Satara- Pune रस्ता, कृष्णा नदी पूल अशा कित्येक गोष्टी या माणसाने सातारा,सांगलीला दिल्या | BolBhidu
Vložit
- čas přidán 10. 08. 2022
- #BolBhidu #KrishnaRiver #History
भिडूनो, गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातली. पुण्यात पेशवाई नुकतीच संपली होती. इंग्रजांच राज्य आलं होतं. मुंबईमध्ये बसलेला गव्हर्नर अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करत होता. सगळे राजे नामधारी उरले होते. कंपनी सरकार भारताचे भवितव्य ठरवत होती.इंग्लंडमधून अनेकजण परीक्षा पास होऊन भारतात इस्ट इंडिया कंपनीमधून आपलं नशीब उजळता येत का हे चेक करायला येत होते.यातच होता हेन्री बार्टल फ्रेअर.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
सांगली-सातारा-कोल्हापुर हे एकमेकांना लागून असलेले नुसते जिल्हे नसून तर हा एक ऋणानुबंध आहे एकाच घरात वाढलेले सख्ये राजबींडे भाऊ आहेत... कितीही संकटे असुदयात हे तिन्ही जिल्हे कायम खंबीर उभे असतात...माणुसकी आणि प्रेम हे इथल्या मातीत नेहमीच पाहायला मिळते
हे तिन जिल्हे नसून कुटुंब आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Kolhapur la kay milale sanga, national highway pan divert karnar hote, junction Miraj la nele, Kolhapur je kahi aahe, te swa balawar aahe, kuthlyahi party mule navhe.
धन्यवाद
Bhau Junction he Sangli la honar hote..
ST workshop, Government Medical College, Government Polytechnic College, Junction, National Highway 166 sarva changlya goshti hy Mirjela palavnyat alya..
Shivaji University, NH 4 he Kolhapur la denyat ahe..
Ithe Sanglila kahich milal nahi .. Fakta Jilhyache Mukhya Kendra honyacha maan Sanglila denyat ala..
Khare pahta Satara Kolhapur peksha Sanglila kahich denyat ale nahi...
Ani Ho Airport pan Kolhapur ani Karad la karnyat ale...
@@samadhanawale9036 kolhapur city chi population 645000 aahe, Ani district chi population 40 lakh peksha jast aahe, tya pramane pahije hote. Sangali, Kupawad ani Miraj milun ek Mahanagarpalika zali karan tevadhi population navhati, Junction kolhapur la pahije hote
इंग्लिश लोकांना जी काम केली ती अतिशय चांगली आणि आखीव रेखीव. त्यांनी बांधलेल्या buildings अतिशय सुबक आणि आजही चांगल्या अवस्थेत आहेत. माथेरान, महाबळेश्वर सारखी hill stations त्यांच्यामुळेच नावाला आली. मुंबई पुणे घाटावरचा Amrutanjan bridge सुद्धा इंग्रजांनीच बांधला होता. इतकी देखणी वस्तू आमच्या बेशरम आणि पैशाला चटावलेल्या नेत्यांनी पाडून टाकला.
सांगली है साताऱ्याचा भाग होते स्वतंत्र महाराष्ट्राचा पहिला जिल्हा वेगळा झाला तो होता दक्षिण सातारा आणि त्यांचे नंतर नामांतर सांगली करण्यात आले❤️
सातारा सांगली कोल्हापूर ही भावनिक साद आहे समृध्द महाराष्ट्राची
3 jilhe 1 karuya mag...
अगदी बरोबर.
#राजधानी_सातारा🚩
त्या भागास माणदेश म्हणतात ज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापुर चे काही जिल्हे येतात.
