मित्रांनो एका भावाने थोडी जमीन कमी भेटत असेल तर ती घ्या आयुष्य खूप मोठा आहे तुम्ही त्यात परत विकत घेऊ शकता किंवा समजून जावा की त्या जमिनीचा मोबदला मी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये खर्च केला आहे.. पण भावाभावांमध्ये गोडवा ठेवा. एक भाऊ आग बनत असेल तर एक भाऊ पाणी बना
मी स्वतः एक दिव्यांग आहे तुम्ही जे बोलत आहात ते एकदम बरोबर आहे माझे फक्त वीस गुंठे क्षेत्र आहे त्यामध्ये माझ्या शेजारी असणारे व्यक्तीने चार ते पाच वेळा मोजणी मागवली आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्या मोजणीचे माप हे वेगवेगळे येत होते तसेच परस्पर जवळपास माझ्या पाच गुंठे क्षेत्र पेक्षा जास्त जागेवरती अतिक्रमण केलेले आहे सध्या मी त्याचा सामना करू शकत नाही सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे मॅनेज करून या गोष्टी होतात हे यामधून दिसून आले
फाळणी बारा प्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी मोजणी केली नाही त्याला तिथेच बडवा 307 चा कलम लागू द्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम लागू द्या 354 लागू द्या एखादा अधिकारी हॉस्पिटल मध्ये भरती करा म्हणजे मोजण्या सरळ करतील पैसे खायचे बंद होते 80% अधिकारी पैसे खातात 20% अधिकारी इमानदारीत मोजणी करतात थोडीफार चेरी मिरी
विणामोजणी आडमाप अधिकच्या क्षेत्रात हक्क माझंच म्हणून ताबा ठेवायचा हेच भांडणाचे मुख्य कारण असते .ज्याने त्याने आपापली वहीवाट नकाशा व मोजणी करून उताऱ्यावर असणारं क्षेत्रात ताबा दाखवला तर समंजस पणाने प्रश्न मार्गी लागतील.
मोजणी साठी नवीन जमाबंदी कायदा सरकारने आणावा, सर्व्ह नंबर एककाची मोजणी सरकारने करावी, सात बारा, व नकाशा दुरुस्ती शासनाने करावी, कायद्यात त्रुटी म्हणूच भांडणे होत आहेत, NLRMp योजना flagship करावी
आम्ही सगळ्या गटाची मोजणी केली होती, त्यात मोजणिवाल्यांनी ज्याचे क्षेत्र बरोबर होते, त्यालाच अधिकचे क्षेत्र काढून दिले, एवढे तर हुशार आहेत मोजे . विश्वास कोणावर ठेवावा हेच कळत नाही आता.
pan bhau shet padika mhanun shejarche lokani kashala band korayche. shejarcha 1-2 varshe nahi ala tar he mandali bandh sarkavun thevtat, raste padun thevtat. kashala kartat samorcha padik thevo ka kahi karo aplya haddit karaychena. jo bandh korto to doshi ahe
रायघाल्यानो जमिन तर इथेच राहणार आहे भावात कशाला भांडताय जिथे आलाय तिथेच मातीत जाणार मूर्ख माणसा हो आयुष्यात कधी सुधारणार नाही जमीन जमीन हितच राहणार आहे मुर्खा भावा भावात प्रेमाने वागा 🙏🏻🙏🏻🙏🏻
भूमि अभिलेख कार्यालयातून पूर्व सूचित नोटीस बजावली पाहिजे . सात बारा प्रमाणे मोजणी होत असलेल्या गटाची आणि शेजारच्या गटाच्या जमीनी चे मोजमाप व्यवस्थित यथायोग्य करून दिले पाहिजे . तरच असे वाद मिटतील
भांडण थांबतील हो पण भावाने भावाला लुटणे थांबले पाहिजे आमच्या इथे पुण्यात अरुण बाबुराव बिववे नामक इस्माने पूर्ण गावाच्या जमिनी खाल्यात जवळपास त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय आम्हाला आणि त्याला बिल्डर लोकांची किती साथ आहे ते पण सांगितलंय आधी हे थांबला पाहिजे उद्या कागदपत्र देऊत आम्ही
मोजणी वेळेस सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी सरकारी कामात मदत केली पाहिजे.भांडण झाले नाही पाहिजे त्याची तंतोतंत काळजी घेतली पाहिजे .मोजणीच्या आड येणाऱ्या स कठोर शिक्षा व्हावी .जमिनीसाठी पुढे हाणामारी ,खून ,कायमचे अपंगत्व येऊ शकते.कृपया शेतकरी भावांनो अस काही भूमिका घेऊ नका ,नुकसान तुमचे आणि कुटुंबाचे होणार.नंतर न्यायालय चे उंबरठे झिजवण्यात आयुष्य जाईल.5/10 फूट इकडे तिकडे झाल तरी चालेल पण , वादविवाद करून तुमचं आणि समोरच्याच आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका.हीच प्रार्थना आणि विनंती.
