मुंबई तुमची - भांडी घासा आमची..I Dr.Babasaheb Ambedkar I अभिव्यक्ती I Abhivyakti

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • मुंबई तुमची - भांडी घासा आमची..
    मग असा शिकवला धडा !
    मा.बाबासाहेबांच्या लिखाणाची लिंक :
    emarmik.com/ba...
    #babasahebambedkar #mumbai #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Komentáře • 1,3K

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Před 4 měsíci +523

    तसे पहाता बाबासाहेब हे पुण॔ भारताचा विचार करत होते.पण जेंव्हा मुम्बई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे कळताच.मुम्बई ही भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राची कशी आहे हे बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीमतेचया जोरावर पुराव्यानिशी सिद्ध केले.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

    • @yuvrajkamble1752
      @yuvrajkamble1752 Před 3 měsíci +3

      जयभिम मस्त

    • @Divyabharti776
      @Divyabharti776 Před 3 měsíci

      Ethe fkt tyani satyachi baju mandli aahe ....bhartacha prashnach yet nahi ethe

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 Před 3 měsíci +5

      ​@@Divyabharti776
      आपण बाबासाहेबांचे 25 November 1949 चे संविधान सभेतील भाषण ऐकावे किंवा वाचावे महणजे बाबासाहेब सपूर्ण देशाचाच विचार कसे करत होते हे लक्षात येईल.

    • @chandanesampat1832
      @chandanesampat1832 Před 2 měsíci

      ,👌

  • @prashantrane13
    @prashantrane13 Před 4 měsíci +326

    आजही महाराष्ट्रद्वेष्टे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न करीत आहेतच.
    छान विश्लेषण सर. जय महाराष्ट्र!

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 Před 3 měsíci +1

      Gele 20 varasha pasun shivsena ne bmc madhe rahun mumbai madhun marathi manus hakalnyach kam kel aahe fakat shivsena ne 😢😢😢😢

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci +1

      @@swapnilnerkar8405 tu aand bhakt disat ahes BJP cha nerkar😂😂

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 Před 4 měsíci +125

    डॉ. बाबासाहब आंबेडकर

  • @hitendraingale462
    @hitendraingale462 Před 4 měsíci +504

    येथून पुढे गुजरातचे आमदार, खासदार, नगरसेवक, महाराष्ट्राच्या मराठी लोकांनीं निवडून देऊ नये.

    • @surajparab7376
      @surajparab7376 Před 4 měsíci +19

      सर मुंबईत किती प्रभागात मराठी मतदार उरला आहे? तो केव्हाच मुंबई बाहेर फेकला गेलाय

    • @BhagyashreeNivdange
      @BhagyashreeNivdange Před 4 měsíci +14

      Mumbai Maharashtra chi shan aaahe , sarv marathi ahet Maharashtra madhe
      कमळ नाही आले निवडून तर महाराष्ट्र राज्य , कामगार वर्ग आणि भारत देश सुरक्षित राहील
      नाही तर राज्य काय देशाला ग्रहण लागले आहे, अर्ध्या पेक्षा जास्त देशी काम / यंञणा विकली आहेत. राहिले आहे ते निवडून आले की पुर्ण होईल. कायदा बदलून भारत सरकार न राहता मोदी सरकार होईल . म्हणून खा प्या द्या घ्या मत मात्र भाजप ला नका करू 🙏🙏👍👍

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 Před 4 měsíci

      Kendratungujratilokanahaklatarachdeshvachelnahitardesyache
      Tukadehonarlokshyahivachnarnahi

    • @vikaskadam4820
      @vikaskadam4820 Před 4 měsíci +3

      वाढत्या कुटुंबामुळे काही मराठी मतदार जरी मुंबई बाहेर (कल्याण आणि विरार पर्यंत) गेले असले तरी आजही या सर्व महाराष्ट्रद्रोही लोकांविरोधात मराठी मतदार एक झाला तर हे काहीही करू शकत नाहीत. नाहीतर हे मुंबई विकायला मोकळे होतील. काही मराठी लोक आज यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात. ते कोण आहेत हे सर्वांना माहित आहे.