माणदेश ❤️
सातारा 😍 शूरवीरांचा जिल्हा
The district of warriors.....🔥
*पावसाळ्यात वाया जाणारे पुराच्या पाण्याचा पुनरवापर करुन दुष्काळी माण खटाव आटपाडी जत कमहांकाळ सांगोले खानापुर या भागात कसे पोहचवता येइल यासाठी व्हिडिओ बनवा ही कळकळीची नम्र विनंती*
Correct
बरोबर आहे मित्रा
त्यासाठी परत इंग्रजाना बोलवावं लागेल. आपल्या नेत्याकडून काही होईल असं वाटत नाही
@@VijayPatil-kc6cz🤦♂️🤦♂️😂😂😂
माणदेश जिल्हा व्हावा
आमचा सातारा आमचा अभिमान. गर्व आहे की आम्हीं इथल्या साताऱ्याच्या मातीत जन्मास आलो. इथली माती शुद्ध हवा इथली माणसं संस्कृती आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्या सर्वांचा अभिमान म्हणजे आमचा सातारा जिल्हा. फक्त आणी फक्तं M H 11 - नाद सातारा.
Jay satara
पश्चिम नाही तर सातारा,सांगली आणि कोल्हापूर हा दक्षिण महाराष्ट्र आहे.
हे नुसते 3 जिल्हे नाही तर भावकी आहे ❤
Satara❤️
मला सातारा जिल्हा खूप आवडतो
आपन कुठले ?
@@sameerwadkar4951 mi punycha ahe pn wai la rahaylo ahe khup vela tumi konte
@@user-fb5bn5fw8g Mi Wai cha ahe ..
Satara, ❤️
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण,थोर स्वातंत्रसेनानी वसंतदादा पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई,राजारामबापू पाटील, यशवंतराव मोहीते,देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार यांसारख्या नेत्यांमुळे तिन्ही जिल्ह्यांचा विकास झाला
बरोबर
आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.
बरोबर आहे
अगदी बरोबर 💯
Sangli ❤️
" भारतीय प्रशासन व्यवस्था " हे ब्रिटिश राजवटीचे सर्वोत्तम फलित आहे.
bhangar aahe.
Bhrashtachara che maidan aahe
Mast joke marlas bhava
इंग्रजांना शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात खलनायक केलं आहे पण ते भारताला अनेक चांगल्या गोष्टी गेले - रेल्वे, वीज, मजबूत पुल आणि Law's
काही इंग्रज अधिकारी खरच चांगले होते,
पण याचा अर्थ सगळेच चांगले होते असं नाही 🤦♂️
मित्रा....ते सगळे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केलं होतं.....भारतीय लोकांसाठी नाही....
सांगली,सातारा च माहित नाही पण कोल्हापूर जे काही आहे ते फक्त आणि फक्त छत्रपति शाहू महाराजामुळे 🙏
सर्व मराठी माणसांने घडवलं आहे.
@@moviemaster7403 tula mahit tari ahe ka ghanta ky mhantos
भावा पण विडियो सांगली सातारा वरती आहे, तुमच मत विचारलं नाही,
Kolhapur ha satarcha part ahe jar history read kara mag tula samjel
असुदे पण पुराचं नियोजन केले नाही य कराड ला 2 नी बाजूने नद्या असून कस सुरक्षित आहे सातारा जिल्हा आणि सांगली च सुद्धा अल्मट्टी बर चर्चा करून नियोजन केले आहे जागा असून कोल्हापूर च त्या वेळी पासून नियोजन नाही
सोन्याच्या चिमणीचे पंख तोडून त्यातील , एक पंख देऊन गेलेत...! रेल्वे किंवा रस्ते,पुल केले पण भारताला (देशाला)लुटून नेण्यासाठीच..!
Some good British officers have done great work. But our own govt people are hopless in performing their duty...
आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.
Don't compare our Maratha Kings with our Present day Politicians. They have done for public enough where even British failed.
Chatrapati Shivaji Maharaj time bridge czcams.com/users/shortsMpJa5beP0_g?feature=share
Satara❤
Sangli, Satara and Pune he HDI index var saglyat highest ahet Purna South Asia madhe.
ते काहीही असलं तरी कोल्हापूरचा विकास फक्त शाहू महाराज यांनी केला आहे
Right 👍
Amcha karad made juna British pool aahe ajun suthitith aahet ...
