आमची 27 acre jamin ahe. Pan map var मोजायला गेल्यावर 25 acre ch निघते. काकांनी 2 acre jamin बळकावली आहे. पण आमचा बापाने निराश न होता 11 acre jamin vikat घेतली. आता काका cha mualal 3 muli. म्हणजे ही बळकावली जमीन उद्या दुसऱ्याचा घासत जाणार. पण अमी न भांडता देवावर श्रद्धा ठेवून आहे. विशेष म्हणजे वडिलोपार्जत घर पण काका ने हडप केले पण आमचा बाप ने त्याचा चौपट मोठे जागा विकत घेऊन सिमेंट काँक्रे चे घर बांधले. भिकारी तो कायम बिखरीच राहतो जरी सोन्याचा चामाचाने घास खला तरी.
आम्ही पन नगर चे खातै फोङुन 15 वर्ष झाली आजुन भाङनं नाही आम्ही 5 भाऊ 5 एकर शेती आहे घरी खाते फोङुन घेतली गावात माहित पन नाही कधीच भाङनं नाही जावाची नाही भावाची नाही नातु पंतु झाले
Are bapre kiti अवघड आहे,मला माझ्या वडिलांचा नेहमी आदर वाटतो,कारण त्यांनी स्वतःचा हिस्सा दोन्ही भावांना सहखुशिने देऊन,स्वतःच्या कष्टांनी दुसरीकडे जमीन घेतली,
मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांनी गावी रिटायर्ड झाल्यावर शेती करू नये किंवा शेतीचा हिस्सा वाटून मागू नये.अशी कित्येक भावबंधाची इच्छा असते.ते जोपर्यंत बाहेरगावी आहेत तोपर्यंत भरपूर जमीन खायला भेटते.
Mumbai pune wale garib astat ani nokri karat astat tya veli khup help kartat gavwalyana. Ani gavi rahayla ale ki apli sheti getli ka tyana wait watay. Evdh sambalun pn tyana waty ki hi sheti bhavane aplyala deyavi. Bappachi pend ahe ka.
पंढरी दादा असचं माझ्या नालायक काकाने केले आहे त्यांनी बक्षीस बक्षीस पत्र करून घेतले आणि मोठ्या भावाला माहीत पण नव्हते पण असं करण्याला देव कधीच माफ करणार नाही
तंटा मागेच मिटायला हवा होता .ह्यांच्यात समजूतदार पणा नसल्यामुळे ,त्यांचेच शारीरीक आर्थीक नुकसान झाले .हे जरा वाईट वाटल, पण ग्रामतंटामुक्ती वाद मिटला व पुढील पिढीचा संघर्ष टळला . एक चांगला उपक्रम .धन्यवाद .
अतीशय सुंदर उपक्रम हाती घेतला त्या बद्दल धन्यवाद भावकीचा वाद मिटविण्यासाठी पुन्हा खुप खुप शुभेच्छा कोन कोनासाठी जिव जळतो भावासाठी शेती वाडी सोडून जाणार सुतक शेवटि भाऊच धरनार. .
I sell my land for my mother's medical expenses . . Now residing at 1rk . With mom dad. She's suffering from cancer . I don't want land and property . I just want her to be with me lifetime 🙏
सख्खे भाऊ पक्के वैरी..ही म्हण ईथे तंतोतत जुळते..पण तंटामुक्त अध्यक्ष महोदय व ग्रामस्थ व मिडीया यांनी दोन्ही भावामध्ये समन्वय घडवुन आणला.आणि २० वर्षाने वाद संपुष्टात आणला.दोन्ही भावामध्ये एकी केली..खरंच बातमी बघुन समाधान वाटले..दोन्ही भावाने २० वर्षापुर्वी केलेल भांडण की दुख दायक आहे हे दोन्ही भावाच्या तोंडावर दिसत आहे.पण अस कोणी करु नका..
