महाराष्ट्रात 22 नविन जिल्हयांच्या निर्मितीची मागणी आहे, नविन प्रस्तावित जिल्हे कोणते ? | BolBhidu
Vložit
- čas přidán 1. 08. 2022
- #BolBhidu #malegaon #maharashtra
आज महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत तर २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या एकूण जिल्ह्याची संख्या ५८ पर्यन्त होवू शकते. तर ही संख्या ६७ इतकी देखील वाढू शकते असही सांगितलं जातं..
एकूणचं महाराष्ट्रात नव्या जिल्ह्याची निर्मीती करण्याची मागणी का होते? आजवरचा जिल्ह्यांच्या निर्मीतीची इतिहास काय राहिला आहे? आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून नव्याने कोणते जिल्ह्ये निर्माण करण्याची मागणी होत आहे..
DOWNLOAD KUKUFM
Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
Coupon code - BBD50
(Coupon valid for first 250 users)
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
DOWNLOAD KUKUFM
Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91TjAmYA
Coupon code - BBD50
(Coupon valid for first 250 users)
ऐ8ज
Vedharba alag karon dy pahe ly
l
@@rammutthe1472 )) pp
अमरावती मधून वरूड जिल्हा ची खूप वर्षा पासून मागणी आहे (प्रस्तावित तालुके मोर्शी चादुर बाजार, आष्टी आर्वी व करजा घादगे व नरखेड) तालुके चा समावेश करावा अशी मागणी आहे. तेसेच काही नवीन तालुक्याची मागणी आहे . जर वरूड जिल्हा झाला तर आष्टी व काटोल दिल्याची काही गरज नाही आहे
जिथे खरोखरच जिल्ह्याची गरज आहे तेथे जिल्हा निर्माण करावा. यामध्ये कोणतेही राजकारण नसावे ही अपेक्षा.....
Malegaon
नांदेड जिल्हा मुख्यालया पासून किनवट 150 किमी आहे आणि त्यातील मांडवी परिसरातील गावे जिल्हा मुख्यालय पासुन जवळपास 200 किमी दुर आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना दुसऱ्या राज्यात गेल्याचा भास होतो. पाच मिनिटाच्या कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणीं गेल्यास मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी परतावे लागते. 1995 पासुन भिजत घोंगडे ठेवले आहे, नुसतच वायफळ ' मूठभर घुग्ऱ्या अन् रातभर मचमच'.
बरोबर् आहे😡😡
पुसद जिल्हा करा कीनवट ला जवळ पडेल
@@thegreatbanjara145 पुसद विदर्भ मध्ये येतो....किनवट मराठवाड्यात
कीनवट जिल्हा झालाच पाहिजे
बरं मग पुसद जिल्हा करा सोपं जाईल.
अंबाजोगाई जिल्हा व मराठवाड्याचे प्रशासकीय त्रिभाजन ही फार जुनी मागणी आहे!
बाकीचे लोक: हा जिल्हा नको, हा जिल्हा हवा...
एमपीएससी aspirant: च्यायला syllabus वाढला 😑😑
बरोबर जास्त जिल्हे जास्त अभ्यास
😂
😂
भंडारा जिल्हा. व गोंदिया जिल्हा चे विभाजन करणयाचि गरज नाही
@@user-gq1xp1qs1y बर साहेब तुम्ही म्हणताल तस....
मागणी करायला काय कोणी काही ही करेल..पण जिल्हा निर्मिती साठी चे निकष पण पूर्ण होणे गरजचे आहे.
जिल्हे निर्मिती करण्या आधी परप्रांतीय महाराष्ट्रात जिल्ह्यवार किती आहेत ते पहा येणारे लोंढे थांबवा.
२)पुणे मुंबई ठाणे नाशिक नागपूर कोल्हापूर या शहरात प्रमाणाच्या बाहेर परप्रांतीय असतील तर त्यांना विस्थापित करा म्हणजे स्थानिक लोकांवर ताण कमी होईल
किनवट - नांदेड
अंबेजोगाई - बीड
बारामती - पुणे
पुसद - यवतमाळ
शिर्डी - अहमदनगर
मालेगांव - नाशिक
उदगीर - लातूर
हे 7 जिल्हे fix आहेत...✌️👍
Bhusawal - jalgoan
Buldhana - Khamgaon
फारच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, अनावश्यक जिल्हा निर्मिती नकोय कारण त्यात घडाई पेक्ष्या मढाई जास्त व्हाची नाही काय..?????