वारणा नदी वरती पण तादुळवाडी मध्ये कोहापुर ला जात ना पण त्या काळातील इंग्रज सरकारने बांधलेला पूल आहे आजून ही सुस्थितीत चालू आहे त्याला १०० वर्ष होऊन गेले असतील तरी पण तो पूल आहे तसा आहे आज वाहतूक ही सुरळीत चालू आहे आणि त्याचे बादकाम इतकं मस्त आहे की मी हा पूल 2 तास पाहत होतो इतके भारी बाद काम आहे
तो इंग्रजांनी बांधला आहे...भारतीय मराठी माणसाने नाही...नाही कधीच पडून गेला असता😝🤣
सातारा,
अजुन कृष्णा नदीचे पुल छान आहेत
मि आहे खरा पुणेकर पण सातारा जिल्हा हे वेगळच रसायन आहे
मेरे दादा जी बता रहे थे कि ब्रिटिश लोग अपने काम के प्रति बहुत सतर्क रहते थे ... करप्शन अच्छा नहीं लगता था। कोई अगर करप्शन करते दिखता था तो उसे तुरंत और नौकरी से निकाल देते थे।
हा.. सही हैं ये.. मेरे दादाजी भी यही कहते थे
आपल्या पुरातन विचार सरणीस ब्रिटिश राजवट आपल्या कडे आल्या नंतर ब्रिटिश अगर पश्चिम कडील विचार भारतात आले ,एक विशाल दृष्टिकोन आपणास लाभला, त्यांच्या शिक्षक यांनी नव्या पिढीस एक नवीन दिशा दिली. त्याचा फायदा नक्कीच इथल्या लोकांना झाला, आणि पुढे जाऊन याच विचार सरणी तून स्वातंत्र्य लढा उभा राहिला . आज आजू बाजूला जे देश लोकशाहीत अगर त्यांच्या राज्य पद्धतीत खिळखिळे झाले आहेत, त्या मानाने आपला देश मजबूत उभा आहे, त्याचे एक कारण हे पण आहे असे वाटते. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपलं कोल्हापूर ❤️
❤️जगात भारी कोल्हापुरी
आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.
तस नाय भावा...आपली माणस सातारा सांगली कोल्हापूर....आपण सगळे एकच आहोत....मी स्वतः सातारचा आहे....जेव्हा सांगली कोल्हापूर मध्ये पूर आला होता तेव्हा मी आपली माणसं म्हणून मदत केली होती ....आणि साताऱ्यातील सर्व लोकांनी त्यामुळे आपण एकच आहोत
आजच्या राजकारणी लोकांन पेक्षा इंग्रज अधिकारी बरे होते
Attache rajkaran pahun Tari asech vatayla lagle...on the base of work they are superior...
लाख पटीने बरे होते..किमान जनतेचा पैसा कारणी तरी लावायचे
Ase swatantra purv ani swatantrattor kal pahilele lok sangat.
आम्ही सातारकर
Maratha sangli ,satara ,Kolhapur 💪💪💪💪
Kay bhau ethe Pan jat kadhli
@@prakashshinde5366 Kay zal prakash bhau
@@prakashshinde5366 maratha hi fakt ek jaat nahi
saglya 18 pagad jaati aalya
Khoopach chan mahite delit tumi mam. Me pan Satara che ahe.
Chatrapati shahu Maharaj यांची दूरदृष्टी मुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे
I Love पश्चिम महाराष्ट्र ❣️
COEP... The dream college of every student ❤❤
सातारा जिल्ह्यात आजही कितीतरी छोटे मोठे पूल जे इंग्रजांच्या काळात बांधले ते आजही सुस्थितीत आणि दिमाखात उभे आहेत
जसा आमचा मेढा महाबळेश्वर रोड च्या वेण्णा नदीवरील पूल
सलाम त्या हेनरी ला आणि त्याचे आभार
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिलीस. हा इतिहास सर्वज्ञात व्हायला हवा. अशीच नव नवीन माहिती देत जा. व्हिडिओ आवडला. खूप खूप आभारी आहे. 👍🙏
Maharashtra 🙏👑🔥🎬🔥
British were true explorers..
Many of the Indian hill stations are settled by British.