तुमच्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागते. नाहीतर आमचे नशीब आहेच. आमचे बंधुराज बाहेरच्यांना कर्णाचे अवतार. स्वतः मेले आणि आम्हाला मात्र मरताना नरकात ढकलून गेले.
सुरज भाऊसारख्या मध्यस्थी समजूतदार माणसांची सध्या ग्रामीण भागात गरज आहे.मी सोलापूर जिल्ह्यातील आहे अशा बांधावरच्या वादात माझे वडील आणि माझे चुलते यांच्यात भांडण झाली त्यात माझे वडील आज एका पायाने अपंग आहेत आणि आमची जिवाभावाची सखी नाती सगळी तुटली.कृपया शेतकरी बांधवांना माझं एवढंच म्हणणं आहे की शेताच्या वादात एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका यात समजूतदारीन मार्ग निघू शकतो.
माझे पण वय 63 वर्ष आहे परंतु मी ह्या दोघा भावना हेच सांगू इच्छितो की मझ्या गावात मी नेहमी बघतोय की बांध कोरण्यात पिढ्या न पिढ्या गेल्या पण शेवटी काहीच फायदा झाला नाही आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही हेच करायला शिकवणार का? तर मी हात जोडतो तुम्हा दोघा भावांना की बाबांनो वाद मिटवा 🙏
येणाऱ्या पुढच्या पिढीनी काय आदर्श घ्यावा यांच्याकडून..पोर पण असच करणार....आणी आपल्या लोकांचं आयुष्य याच्यातच जाणार...मराठी माणसाच्या आयुष्यात यामुळे कधीच प्रगती होणार नाई...आणी त्याचा फायदा बाकीचे लोक घेऊन मोठे होतात...कधी अकली येतील काय माहिती लोकांना...
बरोबर याच प्रकारे मा़झी अडचण आहे. मी मोठा भाऊ आहे आणि बाहेर गावी राहतो . गाव सोडून राहणार्याची गावातील कोणीही बाजु घेत नाही . ही वस्तुस्थिती आहे. मोठ्या भावाला माझी विनंती आहे . सोडून द्या दोन- चार फुट . मी पंधरा फुट सोडलंय . तरीही माझा बांध कोरला जातोय.
हेंचा वाद काय मिटणार नाही कारण या वादाचा फायदा घेणारे खूप असतील यांचे मित्र नातेवाईक शेजारी हा जर वाद मिटला तर .... या भावांचा फायदा होणार हे या दोघांना कळतं नाही , पण हे सक्के भाऊ आहेत यांना आपल्या रक्त पेक्षा दुसऱ्या माणसांच्या बोली वार विश्वास आहे. ... कुजक जग आहे इथे कोणी सुखा ने मिळून मिश्रुळ राहिल्याने बघ्वत नाही
पहिली गोष्ट म्हणजे वरच्याला बांद कोरता येत नाही पण मोठा पाऊस झाला की तो बांद वितळतो आणि खाली ढासळतो आणि चष्मे वाला भाऊ आगाऊ वाटतो आणि समाईक बोअर म्हटलं तर समाईक जमीनीतच पाहिजे ज्याच्या जमिनीच्या वाट्यात येतो तो समाईक होत नाही हे लक्षात ठेवा. एक शेतकरी
एक फुट दिड फुट रानासाठी येवढा राग करून एकमेकांचे वैरी होन योग्य नाही.शेवटी मेल्यावर कोण सोबत काही नेत नसत.राग येन सहाजीक आहे पण रागाच्या भरात आपन आपल्याच रक्ताला संपवत आहोत
भाव भावांमध्ये वाद करून पुढच्या पिढीला घातक होण्यापेक्षा भावा भावांमध्ये प्रेम ठेवा जमिन धन दौलत हितेच ठेऊन जावं लागतं दादा तुम्ही वडिलधाऱ्यानी भांडण करत बसले तर तुमच्या मुलांचे करियर संकटात सापडेल थोड्याशा जमिन पाही भावभावात वैर निर्माण होईल असे कुठलेही वक्तव्य करू नका 🙏
अरे भावांनो तुम्ही आयुष्य भर कमवल काय याचा विचार करा. बांद कोरून प्रगती झाली का. तुम्ही आयुष्याला आदू झाला आहात. जमिनी साठी दोघांचे वायपट पैसे जेवढे गेले त्यात तुम्ही कदाचित तेवढीच दोघे मिळून दुसरीकडे नवीन जमीन विकत घेऊ शकला असता.