Chimur पण फिक्स aahe
अगदि बरोबर
Excellent information..परंतु प्रस्तावित जिल्हे नकाशा सहित समजून सांगितले असते तर खुप माहितीपुर्ण झालं असतं..
तुम्ही खूप चांगली माहिती लोकांपर्यंत पुरवता त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यामुळे आमच्या जनरल नॉलेज मध्ये खूप वाढ होते. बोल भिडू चैनल चे खूप खूप धन्यवाद
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली त्यावेळेस किती जिल्हे होते त्यामधून नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी किती केले अशी सविस्तर माहिती देऊन आता वर्तमान काळात 36 जिल्ह्याचे विभाजन होऊन 22 जिल्हे होणार आहेत त्याची माहिती योग्य पद्धतीने दिली याबद्दल बोल भिडू व्हिडिओ चॅनलचे आभारी आहोत.
😂😂
कराड हा खूप आधी पासुन जिल्हा होण्यापासून प्रलंबित आहे, फक्त राजकारणामुळे.
Karad zala tar bara hoel pan tyala Dakshin Satara(walwa,shirala,Patan,karad) ase nav denyat yave Karan apli olakh pusta kama nahi.Karad he naav amhala kadhich manya nahi honar
Dakshin Satara hich amchi juni olakh.
एकी ठेवा दादा जिल्ह्याची
कोल्हापुरकर बघा आम्ही एक आहे आम्हाला विभाजन नको म्हणतात आणी आप्ल्या जिल्ह्यात्ली लोक बघा.
राजधानीची तोड फोद करणे योग्य आहे का ?
चुकी लोकप्रतिनिधिंची आसते विकास करत नाहीत
जिल्ह्याण काय केलय कराड,पाटण,फलटण,माण,खटाव गेल तर काय राहिल म सग्ळ संप्ल
राजधानी संपली
सातारा नावाचा एवडा कंटाळा आलाय का ?
Amhi Jari Walwa sangli madhle aslo tarihi
Ambhimanane Dakshin Satara hech naav gheto jo apla juna Satara va sangli Milun Satara jilha hota tech.Mhanun karad he naav nahi manya kadhich.Aj jari Sangli jilhyat yet aslo amhi tari amhi Juna Dakshin Satara va Satari manus hech swatala samajto
@@pythagorastheorem9238 आओ ही आस्ल जिल्हा बदलुन काय होत नस्त मी बी कोरेगाव तालुक्यातला आहे आमच्या तर कोरेगाव शहरात रेल्वे स्थानक आसुन तालुक्याचा आजिबात विकास झाला नाय तालुक्याचा एक भाग पावसाळी तर उत्तर कोरेगाव दुष्काळी पन आमी कवाच म्हनार नाय हिक्ड जायचेय आन तिक्ड जायाचेय आम्ही आमच्या जिल्ह्या बर कवाच गद्दारी करनार नाय आभीमान आहे सातारकर आसल्याचा.
only कराड .👆👆
हे सरकार नक्की स्वप्न पूर्ण करेल याची मला खात्री वाटते बोल भिडू हे चायनेल खूप छान माहिती देतात त्यांना मनापासून धन्यवाद देतो व त्यांचें आभार मानतो 🙏🙏
नाही, महाराष्ट्र खड्ड्यात घालणार...
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
काही नाही पण गडचिरोली जिल्हा विभाजन अत्यंत महत्वाचं आहे..अहेरी विभाग ते गडचिरोली मुख्यालय खूप लांब प्रवास करावा लागतो लोकांना आणि तसा या दुर्गम भागचा विकासही होण्यास खूप मोलाचं योगदान मिळेल ..गडचिरोली जिल्ह्याच्या विकाससाठी हे फार महत्वाचे आहे . .
Ya right
प्रवास तर खूप दूर चा आहेच पण रस्ते पण खूप बिकट आहेत अहेरी तालुक्यातील त्यामुळे जिल्हा झाला तर विकास आणि नागरिकांच्या सोयी सुविधा वाढतील..त्यामुळे अहेरी जिल्हा प्रथम व्हावा अशी प्रशासनाकडे मागणी आहे..
अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, अहमदनगर जिल्हा विभाजण होणे अत्यंत महत्वाचे आहे.
अगदी बरोबर आहे तुमचं.
Sangamner
Shrirampur
👍💯
👍
पुसद जिल्हा झालाच पाहिजे
जय हिंद जय विदर्भ
👍🌹
जय विदर्भ
यवतमाळ आवडत नाही काय हो
@@kaustubh_ramteke_07 यवतमाळ आवडते पण आम्हाला खूप दूर पडते (१००km)
वणी 113km
फक्त राजकारणी आमदार,खासदार,यांची सोय होईल,जनतेचा विकास किती हा विषय पण चर्चे साठी ठेवा. जय महाराष्ट्र
जेवढे जिल्हे जास्त तेवढा विकास कमी व रोजगार निर्मिती कमी कारण सगळा पैसा निवडणुकीत आणि आमदारांच्या घश्यात..
सामान्य जनतेतून आमदार झाला पाहिजे.ज्याला त्या भागातील लोकांना काय हवं नको ..भागाशी जनतेशी नाळ असलेला आमदार झाला पाहिजे
Kay faltu logic ahe.. amdar population var depend karta yed लवड्या..
नाही उलट कामे गतीने होतील.
बहुतांश जिल्ह्य़ात जाणासाठी ग्रामीण भागातील लोकाना खूप लांब प्रवास करावा लागतो.
थोड्या कामासाठी.
लोकसंख्या वाढली आहे ,वाढत आहे
@@skadam3945 pan tyasathi dusre upay ahet na jase ki garje pramane offices open kara garaj asell tithe.. evdhe jilhe mhanje prashasanachi tevdhich jobs ale parat mitra
वेडा
नवीन जिल्हे तयार होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे खुप गरजेचे आहे , हे सरकार ती इच्छाशक्ती दाखवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल....... पण नवीन जिल्हे होणे हे महाराष्ट्रासाठी खुप गरजेचे आहे.......
नवीन जिल्हे झाले पाहिजेत
अंबाजोगाई,किनवट, उदगीर तर नक्की करावेत
हे जिल्हे झालेच पाहिजे.
जास्त जिल्हे = जास्त भूगोलाचा अभ्यास🙏🙏🙏
😂😂😂😅🤦
अगदी बरोबर
जास्त जिल्हे = लोकांसाठी अधिक चांगले (as it improves convenience)🎂
शिक्षक दिसता तुम्ही?
More district...more collector..more courts..more zp... And. I.e. more expensive
केवळ १३ लाख लोकसंख्या असणाऱ्या अरुणाचल प्रदेशात २६ जिल्हे आहेत
महाराष्ट्रात ६० तरी असायला पाहिजेत
35 district
Mg thithe taluka population 2000 asel
विकासाच्या उद्देशाने लहान आकाराचे क्षेत्र अधिक चांगले आहेत म्हणून कृपया आणखी 22 जिल्हा मुख्यालय बनवा
कराड हा जिल्हा झालाच पाहिजे कराड हा साताऱ्याहून खूप मोठा आहे अनी जिल्हा होईल म्हणून कराड मधील खूप कमी थांबवले आहेत MH50 कराडकर 🙏
झाटभर तुझी उंची तर आहे तुझी pk पिउन काही पण बरळु नकोस 😂
प्रशासकीय कारभार सुलभ आणि सुरळीत व्हावा
असे वाटत असेल तर राज्यातील काही जिल्ह्यांचे विभाजन करुन नवीन जिल्हा नीर्मीती होणे आवश्यक आहे.
