दुष्काळात वहिरी पाण्याने भरणारा जलतारा प्रकल्प शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा
Vložit
- čas přidán 13. 06. 2024
- जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत अधिक माहितीसाठी त्यांना फोन करू शकता 9423458983
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#जलतारा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#विहीर - Věda a technologie
सरकार नको त्या लोकांना पुरस्कार देतात .अशा लोकांना पद्मश्री दिला पाहिजे. धन्यवाद सर 🙏पुढील कार्यासाठी तुम्हाला व तुमच्या टिमला आभाळभर सुभेच्छा 👍🙏🌷🌴🌾✌️
हे साहेब सरकारची चाटू गिरी करणारे नाहीत.
भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आणि असंच कार्य तुमच्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना
खूप साधी सोपी पध्दत आहे संपूर्ण देशात हे पध्दत लागू केले पाहिजे.देशाचे नवीन कृषीमंत्री शिवराज चौहान यांना हयाचे प्रेझेंटेशन दिले पाहिजे.
बघा तेवढं जमल तर पाठवा
जल तारा योजना खरंच सक्सेसफुल योजना डॉ वायाळ सरानी लावलेला शोध खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण स्विच खड्ड्यात साडेतीन लाख पाणी साचते त्यामुळे पाणी पातळी वाढते ही सोपी पद्धत शासनाला सुद्धा समजली नाही हे सरांना समजली प्रशासनाने शेततळे विहिरी यांना जसे अनुदान दिले जाते तसे या योजनेला अनुदान दिले पाहिजे किंवा ही योजना शासनाने राबवावी.
Sir.farach.chan.mahiti.dili
सर्वांत महत्त्वाचं मुद्दै मांडून शेती विशेष माहीती दिली त्याबदद्ल मी फार आभारी आहे जय शेतकरी मित्र शेतकरी मित्र फलटण सातारा
@@palvepravinkumar8702
हा प्रकल्प 100% सध्याचे कृषिमंत्री शिवराज मामा देशपातळीवर राबवतील त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल.
हा व्हिडिओ मी आज बघितला पण हा प्रयोग माझ्या वडिलांनी दोन वर्षा पूर्वी केला आणि आमच्या विहिरला या मूळ खुप जबरदस्त फरक पडला आहे 🙏
डॉ. वायाळ सर आणि दीपक भाऊ तुम्ही जलसंवर्धना बाबत शेतकरी मित्रांना उपयुक्त ठरणारी आणि शेती क्षेत्राचा कायापालट करणारी माहिती सादर केली तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद!
डॉक्टर साहेब आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम . आपले हे कार्य अनमोल आहे . अप्रतिम कार्य .
🌹🌹 जयगुरुदेव 🙏🙏 🌹🌹
खुप आवश्यक योजना आहे ही ,प्रत्येक ग्राम पंचायतीनी यावरच प्रथम काम केले पाहिजे.महाराष्ट्र शासनाने याला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.सर्व कामे काही दिवस बाजुला ठेऊन शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल ,धन्यवाद सर , तुम्ही खरी मानव सेवा करत आहात.ईश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.धन्यवाद.
नमस्कार सर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दर वर्षी दुष्काळ पडतो तुम्ही एकदा आमच्या तालुक्यात प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलं तर बरं होईल आम्ही जलतारा स्वयं सेवक व्हायला तयार आहे
फक्त यूट्यूब वर कमेंट करून फायदा नाही, तर डॉ. वायाळ सरांशी दिलेल्या नंबर वर संपर्क साधून प्रत्यक्ष कार्य पूर्ण करावे. धन्यवाद!🙂🙏
राम राम दिपक सर, तुमचे सर्व प्रथम मना पासून खूप खूप आभार. कारण तुम्ही खरोखरच शेतकऱ्याचे खरे हितचिंतक आहात आज मला आणि सर्व शेतकरी मित्रांना पाण्याची टंचाई कशी संपवावी या सर्वात मोठ्या प्रश्नाचे मला ऊतर मिळाले आहे. या जलतरा प्रोजेक्ट मुळे, तुमच्या आज पर्यंतच्या सर्व व्हिडिओ पेक्षा सर्वात महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलात, त्या बद्धल खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏🥰💐
🙏💐🌹जय गुरुदेव🌹💐🥰
हेच डा.बाबासाहेब आंबेंडकरांनी जलसंधरन मंत्री असताना सांगिंतले...!