सरकारी मोजणी मध्ये तारीख जर धकलली नाही तर हे वाद होणार नाही पण सरकारी काम खूप दमाचे असतात त्यामुळं 90 टक्के लोक भांडण करून स्वत्तचा बांध रेटवायच्या माग असतात... बांधाची मोजणी करून देणं खरी सरकारची जबाबदारी असायला पाहिजे म्हणजे जवळपास 99 टक्के भांडणं होणार नाहीत🙏.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात झाट काही पिकत नाही पण बांध कोरायाच्या बाबतीत एक नंबर.
खरे😂😂
😂😂😂😂😂
खरंय 😅😅
😂😂😂
बरोबर आहे
आमची 27 acre jamin ahe. Pan map var मोजायला गेल्यावर 25 acre ch निघते. काकांनी 2 acre jamin बळकावली आहे. पण आमचा बापाने निराश न होता 11 acre jamin vikat घेतली.
आता काका cha mualal 3 muli. म्हणजे ही बळकावली जमीन उद्या दुसऱ्याचा घासत जाणार.
पण अमी न भांडता देवावर श्रद्धा ठेवून आहे.
विशेष म्हणजे वडिलोपार्जत घर पण काका ने हडप केले पण आमचा बाप ने त्याचा चौपट मोठे जागा विकत घेऊन सिमेंट काँक्रे चे घर बांधले.
भिकारी तो कायम बिखरीच राहतो जरी सोन्याचा चामाचाने घास खला तरी.
छान
Masti jirwaychi yogya paddhat🤣😆😄
वैराने वैरच वाढत जाते.आयुष्यभर मानसिक त्रास
@@dineshkamble3475 ekadm barobar bolala sir.
"भिकारी तो कायम बिखरीच राहतो" अगदी १०० टक्के बरोबर बोललात
बापानं सगळी शेती विकायला पाहिजे होती. मग समजल असत.
बरोबर
बापाची जेवढी शेती वारसाहक्काने आलीय, तेवढीच जमीन विकत घ्या तोवर भांडणं करु नका, किडा आपोआपच जिरल
Right
Right
Hi junnar times la janar jameen😅
ग्रामीण भागातील एक सत्य व्यथा सांगितल्याबद्दल जुन्नर टाईम चे खूप खूप आभारी
बांध कोरणे म्हणजे महाभारत आहे,सुशिक्षित लोकही यात सामील आहेत,हा गुण 80 टक्के लोकांमध्ये आहे,
महाभारत मधून यांनी जर घेतलं असतं तर माझं बांध तुझं बांध केलं नसतं
दोघांच्यापण डांगीत लय मस्ती हाय , द्या फासावर लगेच😊😊
बांध कोरुन शेती वाढत नाय आणि दात कोरून पोट भरत नाय🙏🙏
ज्या दिवशी भूकंप येईल, त्या दिवशी अख्खी जमीनच खड्ड्यात जाईल, ना माणूस राहील ना जनावर मग न्या वर जमिनी....
.... सख्या भावा बरोबर वैर करू नका... दवाखान्यात पडल्यावर खिशात पैसे घेऊन फक्त भावच येतो...झाट भर जमीन साठी.. स्वार्थी भावना बंद करू. एकत्रपणे जागा..😭😭
अगदी बरोबर 👍
Bhau nahi yet.