पुरातन मंदिर पुरातन वास्तु पुरातन लोक सोडुन पळाले, कारण रस्ते पुल नविन वसाहत,सत्तांतर,भांडण,युद्ध सगळे विकोपाला गेले, आता विकास सुद्धा पळाला, जेवढी सोय तेवढी गैरसोय, ब्रिटिश सरकारने केलेल्या कामाची वसुली कायमच केलीये, भारतीयांना सळो की पळो केले, म्हणून जुने ते सोने म्हटलं, आपल ते आपल, सोय केली तर परक होतय.
छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
प्रेम आणि भावना जुळतात सातारा सांगली कोल्हापूर✌️✌️✌️
खुप छान माहिती
आतिश्य चांगली माहिती धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली आहे या बद्दल मनापासून आभार
Kolhapur
मी सातारचा आहे पण मला.ही माहित न्हवत.. खुप सुंदर माहिती सांगितली ...thank you 👍
Khup chaaan khari maahiti...carry on very good job... fearless
साखर सम्राट कधी भलं नाही करू शकत
सुंदर ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
असे अनेक समाजोपयोगी उपक्रम व बांधकामे काही मानवतावादी इंग्रजांनी केली हे खरंच आहे.
ते दूरदर्शीपणा आपल्या प्रत्येक कामात दाखवत म्हणूनच १०० - १५० वर्षे ही बांधकामे अबाधित राहिली आहेत! हे कोणी नाकारू शकत नाही.
उत्तम माहिती आपण देता. धन्यवाद
फारच interesting माहिती आहे. बोल भिडू एक उत्तम चॅनेल आहे.
अतिशय सुंदर माहिती 👍
Mi Waikar Aahe ....British Pool 5 Mahinya Purvi Padla Aani Aata new Brige Bandhla Aahe ... Khup Majbut Hota Juna British Pool Pan Ajun Hi.
निवेदिका चं अतिशय उत्कृष्ट निवेदन
Khup chaan mahiti sangitali
Ashich info sangat ja
इंग्रज अधिकाऱ्याच नाव साताऱ्यात ठेवण्यापेक्षा क्रांतीसिंहनाना पाटलांचे नाव साताऱ्यात असणे गरजेचे आहे असे मला वाटते.
एकदम बरोबर
Definitely British Construction Quality was excellent.
Bridge on Godawari River at Shahagad was constructed by East India company served 100+years.
looting 43 trillion$ and construct some bridges 🤣🤣🤣
Mpsc वनसेवा मुख्य ला यांच्यावर प्रश्न होता मॅडम खुप छान माहिती दिली
,छान माहिती मिळाली धन्यवाद
Madam,
First Muncipal Council in Asia Ountianant is Daman.
Since 15th century .
खूप छान माहिती मिळाली
Khup khup chaan maahiti...kaam tyanche naav dusryache
4:17👈😁 कमाल केली या कर्मठांनी!! ‘कृष्णामाई’ ओलांडताना चपला उचलून हातात घ्यायचे!! मग त्यांना ‘धरणीमाते’ला ‘पाय लावताना’ लाजा कशा वाटत नव्हत्या!?
साताऱ्यातील पण पुलाचे कामाचे पैसे कुठे जातात काही काळात नाही नवीन पुल अजून नाही पण कागदावर पुल तयार आहेत
आपण. दिलेली. फारच. छान. आहे.
Very old bridge in Vidnee, Phaltan
Which is made in 1918 by British govt.
सुपर माहिती
Sangli Iyerween bridge also ?
Now established new government is designed this issues knowing. And good working awaiting 👏
वाट बघ
Mumbai port trust ne eka dhakkyache naw frear basin aase thele ahe dock yard stn.chy jawl.
सत्य दाखवल्या बद्दल आभार अशा करतो
लोकांचा गैरसमज दूर होईल की शरद पवार ने ३.५ जिल्ह्यांचा विकास केला.