    • @open_challenge007
      @open_challenge007 Před 4 měsíci

      मोदी, शहा, किरीट सोमय्या सोडून

  • @sulbhameshram9752
    @sulbhameshram9752 Před 4 měsíci +867

    अर्थतज्ञ ..धर्म ...पाणी विज ..कामगार कायदा..नदीजोड प्रकल्प ..प्राचीन बौद्ध धम्म जमीनीतून उखडून काढला..महिला अधिकार ...पत्रकार ..ग्रंथकार लेखक...नेता..कायदेतज्ञ ..सगळीकडे सर्वव्यापी आंबेडकर देशातील एकमेव व्यक्ती आहेत. ❤ कोणीही इतका सर्वव्यापी नाही हे मान्य करावच लागेल .जयभीम ❤

    • @rahul2824q
      @rahul2824q Před 4 měsíci +25

      Barober ahe ❤

    • @jitua394
      @jitua394 Před 4 měsíci +30

      💯 खर आहे

    • @mhstarworld1288
      @mhstarworld1288 Před 4 měsíci +17

      जय भीम 💙💙💙

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 Před 4 měsíci +34

      खर आहे, ज्ञानाचा अथांग सागर फक्त बाबासाहेब

    • @ScientificZoom
      @ScientificZoom Před 4 měsíci +14

      Jai Bhim 🎉

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Před 4 měsíci +203

    दलाली हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. या दलालीमध्ये ते देश विकायला सुद्धा कमी करणार नाहीत. सध्या काय सुरु आहे देशात?

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 Před 4 měsíci

      याला मराठे पण जबाबदार त्यानं पण गाडा

    • @babajiwatotejiwatode362
      @babajiwatotejiwatode362 Před 4 měsíci +1

      मा आदरनिय सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान त्यात यशवंत राव चव्हाण महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री याचं सुध्दा मोठं योगदान आहे आपण छान माहिती दिली धन्यवाद

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 Před 4 měsíci +91

    मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्रात दिसत नाही . हे अत्यंत दुदैवाने म्हणावे लागत आहे.
    आपण सर्वांना माझा क्रांतीकारी जय महाराष्ट्र आणि जय भीम !

  • @pradipshinde8296
    @pradipshinde8296 Před 4 měsíci +152

    डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा मित्र आणि यांच्या मुळे महाराष्ट्र निर्माण झाल आणि व्रिनम अभिवादन

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 Před 4 měsíci +135

    अभिव्यक्ती, नांवातच सर्व काही आहे.. किती किती उपकार आहेत डॉ बाबासाहेबांचे, हे तुमच्या एपिसोड मधुन माहीत होते. आणि किती नीच वृत्तीचे लोक आहेत की जे महीला असो की पुरुष डॉ बाबासाहेबांचा तिरस्कार करतात. भारतरत्न तेच शोभतात.. ऐरेगैरे नाही.. धन्यवाद साहेब.

  • @manojtayade1404
    @manojtayade1404 Před 4 měsíci +131

    विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम

    • @bhagwanmagar6
      @bhagwanmagar6 Před 4 měsíci +2

      Very true

    • @SG-pm9qw4kx5w
      @SG-pm9qw4kx5w Před 3 měsíci +1

      विश्वात कोण ओळखतो

    • @satish.manure9041
      @satish.manure9041 Před 23 dny

      ​@@SG-pm9qw4kx5wbarak obama bhartat yeun mhanto jar babasaheb ambedkar amchya deshat janmala ale aste tar ahmi suryala babasaheb nav dile aste , tar bharat sarkar chya surve nusar tabbal 152 deshat bhim jayanti sajri hote . Tar USA chya president la babasahebanchi kimmat mahit aahe , tar durdev tumchya sarkhya sadlelya mendu la babasaheb samajlech ny 😊