भावा आजकाल सख्खे रक्ताचे कोणी उभे नाही राहत पण जोडलेली माणसं हक्काने पाठीशी उभी राहतात
नाही येत😭
अहो मी जॉब सोडून ३ महिने भावासाठी दवाखान्यात राहिलो आणि नंतर त्यानेच मला घराबाहेर काढले.
राग राग नका करत जाऊ माणूस निघून जातो सर्व इथेच राहणार आहे.
नोकरी सोडली की खूप बाळसं येत वो
Swatacha jiv vachala ter tya jaminicha upyog nahiter kai
Ho na
Melya nantr pora Bala basun khatil na pn sir
आम्ही पन नगर चे खातै फोङुन 15 वर्ष झाली आजुन भाङनं नाही आम्ही 5 भाऊ 5 एकर शेती आहे घरी खाते फोङुन घेतली गावात माहित पन नाही कधीच भाङनं नाही जावाची नाही भावाची नाही नातु पंतु झाले
मोठा भाऊ भामटा आहे
सगळेच सारखे नाहीत
प्रत्येकाच्या बुध्दीत विचारात नितिमत्तेत फरक असतो
नशीबवान राहतात काही लोक आणि विचारवंत असतात जो बांध वरून भांडण करेल ते नरकात जातील
मेंदुत पाणी झालं आहे... भावपूर्ण श्रद्धांजली...
अहंकार , इर्षा , व्देष , हेवा , मत्सर सोडून द्या .
नाही कुणाचे कुणी
तुझे नव्हे रे कोणी
अंती जाशील एकल प्राण्या
माझे माझे म्हणूनी .
संदीप मित्रा खूपच छान काम
पोलिस स्टेशन ला वाद नको
तिकडे फक्त पैसे खाणे कार्यक्रम 🙏🏻💐
वादावर तोडगा काढला कायमचा वाद मिटला सामाजिकदृष्ट्या चांगले काम आपल्या तंटा मुक्तीने केले आपले सर्वांचे अभिनंदन आ सेस चांगले काम आपल्या हातुन होवो
किती चरबी आहे या शेतकऱ्यांना। दोघे ही नालायक आहेत।
आपण जमिनीचे मालक नाही, राखणदार आहोत.
Are bapre kiti अवघड आहे,मला माझ्या वडिलांचा नेहमी आदर वाटतो,कारण त्यांनी स्वतःचा हिस्सा दोन्ही भावांना सहखुशिने देऊन,स्वतःच्या कष्टांनी दुसरीकडे जमीन घेतली,
कोरलेला बांध पण इथेच राहणार
कश्याला वाद घालताय
मेल्यावर साडे तीन फूट जागा लागते तीही आपली नसते
आशाच वादामुळे 14 एकर शेती जाऊन आम्ही भूमी हिन झालो,आशे वाद करू नका हात जोडून सांगतो भाऊ तंटा मुक्ती साहेबांचं छान काम
As kas?
*आपण या धर्तीवर फक्त पाहुणे आहोत मालक नाही हे मानवाला अद्याप समजत कसे नाही*
मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांनी गावी रिटायर्ड झाल्यावर शेती करू नये किंवा शेतीचा हिस्सा वाटून मागू नये.अशी कित्येक भावबंधाची इच्छा असते.ते जोपर्यंत बाहेरगावी आहेत तोपर्यंत भरपूर जमीन खायला भेटते.
इच्छा नाही अपेक्षा असते गावातल्या काही भावांची
गावाचं वोटोळे पण हीच मंडळी करतात
Mumbai pune wale garib astat ani nokri karat astat tya veli khup help kartat gavwalyana. Ani gavi rahayla ale ki apli sheti getli ka tyana wait watay. Evdh sambalun pn tyana waty ki hi sheti bhavane aplyala deyavi. Bappachi pend ahe ka.