खूप छान माहिती दिलीत... 16 मि. नॉन स्टॉप बोलत होतात पण थोड ही बोर झालं नाही... Keep it up... 👍👍👍
खूप चांगली माहिती दिली ❤❤❤
ही माहिती MPSC साठी खुप महत्वाची आहे
JAY mpsc
जनतेच्या सुख-सोयी साठी लहान - लहान क्षेत्र करुन नवीन जिल्हे निर्माण केले तर, स्थानिक खासदार , आमदार या लोकप्रतिनीधींना जनतेपर्यंत जावुन त्यांच्या गरजा , सुख सोयी , त्यांचे जीवनमानाचे प्रश्न याचा मागोवा घेण्यांस सोपे होईल. आणी विकासाला चालना मिळेल.पण नवीन जिल्हे निर्माण करतांना विकास झालेल्या त्यातील क्षेत्रांना आणी अविकसित क्षेत्रांना एक मापदंड न लावता त्या जील्ह्याला अधिकचा निधी देण्यांची तरतुद करावी.तसेच देशातील सर्व जिल्ह्यांना निधी देतांना ज्या जिल्ह्यातील भागाचा विकास झाला नाही.अशा जिल्ह्यांना निधीचे झुकते माप देण्यांची तरतुद करणे हे ही तितकेचं महत्वाचे.आणी खासदारांना निधी देत असतांना त्यांना प्रमाण म्हणुन समान निधी देता ते पण चुकीचे आहे.संबधित जिल्ह्याच्या खासदारांनी आपल्या जिल्ह्यात कोणत्या कामासाठी निधी हवा आहे.याचा आराखडा पाच वर्षाचा बनवुन केंद्रसरकारला देणे बंधनकारक करुन त्या कामावर जसे काम तसा निधी देणे.व ज्या जिल्ह्यात ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्यांना प्राधान्यक्रम त्या आराखड्यात द्यावा.म्हणजे अनुशेष भरुन निघेल. आणी त्यामुळे नक्कीचं जगापुढे एक सुंदर भारत निर्माण होईल.यासाठी प्रयत्न असावेत.परंतु सत्तेत बसलेले राजकीय पक्ष/ नेते भेदभाव करुन स्वत:च्या खासदार / आमदाराला त्या भागांत जास्त निधी देतात. हा भेदभाव पुर्विपासुन चालत आला परंतु ज्या प्रधानमंत्र्याकडुन होणारं नाही असे वाटत होते?पण त्यांनी सुध्दा त्याचं पध्दतीने काम केले.यातीन असे सिध्द होते की, सगळे एकाचं माळेतील मणी.पण गुरुमणी वेगळा असेल असे दिसते फक्त.पण तोही तसाचं.
पंढरपूर जिल्हा व्हावा ही मागणी व या साठी zp मधून प्रस्ताव पास झाला आहे हे आपण सांगितलं नाही...
नविन जिन्हे स्थापन झाले कि स्थानीय जनतेला त्याचा फायदा होतो, वेळ, पैसा वाचून पायाभूत सुविधा मधे निश्चित विकास होतो
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
@@Timakiwala ja zhop ata
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
होणारच नाही
No
Kaa br naahi aahe
Ok
Honar❤
Karad - satara will remain one
सोलापूर चे विभाजन करून पंढरपूर
2 अहमदनगर चे विभाजन करून शिर्डी
आणि नाशिक चे विभाजन करून मालेगाव
4 नांदेड चे विभाजन करून kinawat एवढे चारच जिल्हे व्हावेत असे वाटते.
खरय पंढरपुर जिल्हा झाला पाहिजे
Beed -Ambajogai pan hoyla pahije
ताई बुलढाणा जिल्हा मधून खामगाव जिल्हा झाला पाहिजे ही मागणी पण खूप जुनी आहे त्यावर देखील प्रकाश टाकावा 🙏🙏🙏🙏🙏🙏
💝👍👍👍
bhau kahi fayda nahi...aaplya विदर्भाची गोष्टच होत नाही इथ...वेगळा विदर्भ हाच एक उपाय
..जय विदर्भ 🙏🙏
जीव इचलकरंजी😍 श्वास कोल्हापूर❤️
कोल्हापूरच विभाजन म्हणजे आमचं देह आणि आत्मा वेगळं करण्यासारखं आहे.