आहे हे सर्व जागेवर रहाणार. विनाकारण भावकी मद्ये वाद निर्माण होतात एकामिरीला समजून घेणे गरजेचे आहे. ज्याची जमीन आहे त्याचा ताबा ताबा त्यांना भेटला पाहिजे पण सरकारी अधिकारी लोकांनी सर्व बाजू समजून घेऊन योग्य तो न्याय द्यावा
एका पोटातून आलेल्या भावानी समजून घ्या मी आयुष्य परत नाही येणार दोघांनी मिळून वाटून घ्या तुम्हा दोघांनाही वाटून घेता आलं नाही चा श्रीमंत भावाला देऊन टाका
दोन्ही गटाची एकाचवेळी मोजणी करून दोघांचा मध्य काढावा लागतो, त्यावेळेस दोघांनाही मोजणी मान्य करावी लागते, आणि वाद ही कमी होतात, त्यासाठी एकत्र पैसे भरून दोन्ही गटाची मोजणी एकाचवेळी करणे हा वाद मिटवण्याचा एकमेव उपाय आहे
काही फायदा नाही पैसे खाऊन अधिकारी तिथे मॅनेज होतात आमच्या वडज चे एक प्रकरण होतं पैसे खाऊन निर्णय त्यांच्यात सारखा दिला आता आमच्य कपिला ची केस पुण्याला चालू आहे
अतिशय महत्वाचा विषय आहे . माझी 2 एकर 25 गुठे चा 10वर्ष झाले वाद चाली आहे.समोरचे लोक जबरदस्तीने अतिक्रम करून मला भीती दाखवतात मला काय करावे काही सुचत नाही .
असल्या लोकांच्या नादी न लागता आपली प्रगती दुसऱ्या मार्गाने करत राहणे आवश्यक आहे अन्यायाने खणाऱ्याला देव कधीच barkat देत नाही उद्ध्वस्त करून टाकतो हे लोकं पायावर दगड मारून घेतात भिकेला लागल्याशिवाय राहत नाही 😢😢
थोडा पैसा आला.की लगेच मी काहीतरी आहे असे भासवू.नका आपल्याच माणसावर घात होईल असे वागू नका रक्ताचे नाते आहे समजास्या ची भूमिका घ्या j१ करायला हक्काने बोलवा प्रेमाने विश्वासात घ्या राजकारणी लोकांचे ऐकू.नका. आपल्या चक्षु बुद्धीने निर्णय घ्या उद्या १ मेकाची गरज सुख दुःखात १ मेकाला पडेल. आयुष्य खूप सुंदर व किचकट आहे
भावांनो कोल्हे कुत्रे जगवण्या पेक्षा आपल्या सख्ख्या रक्ताच्या भावाने खाल्लं तर खाऊ द्या थोडं बघा एक दोघांनी प्रयोग करून त्यांच्या दोघांच्या आई-वडिलांना खूप समाधान वाटेल
शेतकारी भांडू नका अहो काय भांडू काय होनर हाय आनंदी रहा खुश रहा जेवनाचा कार्य क्रम ठेवा आनी पोलिसना जेवू घाला मजुराना खाऊं गाला दफड़ी सांगुन खूप नाचा दिवसभर टेंशन घ्याच नाही
अस काहि करु नका माझ्या गावावत असेच भाडना पायी भावने भावाला जिव मारले तो हि मेला हा जेल मधि आहे परीवारा सोबत शेती तसीच राहिली वेळ निघून गेल्यावर कळतय जरा सुधरा रे...
हे सगळ बघुन अस दिसत गरीब माणसांनी न्याय तरी कोणाकडे मागावा .
Poor man is wrong totally. He should get knowledge. Poorness is not excuse to knowledge.