    • @satish.manure9041
      @satish.manure9041 Před 23 dny

      ​@@SG-pm9qw4kx5wtu kona cha dp thevlas tyana maharashtra baher kon olkhato ka?😊

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 Před 4 měsíci +68

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठेही अन्याय होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर आणून न्याय मिळवून दिला आणि त्याचे कधीही श्रेय लाटले नाही ही वस्तुस्थिती आहे
    शाहू फुले आंबेडकर की जय
    जय भीम
    हा वास्तव एपिसोड आणून लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरा वरील प्रेम व्यक्त केले आहे

  • @mitrajitrandive5061
    @mitrajitrandive5061 Před 4 měsíci +53

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नक्कीच मोठे आहे.... आताच्या गद्दारानी हे नक्कीच एकावे...
    फार छान व चांगलीं माहिती.

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 Před 4 měsíci +98

    प्रांतरचना या मध्ये खूप छान बाबा साहेब आंबेडकर यांनी बोले आहेत. आपण एकदम बरोबर बोलत आहे सर आपण 🙏

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il Před 4 měsíci +55

    आपलेच लांचार त्यांचे पाय चाटतात. तर जनता काय करणार. बहुजन समाज कधी जागा होईल हे समजत नाही.
    जयभिम ❤️❤️जयशिवराय 💙💙🙏

  • @DilipYadav-mu8xb
    @DilipYadav-mu8xb Před 4 měsíci +32

    भारतरत्न बाबासाहेब 12:32 अनंत उपकार मुंबई वर आणि महाराष्ट्रावर आहेत आपल्याला विनंम्र वंदन.

  • @vishalgaikwadgeo
    @vishalgaikwadgeo Před 4 měsíci +30

    मुंबई ही महाराष्ट्राची होती आणि महाराष्ट्राची राजधानी राहणार..2024 या भाजपला आम्ही चांगला धडा शिकयू ... जय शिवराय.. जय भिम.. जय महाराष्ट्र ..🚩🇪🇺🇮🇳.. खूप आभार आपले ही माहिती नवीन पिडीला देण्या बदल..

  • @vishalsurve6291
    @vishalsurve6291 Před 4 měsíci +172

    दादा आता ही परिस्थिती तशीच आहे! पण त्या लढ्यासाठी 107 हुतात्म्या झालेल्यांना निवांत नम्रपणे अभिवादन करतो त्यांच्याच बलिदाराने महाराष्ट्राला मुंबई भेटली आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व सर्वत परी कार्य... दाखले फेकून जिगरबाज महाराष्ट्र प्रेमी देश प्रेमी 🙏

    • @user-dg5wr1he7e
      @user-dg5wr1he7e Před 4 měsíci +5

      खूप छान स्पष्टीकरण

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 Před 4 měsíci +1

      Sanyukta,maharashtrachya,107,karmviranna,aabhivadan,

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 Před 4 měsíci +1

      १०७ हुतात्म्यातील १७ जानेवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले ५ हुतात्मे बेळगावचे.पण तोच बेळगावसह संपूर्ण मराठी बहुभाषक (आजही आहे) मराठी सीमाभाग मात्र देशाच्या राज्यपुनर्रचनेत त्यावेळच्या म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटकात अन्यायाने डांबला.त्या अन्यायाविरोधात मराठी जनता आजपर्यंत प्राणपणाने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढते आहे. परत मा.सर्वोच्च न्यायालयातही दावा प्रलंबीत आहे. बघू आता सन्माननीय मुख्य सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे आहेत.ते तरी आंम्हाला न्याय मीळवून देतात कि आंम्हाला ताटकळत ठेवतात.कारण आजपर्यंत सीमावादावर राजकारण भरपूर झालय.आतातरी न्याय मीळेल येवढीच आतुरता लागली आहे.