जय महाराष्ट्र जय संविंधान जय भारत. ....!
आंबेडकर नी हे देखील सांगितलं होतं की मुसलमान लोकांवर विश्वास ठेवू नये, मुसलमान कधीही देशाशी प्रामाणिक राहत नाही....
पण काही लोकं तर त्यांच्या सोबत राहून बैलं कापून खायला लागले ...भडवे सले... 😂😂😂😂😂
राजकारण अंड
बुणगे भाऊ आपनाला शतशः नमन नेहमी शेतकऱ्यांच भलं कस होईल या साठी नेहमी तत्पर व कार्य करत असता या पद्धती मुळे खूप छान कार्य व शेतकरी समृद्धी होईल सरांना व तुम्हांला सलाम जय जवान! जय किसान 🙏💐
खूप छान सर ! तुमच्यामुळे खूप महत्वाची माहिती मिळाली. एक आशेचा किरण दिसू लागला. मी मुंबईला असते. मला या पद्धतीने आमच्या शेतीचे जलतारा अवतरित करावयाचा आहे. आपले मोलाचे योगदान सर्वांना लाभत आहे. याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमच्या व तुमच्या परीवारा विषयी मंगल कामना व्यक्त करते. खरोखर तूम्ही शेतकरी मित्र आहात. तुमच्या मेहनतीमुळे सर्व शेतकरी बांधव सुखी होवोत , समृद्ध होवोत.
खूप सुंदर कल्पना आहे याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे आणि ती अमलात आणली पाहिजे ❤
सर खूपच सुंदर काम करताय आपण, आपणास द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत.पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा.
राम राम सर तुमचं काम खूप अप्रतिम आहे असंच काम करत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे परमेश्वरी काम आहे तुम्ही खरच परमेश्वराचे परमेश्वराचे देवदूत आहात तुमचे तळमळ पाहून खूप आनंद वाटला
उद्देश, माहिती उत्तमच आहे. पानी फाऊंडेशन व ग्राम पंचायतींनी ह्याचा नक्की उपयोग करून घ्यावा. पाण्याचा साठा १००% झाला पाहिजे.
सर आप को दिल से सलाम आप की उम्र लंबी हो आप किसानों कि दुवा लेना का काम कर रहे हो यह सरकार भी करने वाली नहीं है
वायाळ सर आपल्या या जलधारा प्रकल्प कार्यास कोटी प्रणाम
पाणी अडवायचं अडविलेले पाणी जिरवा अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे कला आहे आपण बाईक द्यायला आलात बाईक घेणारी व देणारे या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन शुभेच्छा आम्ही शेतकऱ्यांनी हे केलेच पाहिजे हे करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आपण जोपर्यंत शेतीच्या बाबतीत कलेने युक्तीने काम करत नाही तोपर्यंत आपण कारणे सांगत बसणार आहोत खूप छान माहिती आहे शुभेच्छा धन्यवाद धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र बारसी बार्शी
चांगली गोष्ट ह्या जगाला पटत नाही चालत नाही
धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही खूप खूप चांगली माहिती दिलात शेतकरी राजा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सरकारने अशा व्यक्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही.😊
तुमचा प्रयोग खूप चांगला आहे तुम्ही सर्वठिकाणी जहीरातकरा कोकणात प्रयोवा असे वाटते
जय गुरुदेव
जलपुनर्भरणाचा अत्यंत महत्त्वकांक्षी व कमी खर्चिक असणारा हा प्रकल्प आहे
Jaigurudev, सर नमस्कार.अलौकिक आपले कार्य आहे,सर्व देशाला पाण्याचा मोठा प्रश्न आहे,टंचाई आहे,भयानक स्थिती आहे.सर्वत्र आपल्या मार्गदर्शनाचा लाभ प्रसारित करण्यात यावा.अभिनंदन सर. जय गुरुदेव.
