साधी पुजा करता येत नाही लग्न कसे जमवतात एक भाग म्हणजे या ताई ने लग्न जमवले तर 100%यशस्वी होईल का याचि खात्री देतिल का फक्त याचि फी ला महत्व नमस्कार धन्यवाद
ताई आपण समाजाला खूप छान प्रबोधन करतात पालक खूप प्रतिसाद देतात,मन थोडावेळ परिवर्तन होते नंतर सर्वकाही विसरून जातात एवढे चांगले भाषणं ऐकली पण अपेक्षा काही केल्या कमी होत नाही मला असं वाटतं की आता आपण कृती करणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत बदल घडवून आणायचा लग्न जुळवणी झालीच पाहिजे, टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली, निदान मुलाबाळांना हळद तर लागेल हो , दिवसेंदिवस वय वाढत जाते आहे म्हातारी झाली आहे, लठ्ठ झाली आहे, नैराश्य आले आहे, मुले आत्महत्या करत आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो, समाजाला काही घेणं देणं नाही यान कोणाचं कल्याण होणार नाही, कर्माचे भोग भोगावे लागतील यांना
त्या स्वतः ८० च्या दशकात नौकरी करुन, PhD करुन, मुलांना चांगले शिकवून , घरचा business वाढवत त्याला आंत्रराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठवले. त्यांनी बोलुंपण आणी करुणपण दाखवले.
खरच खुप सुंदर विचार ऐकायला मिळाले, एकदम सत्य परिस्थिती आहे ही
अप्रतिम, 👌धन्यवाद👍
Worth listening…spot on
अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌🌹💐
Khup chan.yogya bolat ahat.aai vadilani mulanchya sansarat garaj asel tevhach padav.
Sunder, praglbh vichar., hech vichar havet. We should inculcate in ourselves.
व्याख्यान खूपच छान झालं
RAM Krishna hari mauli
छान मांडणी...कठिण विषयावर
Khup sunder beautiful
Sundar
अप्रतिम......
Mla mazya muliche nav nondani karavayachi ahe tumacha mobile no milel ka madam. Mi tumache all vidio pahate
Thanks
Mumbai office ,any address ? phone number ? requested .Got many points to discuss
Contact details can be found at anuroop wiwaha portal. www.anuroopwiwaha.com/Contacts.aspx
मला मुलासाठी तुमच्या संस्थेत नाव नोंदवायचे आहे, no मिळेल का
Vastavadi lecture thank you mam
🙏🙏🙏👌👌👌👍👍👍🥰
I am in south Mumbai
Mast
साधी पुजा करता येत नाही लग्न कसे जमवतात
एक भाग म्हणजे या ताई ने लग्न जमवले तर 100%यशस्वी होईल का याचि खात्री देतिल का
फक्त याचि फी ला महत्व नमस्कार धन्यवाद
Samajsudharak 😂❤
British puppets
Nice
ताई आपण समाजाला खूप छान प्रबोधन करतात पालक खूप प्रतिसाद देतात,मन थोडावेळ परिवर्तन होते नंतर सर्वकाही विसरून जातात एवढे चांगले भाषणं ऐकली पण अपेक्षा काही केल्या कमी होत नाही मला असं वाटतं की आता आपण कृती करणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत बदल घडवून आणायचा लग्न जुळवणी झालीच पाहिजे, टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली, निदान मुलाबाळांना हळद तर लागेल हो , दिवसेंदिवस वय वाढत जाते आहे म्हातारी झाली आहे, लठ्ठ झाली आहे, नैराश्य आले आहे, मुले आत्महत्या करत आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो, समाजाला काही घेणं देणं नाही यान कोणाचं कल्याण होणार नाही, कर्माचे भोग भोगावे लागतील यांना
Job karnari nakoch khup tan hoto
Fee khup ghetat ase kalale
Hi
👌👌👌
Lecture dyayla kay jat?pratyek ayushya tyache challenges vegale ahet...ya khup ch magchya pidhichya ahet...
त्या स्वतः ८० च्या दशकात नौकरी करुन, PhD करुन, मुलांना चांगले शिकवून , घरचा business वाढवत त्याला आंत्रराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठवले. त्यांनी बोलुंपण आणी करुणपण दाखवले.