Savidhan ke rakshk chimte Nile kabutar inki vjse desh me ghatiya kanoon he
Tr@@Daksh_warrior
मोजणीवालेच समजावुन सांगण्याऐवजी शेतकर्यांची भांडणे वाढवतात हेच सत्य आहे
काही मोजणीवाले भाडखाऊ असतात समोरच्या कडून पैसे घेऊन चुकीच मोजतात
सरकारने पूर्ण गावातील 7/12 मोजणी मोहीम राबवली पाहिजे
100% बरोबर
Gret👌🏻👌🏻
1000टक्के
100
100%
पूर्ण राज्यातील जमिनींची शासकीय मोजणी एकावेळेस होऊन नंबरी दगड उभे केले पाहिजे तेंव्हा वाद मिटतील
Tase kelyavar....rajakarni ghara gharat bhandan kase lavtil...
लोक मान्य करत नही भाऊ मि स्वतः शेत मोजनी करतो
आदल्या दिवशी नोटीस दुसऱ्या दिवशी मोजणी ! एवढे कार्यक्षम उगाचच होत नाही प्रशासन !
सक्षम अधिकारी हवेत, पुस्तकी ज्ञान अशा ठिकाणी चालत नाही....
मोजणी जो हलवतो त्याला काहीतरी कायदा काढावे दंड आणि शिक्षा होणे गरजेचे आहे
कितीही मोठा जमिनदार असो पण आपल्या समाजात प्रत्येकाचं पोट बांधावर च अवलंबून असते
एकदम बरोबर.
अश्यांना उत्पन्न होत नसत
हे खरय पन भावा भावात वाद करून काहीबी होत नसत कोणालाच वरती घेऊन जायच नाही 🤝
मित्रांनो एका भावाने थोडी जमीन कमी भेटत असेल तर ती घ्या आयुष्य खूप मोठा आहे तुम्ही त्यात परत विकत घेऊ शकता किंवा समजून जावा की त्या जमिनीचा मोबदला मी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये खर्च केला आहे.. पण भावाभावांमध्ये गोडवा ठेवा. एक भाऊ आग बनत असेल तर एक भाऊ पाणी बना
Jo पाणी बनतो त्यांची च गां...... लागती
बरोबर
अरे ज्ञानी गाढवा जरा तोंड बंद ठेव
Dada majhya kakani pan aaji kadun Saya gheun 5 acre paiki 1 acre svatachya navavar Kele pan amhi kahich ragavlo nahi
Karan tyana tyanchya karma chi shiksha bhetel
Yeda hay ka tu jamin soday sangato tu
सर्वत्रीक मोजणी करून सातबारा उतारा प्रमाणं आपापले जमीन क्षेत्रात हक्क दाखवणे कधीही चांगले.
😂ज्यांच्या जमीनि नाहीत ते सुखी.दुसऱ्याच शेत कसून आरामात रहावे.😂
भूमी अभिलेख वाले नकाशाप्रमाणे व जुन्या खुणांपासून सुरूवात न करता,मोघम मोजतात व त्यामुळे भानगडी वाढतात.
मोजणी करणारे कर्मचारी मॅनेज करून हद्दी दाखविल्या जातात
असे होत नहीं
मग तुम्ही तुमची लेकर शिकली नाहीत का का आडानी आहे तुम्ही जे तुम्हाला तुमची जमीन मोजता येणार नाही
मी स्वतः एक दिव्यांग आहे तुम्ही जे बोलत आहात ते एकदम बरोबर आहे माझे फक्त वीस गुंठे क्षेत्र आहे त्यामध्ये माझ्या शेजारी असणारे व्यक्तीने चार ते पाच वेळा मोजणी मागवली आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्या मोजणीचे माप हे वेगवेगळे येत होते तसेच परस्पर जवळपास माझ्या पाच गुंठे क्षेत्र पेक्षा जास्त जागेवरती अतिक्रमण केलेले आहे सध्या मी त्याचा सामना करू शकत नाही
सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे मॅनेज करून या गोष्टी होतात हे यामधून दिसून आले
@@arvindrandive_8189 प्रत्येक घरात शिकलेला व्यक्ती असतोच असे नाही
Ho khry he अधिकारी bhadkhau आहेत
भूमिलेख कार्यालय सुधारणा करावी जुन्नर मध्ये असे प्रॉब्लेम किती दिसतात असे जन्मभूमीच्या मातीत
मोजणीदार चुका करतात.. शासनाची फी भरून सुद्धा हे पैसे घेतात पैसे घेऊन नकाशा बदलतात.. सरकार लक्ष कधी देणार
फाळणी बारा प्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी मोजणी केली नाही त्याला तिथेच बडवा 307 चा कलम लागू द्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम लागू द्या 354 लागू द्या एखादा अधिकारी हॉस्पिटल मध्ये भरती करा म्हणजे मोजण्या सरळ करतील पैसे खायचे बंद होते 80% अधिकारी पैसे खातात 20% अधिकारी इमानदारीत मोजणी करतात थोडीफार चेरी मिरी
Ha
धन्यवाद मुंडे साहेबांचं अगदी वेळेत ऑर्डर दिल्याबद्दल केल्याबद्दल
आमचा पण असाच वाद आहे पण आम्ही एक पाउल वादामुळे मागे घेतले
ग्रेट🙏
मोजणी करणाऱ्यांनी सामंजस्य दाखवणे गरजेचे आहे.पोलीस कशाला कायद्याची भाषा वापरतात.