पंढरी दादा असचं माझ्या नालायक काकाने केले आहे त्यांनी बक्षीस बक्षीस पत्र करून घेतले आणि मोठ्या भावाला माहीत पण नव्हते पण असं करण्याला देव कधीच माफ करणार नाही
तंटा मागेच मिटायला हवा होता .ह्यांच्यात समजूतदार पणा नसल्यामुळे ,त्यांचेच शारीरीक आर्थीक नुकसान झाले .हे जरा वाईट वाटल, पण ग्रामतंटामुक्ती वाद मिटला व पुढील पिढीचा संघर्ष टळला . एक चांगला उपक्रम .धन्यवाद .
अतीशय सुंदर उपक्रम हाती घेतला त्या बद्दल धन्यवाद
भावकीचा वाद मिटविण्यासाठी पुन्हा खुप खुप शुभेच्छा
कोन कोनासाठी
जिव जळतो भावासाठी
शेती वाडी सोडून जाणार
सुतक शेवटि भाऊच धरनार.
.
एकच जन्म भेटतो, देवाच्या कृपेने भाऊ आहात दोघा चांगली कर्मे करा.सोबत राहून अजून पूढे जा.मेल्या वर काहीच सोबत येत नाही.
प्रेमाने जग जिंकता येते
प्रेम अंती परमेश्वर..
रागाने फक्त त्रास आणि समधान कधीच नाही मिळत..🙏
शेवटी दोन्ही भावांनी मिठी मारुन कायमचा वाद संपवावं .
एक आई च्या पोटी जन्मलेली भावंड शेवटी एक असतात 😭😭😭
Right bhau
हे शक्य नाही हे मरते ल पण
माझा भाऊ स्वतः मेला पण मला मरणापेक्षा वाईट जिंदगी देऊन गेला.
@@MP-eq8fx mazi pan tich awastha...mi doctor ki sodun dili....bhau pan doctor...
@@dr.samirtawshikar9232 शेवटी आपल नशीब म्हणायचे आणि गप्प बसायचे.
आमचा शेजारी पण असाच बांधकोरू आहे . बांध कोरण्याची व्यथा सर्वांची सारखीच आहे.
Amchya pan shejari ahe ky karav rao
योग्य माहिती वेळेत निर्णय दिले तर लोकांच्या कायद्यावर विश्वास राहतो व लोक कायदा हातात घेत नाही
कोर्ट चे निर्णय उशिरा लागतात. कितेक वर्ष जातात. कोर्टाने निर्णय लवकर दिले तर खूप गोष्टी बर्या होतील.
भावकी , भाऊबंदकी खुप वाईट असते आम्हाला भाऊकीने खुप त्रास दिला होता
खरा दोष आई वडिलांचा ते जिवंत असताना हिस्से करत नाही. त्यामुळे ही समस्या.
shabd taktat fkt mg te shabad jo to firvto
पोरांच्या नावी केले तर अशा औलादी आई बापाला पण सांभाळणार नाहीत...
मित्रांनो शेतीच्या वादामध्ये माझे वडील गेले शेतीमध्ये काही येत नाही फक्त भांडण करू नका रे आयुष्य खूप छान आहे प्रेमाने😢😢😢
यामुळेच खेड्यातून शहरात गेलेल्या माणसाला परत खेड्यात येऊशी वाटत नाही, लोक लई खोडीचे असतात,
पुण्याचं काम भाऊ ....💐💐 God bless you 👍
खरंय ...मुळात गावात ही खुप।वाद असतात ....आपल्या मागच्या पिढ्या ही खूप दिलींदर होत्या ...आता तरी लोक ठीक आहेत ... अन म्हणे आमचे पूर्वज😂
चागंला विचार आहे तुझा तुझा नातु पण असच मननार
@@dilipPatil90114 डायरेक्ट नातु ...लय पूढे गेलास भाऊ तू🤣
Guntha bhar jamin vikat ghe mg kalel mg pidhila nav thev
Jast shana ahes tu ....
Tu ala ahes kuthun ? Purvaj kdun ki future kdun?