राजकीय लोक हे काम करणार नाही कारण त्यांना यामधून पाहिजे तेवढा पैसा मिळणार नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ही स्व खर्चाने राबवावी.
अगदी बरोबर 👌
Barobar. ..
आपण सुख-समृद्ध झालो तर राजकारण्याचे दुकान कसे काय चालणार......?
ते करणारच नाही
आपल्यालाच करावे लागेल. ..
correct 💯
सर तुमच्या सारखे सगळे लोक देवदुत् च आहात...तुम्हाला खूप शुभेच्छा
किती तळमळीने आत्मीयतेने सांगत आहेत.धनयवाद!
नमस्कार सर, खूपच छान योजना आहे. आपण खूपच मनःपूर्वक छान कार्यक्रम राबवित आहात.व शेतकरी बांधवांसाठी ही योजना वरदायी ठरणारी आहे. आपल्या अशा शुभदायी लाभदायक योजनेकरीता आपणास लाख लाख शुभेच्छा!
प्रभाकर ढवळे अकोला
सरांच्या कामाला सलाम. शेतकऱ्यांसाठी देवाने पृथ्वीवर पाठवलेला देवमाणूस
एकच नबंर माहिती दिली दिपक भाऊ फारच सुंदर अप्रतिम माहिती आहे खरंच छान माहिती विश्लेषण केले आहे
यापेक्षा बांध 5-6 फुटाणे उकरून दगड मुरमने भरून घ्याचे बांध ही मजबूत होतात आणि निचरा ही होतो आमच्या शेतात केलं आहे.
जमिनीत २५ ते३० फुट होल पण पाहिजे
सरकारने असा नियम काढला पाहिजे की जो शेतकरी जलता रस सारखा एक प्रयोग करणार नाही त्यास विमा अनुदान भेटले नाही पाहिजे
दिपक भाऊ माहिती खूप छान आहे 🙏🌷🙏
पन काळी च्या जमीनीमध्ये पाणी मुरत नाही
50टक्के फायदा होतो 🙏
वाया सरांना राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे
Dr. Purushottam Wayal sir, khup khup dhanyawad. Aapale prayatna hamkhas yashaswi zale aahe. Aapanas adrushya ashank aashirwad miltil. Dhanyawad
अपली शेती आपली प्रयोगशाळा, खूप खूप धन्यवाद भाऊ
आपले कार्य अद्वितीय आहे धन्यवाद सर
सर्व मिळुन काम केले पाहिजे गाव सरपंच व सरकार
हे राजकीय लोकन त्याचा फायदा असेल तर काम करतात या प्रकल्पातुन त्यांना काहीच खायला मीळनार नाही
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
सर अतिशय छान सुंदर मार्गदर्शन केले आम्हाला आवडले..
आपण केलेला प्रयोग मि नक्कीच करणार काळाची गरज आहे..
आपले व चॅनेलचे हार्दिक अभिनंदन💐💐
सर अतिशय उत्तम उपक्रम आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाला धन्यवाद🎉
नमस्कार सर,फार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली, धन्यवाद आपले,, शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल,,
विहीर पुनर्भरण योजना शासनाची वतीने असा कसा वापर कसा झाला शासकीय योजनेचा नसावी स्वतः पाहण्यासाठी आपण आपलेच करायला पाहिजे
खुप छान उपक्रम आहे वायाळ साहेब दीपक साहेब
खूप छान माहिती. धन्यवाद वायाळ सर 💐
सर आपण आम्हा शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद.
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो,सर
अतिशय छान काम
शासनाने दखल घेणे गरजे चे आहे 🙏
खुप छान मार्गदर्शन केले आहे 🎉🎉🎉❤❤
Dr. Wayal sir and deepak sir thanks lot, great work
खुप चांगला प्रयोग धन्यवाद देतो
खूप छान माहिती आहे... मी माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोहचवेल
धन्यवाद सर
खुपच छान माहिती सांगितली!