    • @vishalsurve6291
      @vishalsurve6291 Před 4 měsíci

      @@rajumarve-belgaum9997 साहेब थोडक्यात सांगतो हे राजकीय शांती षडयंत्र आहे... राजकीय पक्ष पार्ट्या जातीचा काळ खेळतात आणि त्यातून लोकांना विभक्त करून ठेवतात वंचित ठेवतात परंतु सदक विवेक बुद्धीने कार्य केले तर बुद्धीने चातुर्य कमी पडेल

  • @rohanhire4419
    @rohanhire4419 Před 4 měsíci +351

    त्या १०६ हुतात्मा लोकांची शपथ त्यांना श्रद्धांजली म्हणून मी कधीही भाजपा आणि त्याला साथ देणाऱ्या राज ठाकरे ला कधीही मतदान करणार नाही. त्यांचा बलिदानाची जाणीव ठेवेन

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

    • @saritachoudhari9002
      @saritachoudhari9002 Před 4 měsíci +3

      🙏🙏🙏

    • @saritachoudhari9002
      @saritachoudhari9002 Před 4 měsíci +3

      मी पण त्यांना मत देणार नाही

    • @BomJimmy
      @BomJimmy Před 4 měsíci +3

      You are late. You voted BJP several times.

    • @user-dv5li8rl8o
      @user-dv5li8rl8o Před 4 měsíci +1

      अभिमान वाटतो तुमचा

  • @sharaddandekar1862
    @sharaddandekar1862 Před 4 měsíci +68

    चांगला विषय घेतलात . अभिनंदन. हा विषय आताच्या वातावरणात परत घेण्याची गरजच आहे.
    देवेंद्र , गडकरी ह्या सारख्या मराठी माणसांपासून महाराष्ट्राने सावध रहाण्याची गरज आहे.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 Před 4 měsíci +33

    तुमच्या सारख्या निर्भिड लोकांची गरज आहे सर.... या महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारांचा महाराष्ट्र धन्यवाद....🙏🙂

  • @sushamachavan9203
    @sushamachavan9203 Před 4 měsíci +50

    अशी वाक्य ऐकल्यावर खूप दुःख होते महाराष्ट्रातील नेतनेला कधी कळणार सर्व काही कुर्ची साठी असते का?
    स्वभिमान जगायला शिका.

    • @blackblack1553
      @blackblack1553 Před 4 měsíci

      महाराष्ट्रातील राजकारणही पुर्ण दलाल झालेत.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

  • @kumarjeet9585
    @kumarjeet9585 Před 4 měsíci +31

    Simbol of knowledge Baba Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Před 4 měsíci +34

    सर्वव्यापी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,छान विश्लेषण जय भीम सर

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před 4 měsíci +22

    बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक सजीव जीवा साठी जगण्यासाठी कायदा केला
    ते महानच होते आणि आज देश त्यांनी लिहिले घटनेमुळे छान जगत आहे प्रगती होत आहे
    जिवा साठी कायदा केला ते महान आहेत

  • @rajeshlonkar7679
    @rajeshlonkar7679 Před 4 měsíci +21

    श्री पोखरकर साहेब आपण मुंबई महाराष्ट्रात राहण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान या व्हिडिओतून आजच्या पिढीला माहित करून दिले याबद्दल आपले शतशत आभार. कपटी व स्वार्थी गुजराती मोरारजी देसाईच्या रूपाने त्यावेळी होते व आता मोदी, शहाच्या रूपाने आहेत व ते महाराष्ट्र व मुंबई बरबाद करत आहेत हे मराठी माणसाने आतातरी समजून घ्यावे. व या लोकसभेला गुजरात्यांना मराठी बाणा दाखवावा येवढीच माफक अपेक्षा.

  • @pravinpolekar8582
    @pravinpolekar8582 Před 4 měsíci +31

    खरोखरंच पोखरकर साहेब पुढिल पिढीला सदरची क्लिप खुपच माहिती युक्त आहे काळाची गरज आहे धन्यवाद

  • @manjushreejadhav3723
    @manjushreejadhav3723 Před 4 měsíci +15

    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे ही म्हणाले, मुंबईचे मुळ रहिवाशी येथील आग्री कोळी लोकांची

  • @ancientwarriors3515
    @ancientwarriors3515 Před 4 měsíci +76

    14 एप्रिल ला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त संपूर्ण जिवनपट त्यांचे कार्य यावर एक वेगळे सादरीकरण अभिव्यक्ती कडुन अपेक्षित होते.