कोर्ट कमिशनची मोजनी पोलीस बंदोबस्तात होत आहे.
ज्यांनी मोजणी केली त्या मोजाला विचारा नेमक कस मोजून दिल आहे. सर्व बाजूची मापे घ्या त्यांच्याकडून, हल्ली पैसे घेऊन पण सरकारी मोजे मॅनेज होतात.
Barobar Aahe Sarkari Nokar paise gheun chukichi mojani kartat Tyamule arjdarala Nyay milta nahi. Sarkari Nokarala shikasha Kara v pension band Kara. Haramache pagar ghetat.
😊
अतर@@KishorbelheKar-it2em
अगदी बरोबर माझा अनुभव आहे .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂🎉😂😂@@KishorbelheKar-it2em
कलयुग आहे सहज सहजी नाही देत जमीन काढून , 😢
विणामोजणी आडमाप अधिकच्या क्षेत्रात हक्क माझंच म्हणून ताबा ठेवायचा हेच भांडणाचे मुख्य कारण असते .ज्याने त्याने आपापली वहीवाट नकाशा व मोजणी करून उताऱ्यावर असणारं क्षेत्रात ताबा दाखवला तर समंजस पणाने प्रश्न मार्गी लागतील.
मोजणी साठी नवीन जमाबंदी कायदा सरकारने आणावा, सर्व्ह नंबर एककाची मोजणी सरकारने करावी, सात बारा, व नकाशा दुरुस्ती शासनाने करावी, कायद्यात त्रुटी म्हणूच भांडणे होत आहेत, NLRMp योजना flagship करावी
अहो सगळया गटाची मोजणी करा.
Barobar ahe
आम्ही सगळ्या गटाची मोजणी केली होती, त्यात मोजणिवाल्यांनी ज्याचे क्षेत्र बरोबर होते, त्यालाच अधिकचे क्षेत्र काढून दिले, एवढे तर हुशार आहेत मोजे . विश्वास कोणावर ठेवावा हेच कळत नाही आता.
सरकारने सरसकट द्रोंन ने मोजणी करावी. भावकी हरामखोर असते. ब्रिटिश च पाहिजेत अशा लोकांना.
Example for land distrbution
ज्यांच्याकडे पैसा कायदा त्यांच्या बाजूने....
जय संविधान
बरोबर आहे ❤
संविधान योग्य आहे किंवा काही त्रुटी असतील पन हे नोकरदार लोक पैसे घेऊन काही पन उद्योग करतात.
रिकॉर्डिंग करणे जरुरी… पण ऑनलाइन टाकायला तिथल्या लोकांची परवानगी घेतली असेल तर ठिकाय.
हे थोड्या बांधा साठी भांडणारे लोक यांच्या शेतात याच्यापेक्षा जास्त तणकट असते तिकडे शेत पडक ठेवतील पण बांधा साठी भांडतील. सुधारणार नाहीत हे लोक
अगदी बरोबर आहे
Ho ho
pan bhau shet padika mhanun shejarche lokani kashala band korayche. shejarcha 1-2 varshe nahi ala tar he mandali bandh sarkavun thevtat, raste padun thevtat. kashala kartat samorcha padik thevo ka kahi karo aplya haddit karaychena. jo bandh korto to doshi ahe
रायघाल्यानो जमिन तर इथेच राहणार आहे भावात कशाला भांडताय जिथे आलाय तिथेच मातीत जाणार मूर्ख माणसा हो आयुष्यात कधी सुधारणार नाही जमीन जमीन हितच राहणार आहे मुर्खा भावा भावात प्रेमाने वागा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Practically ase hot nahi....ekhadyache income tya jamini var asel tar...