शाहूवाडी ते शिरोळ आणि गगनबावडा ते चंदगड एकच #कोल्हापूरकर MH09
🚩🇮🇳🚩हरिओम जिल्हे वाढ केल्यास आणि तें पण छोटे छोटे झाल्यास प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि लोकांच्या तक्रारी कमी होऊन देशाची प्रगती होऊ शकते. 🚩🇮🇳🚩जय हिंद. 🚩🇮🇳🚩
मी तर म्हणते विदर्भ राज्य च वेगळे झाले पाहिजे⭐
पटेल मॅडम कृपया महाराष्ट्र तोडायची भाषा करू नका
अंबाजोगाईत जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय कार्यालय आहेत
Ithe beed la aajun railway nahi mag ambejogai zilha karun punha ambejogai la railway aana mahnun aandolan kartil
मालेगावात पण आहेत
@@vlogs3131 malegaon ambejogai peksha 10 pat mothe aahe😄😄
सगळे जिल्हे वेगळे करायची मागणी करत आहेत पण फक्त कोल्हापूरकरणा वेगळा जिल्हा नको आहे !! अभिमान आहे कोल्हापूर चा असल्याचा ।।।।
आजरा चंदगड गडहिंग्लज यांचा ही विचार करा
Shirol Kurundvad la Sangli la jodnyachi khup divsanchi magani ahe.....
@@bhagwanawale6713 अजिबात नाही कोल्हापूर सांगली रोड ने जिल्ह्याच्या ठिकाणी तू 45 मिनीटात पोहचतो इतर बससेवा रेल्वे आहेत भविष्यात वाढणार आहेत आता इचलकरंजी बस सेवा सुरू होईल त्यामुळे काही गरज नाही
@@sureshgawade9129 मुळात इचलकरंजी आणि कोल्हापूर अस विभाजन होऊ शकत नाही केलंच तर कोल्हापूर आणि गडहिंग्लज अस करावं लागेल पण लोकसंख्या गडहिंग्लज आजरा इकडे कमी आहे आणि करवीर,हातकणंगले, शिरोळ,कागल शाहूवाडी इकडे अतिजास्त आहे थोडक्यात भौगोलिक परिस्थिती नाही त्यामुळे पुढील 25 वर्षे विचार सोडा
100 %.... कोल्हापूर चे विभाजन नको
१० वर्षापासून ऐकत आहे की आमचं उदगीर जिल्हा बनणार म्हणून कंटाळा आलंय आता एकूण एकूण🤣
बरोबर
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभुमी असणार कराड हा जिल्हा व्हावा ही मागणी खुप वर्षाची आहे
Achalpur kevha honar
यशवंतराव साहेबांची जन्मभूमी आजच्या सांगलीत आहे व कर्मभूमी अवघा हिंदूस्थान आहे.
आता बोला!
😂😂 seperate country ghya ki
Tasa pan nai contribute nai karat tumcha district
कऱ्हाड जिल्ह्याची निर्मिती करून त्यामधे कडेगाव,पलूस, शिराळा,वाळवा हे तालुके घेण्यात यावे.आणि कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे दोन वेगवेगळे तालुके निर्माण झाले पाहिजेत
Karad Jilha zala tar bara hoel pan tyala Dakshin Satara(walwa,shirala,Patan,karad) ase nav denyat yave Karan apli olakh pusta kama nae
कराड जिल्हा झालाच पाहिजे
सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व
सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kadegao
Mandesh- Atpadi Khanapur
Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal..
Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@@kiranshindesk एक काम करा की सांगली जिल्ह्यात पूर्वीसारखा सातारा जिल्ह्यात घ्या की तेवढेच दोन-चार तालुके का न्यायालय
तुम्ही आमच्या सांगली जिल्ह्यातील तालुके का मगलय आणि जरी मागितला तर दक्षिण सांगली होऊदे
आमचा अखंड कोल्हापूर म्हणतो,,, आम्हला कोल्हापूर असलेचा गर्व आहे
आजरा चंदगड गडहिंग्लज यांचा ही विचार करा.
@@sureshgawade9129 ajara taluka .. Kayam kolhapurat ch rahil🔥💖... कोल्हापूर चा कोकण आमचा आजरा😍
Shirol Kurundvad Sangli la jodnyachi khup juni magani ahe ....
@@bhagwanawale6713 भाई जी video तू आता पाहिली ती मागणी होते कारण अंतर जास्त आहे 150-200km अंतर आहे शिरोळ कोल्हापूर अंतर किती??
@@sureshgawade9129 विचार करणे गरजेचे आहे कारण कोल्हापूर चे नेते मत मागायला येतात पण काम करत नाहीत. कोल्हापूर मध्ये राधानगरी, भुदरगड, चंदगड,गडहिंग्लज आणि आजरा. यांचा जिल्हा होणे गरजेचे आहे नाव ठेवा south kolhapur
सातारा जिल्हा फुटनार नाही
खंडाळा ते कराड आणी माण ते महाबळेश्वर सर्व सातारकर एक आहेत आणी एकच राहनार.