Yas
सरकारने सर्व सरसकट जमिनीची मोजणी करून द्यावी म्हणजे बर्याच काळ आपसात भांडणे होणार नाहीत
Sarkari mojni Jr velet zali tr hya goshti honar nahit pn sarkari kaam kdhich velet hot nahi
जगातलं सगळ्यात मोठं दुःख आपल्या माणसानं आपल्याच माणसाशी भांडण
अहो द्या सोडून दादा नका भांडू
भाऊ आपलाच आहे मोठा असो वा छोटा
असेच गोडीगुलाबीने तंटे सोडवता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वाद मिटवला तसे मन ही येकत्र कसे येतील त्यावर पण लक्ष द्या सर
खुप छान सुरजभाऊ 🙏🙏
😎✨ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा ✨😎
हे बरोबर आहे
I sell my land for my mother's medical expenses . . Now residing at 1rk . With mom dad. She's suffering from cancer . I don't want land and property . I just want her to be with me lifetime 🙏
You are a real human being bro. Salute to you.
How Murugavel Saved His Wife's Life from brain cancer with Tree-Based Agriculture And living in nature🙌🙏🔱❤️
czcams.com/video/cbqaT3NFwdg/video.html
एकदम भारी, मला हा व्हिडिओ खूप आवडला जिवन खूप अनमोल आहे
जो भाऊ स्वतःहून माघार घेईल देव त्याचं नक्कीच कल्याण करेल
जितकं शेतकऱ्यांना बांदात पिकत नाही. तितके पोलीसस्टेशनला बांदात पिकते. विचार करा.
1 नंबर पत्रकार आणि वाजगे साहेब।
सख्खे भाऊ पक्के वैरी..ही म्हण ईथे तंतोतत जुळते..पण तंटामुक्त अध्यक्ष महोदय व ग्रामस्थ व मिडीया यांनी दोन्ही भावामध्ये समन्वय घडवुन आणला.आणि २० वर्षाने वाद संपुष्टात आणला.दोन्ही भावामध्ये एकी केली..खरंच बातमी बघुन समाधान वाटले..दोन्ही भावाने २० वर्षापुर्वी केलेल भांडण की दुख दायक आहे हे दोन्ही भावाच्या तोंडावर दिसत आहे.पण अस कोणी करु नका..
सख्खे भावू आहेत शेतकरी आहेत नीट रहा रे बाबांनो सुरज वाजगे सारखा कार्यकर्ता तालूक्यात मदतीसाठी धावुन येतो अम्हाला म्हणुन भावतो
अरे वडीधार्या माणसानो भाऊ भावाचा वैरी नका करू ....हीच जमिन तूम्ही खाली टेवून जाणार आहेत...आयूष्याच आधू होऊ नका...असा वाद विकोपाला जाऊ देवू नका...
Sakhha bhau pakka vairi....
दलिंदर आहे तुम्ही दोघे पण कधीही बघितले नाही मि भाऊ भाऊच
Tu ajun andyat ahes babu..
Duniya ajun bagitli nahis
याला जमीन नसणं त्या मुळे🤣🤣
नावातच संदीप
भाई मन जीत लिया
नालाकानो मि बाहेरचा कोण व्यक्ती असता तर जीव मारला असता,पन भावासाठी आखा वावर दान केलं असते!
तुमच्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागते. नाहीतर आमचे नशीब आहेच. आमचे बंधुराज बाहेरच्यांना कर्णाचे अवतार. स्वतः मेले आणि आम्हाला मात्र मरताना नरकात ढकलून गेले.
तुमच्या विचारला सलाम✌️
भाऊ मानल तुम्हाला मध्यस्थ एक नंबर
सख्खे भाऊ पक्के वैरी आरे काय कितीही कमावले इथेच सोडून जाणार आहेस सगळं काय संगे घेऊन जाणार आहे
👌
सुरज भाऊसारख्या मध्यस्थी समजूतदार माणसांची सध्या ग्रामीण भागात गरज आहे.मी सोलापूर जिल्ह्यातील आहे अशा बांधावरच्या वादात माझे वडील आणि माझे चुलते यांच्यात भांडण झाली त्यात माझे वडील आज एका पायाने अपंग आहेत आणि आमची जिवाभावाची सखी नाती सगळी तुटली.कृपया शेतकरी बांधवांना माझं एवढंच म्हणणं आहे की शेताच्या वादात एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका यात समजूतदारीन मार्ग निघू शकतो.