15दिवसाच्या अगोदर आत नोटीस दिलं पाहिजे तलाठी प्रश्न करा घोलप साहेब
कायदा मद्ये तसे
भूमि अभिलेख कार्यालयातून पूर्व सूचित नोटीस बजावली पाहिजे . सात बारा प्रमाणे मोजणी होत असलेल्या गटाची आणि शेजारच्या गटाच्या जमीनी चे मोजमाप व्यवस्थित यथायोग्य करून दिले पाहिजे . तरच असे वाद मिटतील
साहेब आम्हाला पण शेती चा वाटा देत नाही चार कोर्टाचा न्याय दिला आहे तरी ते आम्हाला दाद देत नाही याची दखल घ्या आम्हाला न्याय मिळवून द्या
पोलीस पाटील,ग्राम पंचायत सदस्य काय करतात अश्या वेळी
भांडण थांबतील हो पण भावाने भावाला लुटणे थांबले पाहिजे आमच्या इथे पुण्यात अरुण बाबुराव बिववे नामक इस्माने पूर्ण गावाच्या जमिनी खाल्यात जवळपास त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय आम्हाला आणि त्याला बिल्डर लोकांची किती साथ आहे ते पण सांगितलंय आधी हे थांबला पाहिजे उद्या कागदपत्र देऊत आम्ही
आदल्या दिवशी नोटीस बसवलं आणि दुसऱ्या दिवशी मोजणीला आले आज सात दिवस आधी नोटीस का दिले नाही याचे उत्तर अधिकारी का देत नाही
खासदार आमदार कुठे आहेत प्रत्येक गावाच्या भुमिअभिलेख मोजणी करून हद्द कायम केल्या पाहिजेत आमदार खासदार गोव्याला
सरकारने असा जर काढला पाहिजे की जर जमीन मोजताना अडथळा आलना तर ही जमीन सरकार जमा करिन मोजणी करावी
मोजणी वेळेस सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी सरकारी कामात मदत केली पाहिजे.भांडण झाले नाही पाहिजे त्याची तंतोतंत काळजी घेतली पाहिजे .मोजणीच्या आड येणाऱ्या स कठोर शिक्षा व्हावी .जमिनीसाठी पुढे हाणामारी ,खून ,कायमचे अपंगत्व येऊ शकते.कृपया शेतकरी भावांनो अस काही भूमिका घेऊ नका ,नुकसान तुमचे आणि कुटुंबाचे होणार.नंतर न्यायालय चे उंबरठे झिजवण्यात आयुष्य जाईल.5/10 फूट इकडे तिकडे झाल तरी चालेल पण , वादविवाद करून तुमचं आणि समोरच्याच आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका.हीच प्रार्थना आणि विनंती.
चुलतयाला जादा आहे तरीही वाद घालतो तो मेला आता जावई आहे घर तो पण त्रास देते
प्रांत साहेबांनी वेळेत order दिली,आणि वाणीसाहेबांनी whatsapp वर order पटकन पाठवायला फोन केला
या धरती वरती आनंदात राहायला आलोय
भावा भावा मध्ये भांडण नको
जमिनीवरती कोणी येणार नाही
मावशी एकदम बरोबर बोलल्या 👍 जेवढं आहे तेवढच घ्या. खरं कसं आहे लोकांच्या 7/12 वर 1 एकर असत आणि त्याची जमीन 1.5 एकर भरती.. नुसते बांद फोडाफोडी..
गावोगावी हजारो केसेस ह्या हद्दीवरून आहेत.कोर्टात गेले की वर्षोनुवर्षे निकाल लागत नाही.
कायद्यात बदल होणे गरजेचे आहे.
आहे हे सर्व जागेवर रहाणार. विनाकारण भावकी मद्ये वाद निर्माण होतात एकामिरीला समजून घेणे गरजेचे आहे. ज्याची जमीन आहे त्याचा ताबा ताबा त्यांना भेटला पाहिजे पण सरकारी अधिकारी लोकांनी सर्व बाजू समजून घेऊन योग्य तो न्याय द्यावा
माझं स्पष्ट मत कागदावर जेवढं आहे तेवढं आपलं घ्यावं आणि गप झक मारावी लोकांचा वाटा आडवायचा आणि आडकाठी घालायची याला आडगे पणा म्हणतात
Jcb कोण आहे बगुन घ्यायचा नंतर नीबार फोडयचा
Sahi kaha Bhai 😅
महसुल चा दंड झाला की जेसीबी मालक दोन दिवस गप गार पडतो.