    • @rohinishewale6815
      @rohinishewale6815 Před 4 měsíci

      Yes u r right😊

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před 4 měsíci +16

      मी सतत त्यांच्याविषयी वेगवेगळ्या निमित्ताने एपिसोड बनवत असतो. त्यामुळे जयंती किंवा पुण्यतिथीला बनवण्याचा अट्टाहास करीत नाही.. 🙏

    • @blackblack1553
      @blackblack1553 Před 4 měsíci +10

      छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबा साहेब ३६५ दीवस सकाळ पासून आठवणीत असलेच पाहिजे कीमान सामान्य मराठी माणसांसाठी.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

  • @sonasuryawanshi9771
    @sonasuryawanshi9771 Před 4 měsíci +18

    Great babasaheb 💙💙💙🙏🙏🙏

  • @user-et1un9rd8s
    @user-et1un9rd8s Před 4 měsíci +39

    सर तुम्ही खुप छान विश्लेशन केल आहे .❤

  • @arunkad56
    @arunkad56 Před 4 měsíci +38

    रवींद्र. पोखरकर. सर. 🙏. राम राम.
    सर. राज ठाकरे. याने. मोदी ला बिनशर्त. पाठिंबा देण्या अगोदर. आपले आजोबा. प्रबोधन कार ठाकरे. यांची आठवण काढायला पाहिजे होती.
    जो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आजोबांना विसरला. व मोदी. शाह समोर लोटांगण घातलं. तो मराठी माणसाचं काय भलं करणार.
    जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. जय शिवराय. जय. शंभूराजे. जय भीम. जय प्रबोधन कार ठाकरे. जय संविधान.

  • @user-lu8bw5pe1j
    @user-lu8bw5pe1j Před 4 měsíci +14

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वासमावेशक विचार अभिव्यक्तिच्या माध्यमातून आपण आमच्या पर्यंन्त पोहचवता त्यामुडे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर अधिक वृध्दिंघत हो तो बाबासाहेब खरे देशभक्त आहेत ❤❤❤❤ जय भीम ❤❤❤❤ जय संविधान ❤❤❤❤ नमो बुध्दाय ❤❤❤❤

  • @SandeepKamble-eg4ur
    @SandeepKamble-eg4ur Před 4 měsíci +14

    साहेब
    आपल्या या एपिसोड ची आतुरतेने वात बघत असतो.
    जय भीम जय संविधान❤❤

  • @prasheelbansod8016
    @prasheelbansod8016 Před 4 měsíci +23

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 Před 4 měsíci +19

    साहेब..जबरदस्त कॉन्फिडन्स ने तुम्ही माहिती सांगता...धन्यवाद

  • @UmeshJamsandekar
    @UmeshJamsandekar Před 4 měsíci +34

    ४ जुनं दादागिरी कमी होईल... शुभ सोम

  • @mythicalamyth
    @mythicalamyth Před 4 měsíci +452

    मुंबई गुजरातमध्ये स्थलांतरित होण्याची फडणवीस अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रातील काही मोठे उद्योग गुजरातमध्ये वळवून त्यांनी याची सुरुवात आधीच केली आहे.महाराष्ट्राला अशा दलालांचाही शाप आहे.

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l Před 4 měsíci +8

      Marathyancha dvesh hech Karan asel ka?

    • @mythicalamyth
      @mythicalamyth Před 4 měsíci +5

      @@user-ec2wv8jr7l Aapan lal pusna sodla tar thoda farak padu shakto nahitar maharashtra gela samja.Itar states madhe tithli bhasha nahi aali tar job suddha nahi lagat.Pan aapan bagha.Aplya mantryana dalali pasun fursat milali tar pudhla vichar kartil na.Ya dukranchi potach bharat nahit.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Před 4 měsíci +9

      वाझेगिरी, कमिशन आणि कंत्राटं टक्केवारी यामुळेच उद्योग गुजरात, दमण, गोवा आणि कर्नाटक येथे गेले.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

