव बंधन.
बापाची इस्टेट ---विश्वासहर्ता
मुलाची इस्टेट ---पाठी मागून वार , पवार
खुप सुंदर विश्लेषण सर
Excellent analysis and beautifully presented!👌🏻