एक तर आमचे भाव बंध तिक्ड सांगली तयार होउन तिक्ड गेलेत आता आजुन विभाजन नको. आम्ही सांगली मधिल लोकांना सातारकरच म्हंतो आप्ली लोक आपल्या पासून लांब गेले की वेदना होतात.
आता कराड नको.
पंढरपूर व तुळजापूर देवस्थान असल्यामुळे पण हे तालुके जिल्हे व्हायला पाहिजेत व रेल्वे लाईन वर यायला पाहिजे व तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर तेथे येणाऱ्या भाविकांची व्यवस्था झाली पाहिजे
जिल्हा अंबाजोगाई 🚩
💯
ही खूप जुनी व रास्त मागणी आहे.सद्य परिस्थितीतीत शासकीय कामांसाठी शंभर सव्वाशे किलोमिटर अंतरावर बीडला जावे लागते,जे गैरसोयीची आहे.
Ambajogai 💯
latur Ambajogai beed railway marg jhala pahije
BolBhidu , I love ur content and would like to request you to make an informative video about the new municipal corporations that could establish in Maharashtra.
अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्य पूर्ण माहीती दिलीत... मुळात जिल्हा निर्मिती हा कळीचा मुद्दा आहे... निर्मिती करतांना सर्वप्रथम भौगोलिक दृष्ट्या जिल्हा मुख्यालया पासुनचे जि.चे शेवटचे टोक किती कि.मी. अंतर हा मुख्य बिंदु धरला पाहीजे... त्यानंतर लोकसंख्या. आणि लोकांच्या गरजा या लवकरात लवकर पूर्ण करायला हव्यात..
आकाराने मोठे जिल्हे लहान करा
गडचिरोली जिल्ह्यातुन अहेरी तालुक्याला जिल्हा करा. अत्यंत गरजेचे आहे. गरिब व आदिवासी यांना खूप त्रास होतो आहे.
खूप जास्त महत्वाचं आहे हे
अहेरी जिल्हा होणे गरजेचे आहे...
Aheri la maza mitr rahto bhau kadachit odhkt asal tyala
खुप छान माहिती दिली छोटे जिल्हे नियोजन करणेस बरे होतात संपर्क सुविधा दळणवळण सर्व सोयीचे होईल धन्यवाद
हा विषय खूप मोठा आहे समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद
आपण अतिशय सुस्पष्ट आणि सखोल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
विदर्भ वेगळा करून दाखवा आधी
तेच खूप उपकार होतील आमच्या वर...
इकडे अख्खे 4 जिल्हे पावसाने खाल्ले तरी एक रुपयाची मदत नाही केली...
आणि हेच तिकडे असते तर आत्ता पर्यंत पॅकेज जाहीर झाले असते....
😡
तुमही निवडुन देतां त्यांचच सरकार आहे तरी रडता का बे
विदर्भ वेगळा होऊ देणार नाही 💯
brobr bhau..jay vidarbha 🙏
जय विदर्भ
Dada apn vidarbhatle ek navv mhanun ch disto ya lokana tikdyachya lokanchi kay awata aahe te nahi mahit kunaala
Khooop kamal video! Itki jasta mahiti Kashi Kay milawlis g? Highly impressed by efforts!🙌🏻
छान अभ्यास पुर्ण माहितीचा खजिना सादर केलात
असेच माहीतीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत.
आपल्या माध्यमातून सविस्तर माहिती मिळाली, धन्यवाद.
पंढरपूर जिल्हा होणे गरजेचं आहे
Agree
मला नाही वाटत होईल कारण डोळ्यासमोर आहेत..
@@shreemanvijuu करमाळा पासुन जिल्हा ठिकाण 150 किमी आहे पंढरपूर ला जिल्हयाचा दर्जा मिळाल्यास माढा करमाळा माळशिरस सांगोला तालुक्याचे वर्गीकरण पंढरपूर जिल्हा त होईल
@@shreemanvijuu माढा व करमाळा या दोन तालुक्यात कुर्डुवाडी तालुक्याची निर्मिती माळशिरस मधून अकलुज तालुका व बार्शी तुन वैराग तालुका ची मागणी खुप दिवसापासून आहे
राजकारण म्हणून काही तरी गोष्ट नांदतीय पंढरपूर मध्ये ती गोष्ट सासुरवास करणारच पंढरपूर च्या विकास रुपी पुत्राचा जन्म होईला..