धन्यवाद भांडण अशी मिटली पाहिजे खुप छान काम केलं
सूरज भाऊच काम ग्राऊंड वर जाऊन आहे ,एक नंबर भाऊ भावी आमदार
उतर्डे अस सगळ्या वादाच्या ठीकाणी गेले तर बरीच वाद संपुष्टात येतिल
माझे पण वय 63 वर्ष आहे परंतु मी ह्या दोघा भावना हेच सांगू इच्छितो की मझ्या गावात मी नेहमी बघतोय की बांध कोरण्यात पिढ्या न पिढ्या गेल्या पण शेवटी काहीच फायदा झाला नाही आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही हेच करायला शिकवणार का? तर मी हात जोडतो तुम्हा दोघा भावांना की बाबांनो वाद मिटवा 🙏
Same case in every village. Farmers not fight like this.
Very good sir.
🤣
सगळीकडे आहेत अश्या cases तंटामुक्ती भक्कम asli tr नाही होत येवढ्या मोठ्या स्तरावर
@@shubham-oh4ki मग आपणच एक पाउल मागे घेतला tr ky बिघडणार काय होणार एक एक मिमी ne मोजून
येणाऱ्या पुढच्या पिढीनी काय आदर्श घ्यावा यांच्याकडून..पोर पण असच करणार....आणी आपल्या लोकांचं आयुष्य याच्यातच जाणार...मराठी माणसाच्या आयुष्यात यामुळे कधीच प्रगती होणार नाई...आणी त्याचा फायदा बाकीचे लोक घेऊन मोठे होतात...कधी अकली येतील काय माहिती लोकांना...
सुरज भाऊ वाजगे आपण छान पध्दतीने वाद मिटवून समज दिली.
बरोबर याच प्रकारे मा़झी अडचण आहे. मी मोठा भाऊ आहे आणि बाहेर गावी राहतो . गाव सोडून राहणार्याची गावातील कोणीही बाजु घेत नाही . ही वस्तुस्थिती आहे. मोठ्या भावाला माझी विनंती आहे . सोडून द्या दोन- चार फुट . मी पंधरा फुट सोडलंय . तरीही माझा बांध कोरला जातोय.
मोठे भाऊ रागीट आहेत.
Very sad ...thanks junnar time for this awearness ❤❤..now we can undestand how ppl even we suffer
साहेब तुम्ही हे चांगले काम करत आहेत तुम्हाला आगरकर ठाणे या त्यांच्याकडून मानाचा मुजरा
चांगल झाल माझ्या वडिलानी शेत विकून टाकले
एक नंबर सुरज भाऊ
हेंचा वाद काय मिटणार नाही कारण या वादाचा फायदा घेणारे खूप असतील यांचे मित्र नातेवाईक शेजारी हा जर वाद मिटला तर .... या भावांचा फायदा होणार हे या दोघांना कळतं नाही , पण हे सक्के भाऊ आहेत यांना आपल्या रक्त पेक्षा दुसऱ्या माणसांच्या बोली वार विश्वास आहे. ...