हल्ली प्रॉपर्टी चे वाद घरोघरी होत चाललेत वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटणी होत नाही आहे सरकार यात लक्ष्य घातले पाहिजेत
शासनाने दर दहा वर्षांनी गट नं चे स्टोन फिक्स करून त्याची देख रेख ठेवली पाहिजे.
मला नाही वाटत शासन या बाबतीत योग्य आहे.
गरिबांना त्रास नका देऊ रे... पैशांच्या जोरावर कायदा हाथात घेऊ नका..योग्य तो न्याय द्या
गावची मोजनि करा
ज्यांनी जास्त पैसे दिले मोजणी अधिकाऱ्याला अधिकारी त्याच्याकडूनच मोजणी करून देतो
एक धयानात जेव्हा वाटणी होईल तेव्हा लेखी स्वरूपात कायदेशीर करून घ्याव, जुबान पलटू शकते, भविष्य त त्रास होतो।।
एका पोटातून आलेल्या भावानी समजून घ्या मी आयुष्य परत नाही येणार दोघांनी मिळून वाटून घ्या तुम्हा दोघांनाही वाटून घेता आलं नाही चा श्रीमंत भावाला देऊन टाका
दोन्ही गटाची एकाचवेळी मोजणी करून दोघांचा मध्य काढावा लागतो, त्यावेळेस दोघांनाही मोजणी मान्य करावी लागते, आणि वाद ही कमी होतात, त्यासाठी एकत्र पैसे भरून दोन्ही गटाची मोजणी एकाचवेळी करणे हा वाद मिटवण्याचा एकमेव उपाय आहे
१९८६ सालात खातें पुस्तक बदलली तेव्हा पासून गरीब लोकांना त्रास देत आहेत खातेदार शेतकऱ्यांना अल्प भूधारक मध्ये टाकलं आहे
उप भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपील करा.
कुठे व कसा करायचा
काही फायदा नाही पैसे खाऊन अधिकारी तिथे मॅनेज होतात आमच्या वडज चे एक प्रकरण होतं पैसे खाऊन निर्णय त्यांच्यात सारखा दिला आता आमच्य कपिला ची केस पुण्याला चालू आहे
Ok
अतिशय महत्वाचा विषय आहे .
माझी 2 एकर 25 गुठे चा 10वर्ष झाले वाद चाली आहे.समोरचे लोक जबरदस्तीने अतिक्रम करून मला भीती दाखवतात मला काय करावे काही सुचत नाही .
Mi kay halp kru ka tumahala
असल्या लोकांच्या नादी न लागता आपली प्रगती दुसऱ्या मार्गाने करत राहणे आवश्यक आहे अन्यायाने खणाऱ्याला देव कधीच barkat देत नाही उद्ध्वस्त करून टाकतो
हे लोकं पायावर दगड मारून घेतात भिकेला लागल्याशिवाय राहत नाही 😢😢
जे भाईगिरीच्या वार्ता करतात त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या उतरायच्या गुडघ्याच्या वाट्या उतरायच्या उलट्या कुऱ्हाडीने सगळे जागेवर येतील
थोडा पैसा आला.की लगेच मी काहीतरी आहे असे भासवू.नका आपल्याच माणसावर घात होईल असे वागू नका रक्ताचे नाते आहे समजास्या ची भूमिका घ्या j१ करायला हक्काने बोलवा प्रेमाने विश्वासात घ्या राजकारणी लोकांचे ऐकू.नका. आपल्या चक्षु बुद्धीने निर्णय घ्या उद्या १ मेकाची गरज सुख दुःखात १ मेकाला पडेल. आयुष्य खूप सुंदर व किचकट आहे
भुमी अभिलेख खाते ही भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.