ज्या जील्हांचे क्षेत्रफळ १०००० पेक्षा जास्त आहे त्यांचं विभाजन करायला काही हरकत नाही , कारण प्रशासकीय सोय महत्वची. तालुका चे ठिकाण जील्ह्यापासून १०० km पेक्षा जास्त असणे सोयीचे नाही.
Malegaon because it is the only city which has Municipal corporation from a long ago and it needed to control and smooth functioning for administration
तुमचा मालेगाव जिल्हा खुशाल वेगळा करा मात्र आमचा समावेश नका करू मालेगाव जिल्हात.....एक कळवणकर
@@nsk1066 no problem
There is no big deal to form a new municipal corporation if Kalwan became a District. So on the behalf of Municipal corporation malegaon should be considered for separation and formation of District.....................Kalwankar
खामगाव शहर जिल्हा होणार 💯💯 ( जगदंबा माती की जय) 🚩🙏🙏
खामगाव जिल्हा होणारच
हो तसही सध्या सगळा निधी घाटाखाली जातो.. घाटावर तर काहीच नाही, ना रेल्वे ना विकास ना रोजगार.. खामगाव वेगळा झाला तर बुलडान्याचा ( घाटावरचा) विकास होईल..
प्रतापराव जाधव साहेब आहे तो पर्यंत तरी नाही होत
Jhalach pahije
Mi Buldanakar ❤️
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे विभाजन होऊन इस्लामपूर आष्टा तालुका व्हावे व कराड जिल्ह्याला जोडावेत
Ani madhech shirala kuthe jodaycha?
आष्टा पलूस तालुक्यात यायला पाहिजे
कराड जिल्हा झालाच पाहिजे
सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व
सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kadegao
Mandesh- Atpadi Khanapur
Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal..
Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@@bhagwanawale6713 sangali ani Miraj he दोनच तालुके राहतील जिल्ह्यामध्ये
सर्वांगीण विकासासाठी नविन. जिल्ह्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे.
any one from ambajogai here ?
I m from ambajogai n really it's like a paradise for me but I'm living in latur since 10 months for studies.
Neet aspirant😂
@Utkarsh Neharkar yes..😅
@@vaishnavisonwane04 Utkarsh neharkar bro not utkarsha
Beed❤️
I think Ambejogai is only 50 km from latur and 95 km from beed so ambejogai tahshil should connect to latur district
जिल्हा निर्मिती विषयी ची अगदी सखोल माहिती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली यासाठी आरती मॅडम तुमचे विशेष अभिनंदन🙏
नागपूर जिल्यातून काटोल जिल्हा निर्मिती आहे का?
पंढरपूर जिल्हा तर पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे तालुका लेवलचे करकंब तालुका होणार याची चर्चा खुप वेळा ऐकतोय
Buldhana Khamgaon is larger than Buldhana in comparison geography as well as population, british concider Buldhana as a district just for concidering tourists place, to reach Buldhana for offical is not even possible for citizens as it's on Mountain range it's takes a lot time to reach out there, but Khamgaon is a central place for district citizen who's living in any corner.....
So Khamgaon district will be make as soon as possible cause it's essential
👍 khamgaon
Make Maharashtra into 4 Marathi states..
Marathwada Khandesh..
Vidarbha.
Kokan Deccan.
Mumbai.
Our town , undri is at same distance from buldhana and Khamgoan 😅....so no problem, full support 😂❤
हि बातमी फक्त तुम्ही दाखवली बद्दल धन्यवाद..! 🙏🙏
मध्ये प्रदेश,51जिल्हा आहेत,12 कोटी लोकांसाठी 55,60, केले पाहिजे,विकास गतिमान होई ल.🙏🙏
assam having 35 district
बापरे ?
मी तर आजच ऐकतोय हे.
म्हणजे ठराविक तालुके, शहरे सोडून अख्खा महाराष्ट्र दुर्लक्षितच राहिला.