कुजक जग आहे इथे कोणी सुखा ने मिळून मिश्रुळ राहिल्याने बघ्वत नाही
पहिली गोष्ट म्हणजे वरच्याला बांद कोरता येत नाही पण मोठा पाऊस झाला की तो बांद वितळतो आणि खाली ढासळतो आणि चष्मे वाला भाऊ आगाऊ वाटतो आणि समाईक बोअर म्हटलं तर समाईक जमीनीतच पाहिजे ज्याच्या जमिनीच्या वाट्यात येतो तो समाईक होत नाही हे लक्षात ठेवा. एक शेतकरी
कडक रे
एक फुट दिड फुट रानासाठी येवढा राग करून एकमेकांचे वैरी होन योग्य नाही.शेवटी मेल्यावर कोण सोबत काही नेत नसत.राग येन सहाजीक आहे पण रागाच्या भरात आपन आपल्याच रक्ताला संपवत आहोत
भाऊ तुमचं धन्यवाद चांगल काम करताये तूम्ही.
खूप छान काम करत आहेत धन्यवाद 🙏
सरकार ने नवीन कायदा केला पाहिजे फक्त बांधा साठी.... गावा गावात हा problem आहे
शेतकर्यांच्या वादाला, विनाशाला जबाबदार महसूल, भुमी अभिलेख विभाग, कोर्टाकडून न्याय देण्यास होणारी दिरंगाई आहे.
एकाच आईच्या पोटातून जन्म घेतला आणि शेतीसाठी वैर करताय काही उपयोग नाही शेवटी बरोबर काही घेऊन जाणार नाही कशाला करताय
लोकनेते@suraj Bhau ❤️
Suraj Bhau nice work
पत्रकार भाऊ आ वाज फार गोड आहे हो तुमचा
चांगला प्रयन्त आहे.एक व्हा आणि झालं गेलं ते विसरून जा आणि वाद संपवा
खूप छान कार्य करत आहात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा असेच कार्य तुमच्याकडं होत राहो ही सदिच्छा . . . 💐
खूप छान वाद मिटवला
भाव भावांमध्ये वाद करून पुढच्या पिढीला घातक होण्यापेक्षा भावा भावांमध्ये प्रेम ठेवा जमिन धन दौलत हितेच ठेऊन जावं लागतं दादा तुम्ही वडिलधाऱ्यानी भांडण करत बसले तर तुमच्या मुलांचे करियर संकटात सापडेल थोड्याशा जमिन पाही भावभावात वैर निर्माण होईल असे कुठलेही वक्तव्य करू नका 🙏
अरे भावांनो तुम्ही आयुष्य भर कमवल काय याचा विचार करा. बांद कोरून प्रगती झाली का. तुम्ही आयुष्याला आदू झाला आहात. जमिनी साठी दोघांचे वायपट पैसे जेवढे गेले त्यात तुम्ही कदाचित तेवढीच दोघे मिळून दुसरीकडे नवीन जमीन विकत घेऊ शकला असता.
खुप खुप धन्यवाद तुम्हाला चांगल काम केल तुम्ही
बांध कोरणे हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते मिळवायचा ते नेहमी प्रयत्न करत असतात............... सगळे कडे असच......
😁😆
उरावर न्यायचं का
एकच नंबर आहे अशी शेतकऱ्यांचे भांडण मितवा
बाधांवरुन मनके मोङले ङोके फोङले वा रे भाऊ
गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे आपले सुरज भाऊ वाजगे ❤️✌️
😂😂😂😂 , सखा भाऊ पक्का वैरी
तंटामुक्ती आध्यश सलाम
सरकारी मोजणी मध्ये तारीख जर धकलली नाही तर हे वाद होणार नाही पण सरकारी काम खूप दमाचे असतात त्यामुळं 90 टक्के लोक भांडण करून स्वत्तचा बांध रेटवायच्या माग असतात...
बांधाची मोजणी करून देणं खरी सरकारची जबाबदारी असायला पाहिजे म्हणजे जवळपास 99 टक्के भांडणं होणार नाहीत🙏.
वाद मिटवा,दादा दोघांनी 😞😒😢🙏🙏
khup changla kaam karat aahet tumhi... Junnar Times 🙏
Good job bhau
Great suraj bhau... 🌹🌹🌹🌹
अतीशय छान काम भाऊ.
मोठे आणि खोटे भाऊ