इथला जीव सहकार आहे
ऊस बागायत आहे
आणि ते उभ यशवंत राव चव्हाण, शरद पवारांनी, वसंत दादा केलंय
आणि हो पश्चिम महाराष्ट्र मधल पुण्याला आकार द्यायचं काम
Auto industry
IT hub
Chemical pharma
ह्यात पण पवार साहेब आणि यशवंत राव चव्हाण काँग्रेस यांचा मोठा वाटा आहे
@@YTManoranjan33 शरद पवार फक्त आयत्या पिठावर रांगोळी काढणारा नेता आहे, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, तात्यासाहेब कोरे इत्यादी नेत्यांनी जे सहकार क्षेत्र उभे केले त्याला सुरुंग लावून स्वतः ची राजकीय पोळी भाजून मजा मारली.
भाऊ तुमची शेती आणि सहकार क्षेत्र समाजवादी नेत्यांमुळे टिकलं त्यांना मत तुम्ही देत नाही विधान त्यांचे आभार तरी माना आणि त्यांना त्यांच्या वाट्याच श्रेय द्या.
Right 👍👌☝️
Very nice, realistic information.
Satara che collector house je ahe te sir henry bartle frere yani bandle ahe.
Sir Henry Bartle Frere व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खूप खूप धन्यवाद, यशवंत राव चव्हाण यांच्या मुळे कोयना, जायकवाडी, उजनी सारखे मोठे धरण आज महाराष्ट्रत आहेत व शंकरराव चव्हाण यांच्या मुळे धरण पाहिला मिळतात. 🙏🙏
Nice info
❤️🙌🏻🔥
Nice information
पूर्वी च सातारा म्हणजे attache kolhapur ani sangli
पूर्वीचा सातारा म्हणजे आत्ताचा सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मंगळवेढा माळशिरस
पूर्वीचे सातारा म्हणजे आत्ताचा सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मंगळवेढा माळशिरस
पूर्वीचा सातारा म्हणजे आताचा सांगली जिल्हा
@@surajsangolkar9292आजचे माण, खटाव, सांगोला, आटपाडी,मंगळवेढा,जत, कवठेमहांकाळ म्हणजे तेव्हाचा “माणदेश”होय.
@@surajsangolkar9292त्या प्रदेशास “माणदेश” म्हणतात
lord Elphinstone warti detail video kara
खुप खुप सुंदर
I love u satara city
कराड 💞♥️
Karad sataryatch yet na
@@user-fb5bn5fw8g हो माहित आहे तरी सुद्धा कराड च 💞💞🤪
@@vivwya805 karad satara mhan na mg
Thank you
Very.nice. knowledge.
Satara
खुप छान माहिती. ई
Nice
Satara- Wai taluka madla British kalin bridge ya varshi 2022 todun new bridge bandla aahe ☝️
2022 ला बांधला...
🔥सातारा 🔥🔥
Chhan mahiti
Pls.make video on Rajashree shahu maharaj
कंपनी/ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेले पुल व इमारती चे काम दर्जेदार होते म्हणूनच 100/150 वर्षानंतर सुध्दा मजबूत आहेत आणि या पुर्वी च्या हजोरो वर्षापुर्वीची मंदिर बांधकाम सुध्दा मजबूत आहेत।
ब्रिटिश साम्राज्य गेल्यानंतर आजकाल चे बांधकामाचा दर्जा टक्केवारी मुळे घसरला ।
मस्त चॅनेल
ताईसाहेब तुमचा आवाज खुप छान आहे
Brithish r some good people
Train bridges rods in all over India till working condition
लय भारी
Very nice 👌👍
राजधानी सातारा
khup chaan
chatrapati Shahu Maharaj is the reason...he made it possible
आज कितीही प्रयत्न केला तरी पुल बांधले जाणार नाही ना याची काळजी घेतली जात कारण राजकिय आहे सत्तांतर घडवून आणण्यात विकास कामे वा त्यावर शिरजोरी करणारे लोक बक्कळ पैसा कमावून श्रीमंती मिरवणारे लोक नंतर सत्ताधारी लोकांना नाचवत म्हणुन परोपकार बुडाला माणुसकी संपत गेली मरला तरी चालेल ढुंकूनही पहात नाही सत्ताधारी आणि प्रशासन व इतर.
सूंदर