नकाशासह सांगितले असते तर अजून छान वाटल असत.
अजुन जिल्हा तयारच नाजी तर नकाशा कोण निर्माण करणार?
मॅडम तुमची सहनशीलता खुप चांगली आहे कारण तुम्ही काही ही पेपर समोर नसताना तुम्ही खुप चांगले वकुत्व आहे पाठांतर करन सोप नाही तेव्हा तुमचे खुप आभार
VERY IMP INFORMATION....., GOOD EXPLANATION
DD सह्याद्री वर त्या मॅडम बातम्या देत नाहीत का सेम तश्याच बोलता तुम्ही एकदम मस्त 👌👌
Nice info
Nagar and Beed and Malegaon required do be divided since people need to travel more distance to take Government services
खूप छान माहिती दिली ताई आपण
खूप सखोल अभ्यास आहे 👌👌👍
फक्त कोल्हापूर असा एकच जिल्हा आहे की , तिथे विभाजनाची कोणतीही मागणी होत नाही . कारण कोल्हापूर आमचा श्वास आहे.
Kolhapur is Brand
Only MH 09❤
अजून यांनी मंत्रिमंडळ तयार नाही केलं , हे काय करणार हे काम
उपयुक्त माहिती आहे.
Super journalism...pls keep english subtile so more people will involve.
बाकी जिल्ह्यांचे काहीही असो , पण अहमदनगर मधून एका जिल्ह्याची निर्मिती शंभर टक्के होणार आहे , त्याचे नाव शिर्डी किंवा संगमनेर राहील , म्हणजे आम्हा कोपरगावकरांना जवळ होईल.
Shrirampur he Center hoil
Shrirampur
SHRIRAMPUR
श्रीरामपूर 💯
अगदी बरोबर साहेब
अंबाजोगाई 💕
very good information and very well presented
उत्तम अभ्यास आहे तुमचा 👍👍👍👍👍
बेळगाव बद्दल बोला जीव तुटतो आमचा, बेळगाव, निपाणी, संकेश्वर add करा महाराष्ट्रात
इकडे गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याचं ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून 220 किमी आहे..आणि त्यातील काही गावे सुमारे 250 किमी अंतरावर आहेत..
रस्ते,उद्योग,दळनवळण,रोजगानिर्मिती, मूलभूत सोयी सुविधा अत्यंत अल्प प्रमाणात आहेत..त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात प्रथम अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे आहे..
उपयुक्त माहिती
खालील जिल्हा विभाजन विकासाच्या दृष्टीने आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे.
गडचिरोली - अहेरी
नागपूर - काटोल
यवतमाळ - पुसद
अमरावती - अचलपूर
अहमदनगर - श्रीरामपूर
पुणे - बारामती
Karad
Karad
अहमदनगर - श्रीरामपूर अतिशय महत्वाचा
अहमदनगर-संगमनेर
Shreerampur kashyala
Super voice ✌️
पिंपरी चिंचवड, जुन्नर, आंबेगाव, मावळ ,मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर यांचा मिळुन शिवनेरी जिल्हा निर्माण करावा, पुणे जिल्हा खुपच मोठा आहे.
मस्त माहिती देता तुम्ही.
या सर्व जिल्ह्यांपेक्षा अहमदनगर जिल्ह्याला अतिशय गरज आहे जिल्हा विभाजनाची
beed la pn
श्रीरामपूर 💯
🙂There will be less cost as compared to other to make ambajogai district because there are already many government offices and many other resources ..... ...
पुसद हे वाशीम जिल्ह्यात तालुका म्हणून ओळखला जातो आम्हाला पुसद हे वाशीम जिल्ह्यात पाहीजे
व बोल भिडु या चैनल चे हार्दिक हार्दिक अभिनंदन
नागपुर जिंलहा मधुन काटोल जिला होन फार जरुरी आहे
Thanks for the information 🙏
And what's a research team you have ,bhidu log 😊
ते सर्व बाजूला ठेऊन, आमच्या गावात स्म्शान भूमी उभी करा. पाऊसात किती हाल होतात ते आम्हाला चं माहित.
😂🤣
छान माहित..! 👍👍
खूपच उपयुक्त माहिती. 👌🙏🏻
अतिशय सुंदर विश्लेषण
👌👌👌👌👌