नमस्कार सर, अतीशय सुंदर उपक्रम, रस्त्याच्या बाजुला सुद्धा या प्रमाणे केल्यास पुराचे प्रमाण कमी होईल असे मत आहे🌹🌹🤝🤝🤝
खूप छान,अप्रतिम सर
सर तुमचा नियोजन अतिउत्तम आहे मी स्वतः जल तारा योजना मध्ये सहभागी होणार
खरोखर सर आपण खूप मोलाचा मार्गदर्शन करतात आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि दीपक भाऊ तुम्ही सरांची मुलाखत घेऊन खूप खूप मोठं शेतकऱ्यांपर्यंत सरांना पोहोचण्याचा कार्य केला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सरांचा मोबाईल नंबर पाहिजे मला.
खूपच छान उपक्रम.
खड्डा घेऊन त्या मध्ये दगड जमीन लेवल भरावयाचे का किंवा वरचे दोन फूट माती भरून घ्यावि काय कृपया सविस्तर माहिती द्यावी
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ❤ subscribed
धन्यवाद सर,खूप छान माहिती दिलीत 🙏🏻
Great Sirji, Inspiring Information.
खूपच छान माहतीपूर्ण दिली ❤
चार एकर शेतात व चिभड शेत आहे ठिक होईल ना? सर खुप खुप धन्यवाद सर खरोयच जगाच्य कल्याणा संताच्यासंताच्या विभुती आपणसंत आहे हे अटल सत्य आहे रामकृष्ण हरी मालुली 🎉🎉
जय गुरुदेव दादा खूप छान काम आहे तुमचं
Please make this video in Hindi... All people can do this across india.. Very good concept and sucess
दिपक सर धन्येवाद आसे नवीन विडीव आनत जा माहीती होते
डॉ वायाळ सर तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
आदर्श प्रकल्प योजना , शतशः प्रणाम
Khup changale ahe mi pan kele ahe pani patali wadhate
जमीन उतरती आहे. पायथ्याशी विहीर बांधली आहे.. मे च्या शेवटच्या आठवड्यात पाणी होते. नंतर विहीर आटली. विहिरीला लागून खड्डा मारला तर चालतो?
ज्या दीशेला तुमच्या जमीनीचा उतार आहे ज्या ठिकाणी पाणी जाऊन साचत त्या ठीकानी घ्या🙏
बर्याच शेतकरयांचा गैर समज आहे विहिरीच्या जवळ घेतला म्हणजे पाणी वाढल
चालतो खडा करून त्यात दगड भरा व वरच्या भागात शेड नेट टाका त्या नंतर मुरूम भरा पावसाळ्यात सर्व पाणी विहिरी येईल विहीर पुनर्भरण होईल.
फार सुंदर सांगितले आभारी आहे
Sir khup khup Aabhar
1 नंबर काम आहे उपक्रम आहे सर🎉
Dipak bhau you are great .
अतिशय स्तुत्य उपक्रम !
Khup chhan aahe thank you sir.
जय गुरुदेव 💐
योजना छानच आहे. शेत तळे योजना देखील चांगली आहे. शेत तळ्यामधे मत्स शेती करता येते. आपण bond वर लिहुन देता,शंभर जणांची टिम आहे. सर्व खर्च कोण करतो.
Kharch lay bhari saheb❤
खूप छान उपक्रम आहे
सलाम dr वायाळ सर !💐💐🎉💐
धन्यवाद साहेब
सर खुप मोलाची माहिती दिली जय गुरु देव
Khup khup छान काम ahee
Khup chan project aahe ha sir
Asech temprature Kami karnya sathi zade lava zade jagva hi skim chalu Kara jene karun temprature pan Kami hoil aani pawsala suddha changla hoil.....
Shetkaryani shetatil zade na todta bandhavar kamachi ( aamba ,jambhul,fanas etc.)zade lavavet .
Hi kalachi garaj aahe. 🙏🙏
Khup. Changli mahiti
Jai Gurudeo🙏🙏🙏
Great work wayal sirji
आभारी. आहे. सर
Great work thanks and thanks for dipak sir 🙏 👍
Very good job doing sir by heart salute to you
God Bless Dr..
God Bless India...Modi
God Bless Israel
Jabardast kam
खूपच छान काम आहे आमच्याकडे सुद्धा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येऊ द्या
खुप खुप अभिनंदन
God gift sir Respectly thank you
धन्यवाद सर !!