एकदम राईट 👍
पाहिले पूर्ण गट मोजा, मग दुसऱ्या च्या गटात कशाला मोजता
जमीन, पैसा पेक्षा मानुस, भाऊ, लेकर important आहे भाऊ
पोलिस वाला पण मॅनेजर दिसतोय
Ok 👍
शेवट मात्र योग्य झाला
पोरग म्हणतय बापाला काही कळत नाही वा छान भाषा
अति शिक्षणाचा परिणाम
दोघे शेतकरी चांगले धुवून काढा शासनाकडून माणसे पाठवलं त्यांचं ऐकत नाही आहे ते याला एकंच पर्याय दोघांना धुवून काढने
मोजणी करून काही उपयोग होत उलट आयुष्य भराची दुष्मानी लागून जाते ,आधीकरी जो पैसा देतो तश्या खुणा दाखवतात,ज्याच्याकडे ताकद असल त्यांनीच हे उद्योग करावे
दात टोकरून पोट भरत नाही
लोकांना 4 महिने खुणा दाखवत नाही
जे मिळतय घ्या मेहनत करा 10 पट कमवा🎉
Most corrupted department
गरीब शेतकर्यावर आन्याय होतोय
Ha manus aadga ahy jara,
अरे रे एवढा लगेच स्टे काय चालय काय कळत नाही...
Shetkari yamulech magha aahe khup tras hot aahe ya jaminichya bhandgali mule pratyek thikani hech aahe
भाऊ भाऊ मध्ये हा वाद होणार नाही पण या बायका चुकीचे दिशेने घेऊन जातात काही चुकीचे बोललो असेल तर माफी मागतो
शेवटी साडे तीन फूट जागा लागणार 😂
दुखांंची गोष्ट म्हणजे काल परवा सुन म्हणुन आलेली बाई बाधांच्या भांडनात तोडं घालते आणि जुणे जानते बाजुला राहतात.हेच मुळात वाईट आहे.
जीपीएस कोरडिनेटस एक नंबर उपाय.
Government offficials are correct. Poor man is not following mojani rules. Respect Laws.
जो भाग वादाचा आहे...तो ७/१२ वाद संपेपर्यंत सरकारि जमा करावा...जमिन पडिक ठेवावि.....असा कायदाच करावा...
Stone पासून अंतर घ्या, बाण माप टाका, फाळणी चेक करा, गावच्या वेशिपासून मापं टाका...Stay आणल्यावर तर विषयच मार्गी...त्या शेतकरी भाऊंना चारही दिशाच्या खुणा दाखवल्या पाहिजेत...मोजणी वाले जबाबदार... राहतील
भावांनो कोल्हे कुत्रे जगवण्या पेक्षा आपल्या सख्ख्या रक्ताच्या भावाने खाल्लं तर खाऊ द्या थोडं बघा एक दोघांनी प्रयोग करून त्यांच्या दोघांच्या आई-वडिलांना खूप समाधान वाटेल
सुभाष सर
कुठे आहे he
काही लोकांना फार हाव असते आपलं ते आपलं लोकांचं पण आपलं अशा प्रकारची काही लोकांची मानसिकता झाली आहे शेवटी जाताना घेऊन जायचे नाही भावा भावात भांडणं नकोत
हे कर्मचारी एका बाजूनेच बोलत आहेत..
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही ...
भूमलेक चा डिजिटल करा डायरेक्ट आधार कार्ड सारखं कार्ड जायला त्याचा sattalite map जमीन मंग कोण कोणच कुठे नेला लगेच कारवाही करा
Video end climax😂😂😂😂
police la ani mandal adhikari yancha ky sambandh tikade
गरिबाला न्याय मिळाला पाहिजे
शेताच तुकडे होत आहेत, त्या तुकड्याचे उत्पन्न मोजणी भांडण दावे वकील यातच जाते, यासाठी सरकारने जमीन स्वताकड घ्यावी.
tumhala ky adesh ahet te sanga
समोरच्या पार्टिला नोटीस नाही मग कस अपिल करतील ते
याला बायका जबाबदार पुर्णपणे
Money.........
शेतकारी भांडू नका अहो काय भांडू काय होनर हाय आनंदी रहा खुश रहा जेवनाचा कार्य क्रम ठेवा आनी पोलिसना जेवू घाला मजुराना खाऊं गाला
दफड़ी सांगुन खूप नाचा दिवसभर
टेंशन घ्याच नाही
Sarve no sarva mojala pahije.ekkach gat mojla tar bhandan hote.
अस काहि करु नका माझ्या गावावत असेच भाडना पायी भावने भावाला जिव मारले तो हि मेला हा जेल मधि आहे परीवारा सोबत शेती तसीच राहिली वेळ निघून गेल्यावर कळतय जरा सुधरा रे...
😢