    • @maheshgarude2963
      @maheshgarude2963 Před 4 měsíci +6

      साहेब बरोबर बोललात

  • @user-gx9re4wm4s
    @user-gx9re4wm4s Před 4 měsíci +32

    अतिशय सुंदर जुन्या ऐतिहासिक गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्या बद्दल, खूप खूप धन्यवाद... जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान. 🙏🙏🙏✍️💐

  • @kisandhekale3538
    @kisandhekale3538 Před 4 měsíci +8

    डॉ. बाबासाहेब यांचे या देशावर व महाराष्ट्रवर खुप उपकार आहेत बाबासाहेबाना विनम्र आ वाभवादन, जय भीम जय संविधान

  • @sureshgaikwad852
    @sureshgaikwad852 Před 4 měsíci +9

    तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही सर्व एपिसोड बघितला आणि गर्व वाटला

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 Před 4 měsíci +255

    दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. हिंदू मुस्लीम भांडत बसतील आणि गुजराती मेवा खातील.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Před 4 měsíci

      मराठी गुजराती भांडत बसतील आणि मुस्लिम काश्मीर करतील. आपले लोक कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यात धन्यता मानतात. हापूस आंबा व्यवसाय मुस्लिम भय्या लोकांच्या, काजू व्यवसाय केरळीय आणि बेकरी व्यवसाय कानडी लोकांच्या ताब्यात गेला आहे.

    • @sureshchaudhari4305
      @sureshchaudhari4305 Před 4 měsíci +9

      हिंदु हिंदुभांडतील मुस्लिम मेवा खातील.

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 Před 4 měsíci

      ​@@sureshchaudhari4305 हिंदु मुस्लिम हे महाराष्ट्रात चालणार नाही कारण महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज अश्या कित्तेक थोर पुरुष ह्या महाराष्ट्रात झालेत

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d Před 4 měsíci

      गूजराती मुसलमान नाहीत काय

    • @prathameshrandive1533
      @prathameshrandive1533 Před 4 měsíci +11

      @@sureshchaudhari4305 Gujrati Khat ahet meva he konya jati dharmache loka nahit paisa hach tyancha dharma ahe

  • @amrutvitthalraokayapak.7847
    @amrutvitthalraokayapak.7847 Před 4 měsíci +29

    आज फक्त नावालाच मुंबई महाराष्ट्रात आहे. सर्व सत्ता ही गुजराती लोकांची आहे.सध्या आय.पी.एल मध्यें मुंबई इंडियन्स मध्ये किती महाराष्ट्रीयन आहेत,आणी मालक कोण आहे, यांचा थोडा विचार केला तर लक्षात येईल.

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko Před 4 měsíci

      Skill sarv player kde aste pn he haramkhor lok maharashtrtil mulana platform bhetun det nahit fkt gujrati selection.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Před 4 měsíci +1

      आपण कडवट सत्य लिहीत आहेत.

    • @nileshpendkalkar726
      @nileshpendkalkar726 Před 3 měsíci

      एकदम बरोबर बंधू

  • @prakashrane2289
    @prakashrane2289 Před 4 měsíci +13

    नवीन माहिती, बाबासाहेबाना अभिवादन

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Před 4 měsíci +10

    वेलकम शिवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Před 4 měsíci +11

    साहेब आपला मुंबई बद्दलचा मुद्दा एकदम बरोबर आहे.खूप वर्षांची ही खदखद संबंधितांच्या मनात आहे.असे वाटते.
    आणि दुर्दैव हे याला आपलेच काही दुष्ट खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वाटते.पण ते शक्य होणार नाही.

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 Před 4 měsíci +12

    एकदम चांगले विचार मांडले तुम्ही जय महाराष्ट्र

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Před 4 měsíci +190

    मुंबई आहे महाराष्ट्राची नाही कोणाच्या बापाची

    • @VijayM-qy8nw
      @VijayM-qy8nw Před 4 měsíci +1

      Aani bhandi ghasa aamchi..

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

    • @KP-wn2vp
      @KP-wn2vp Před 4 měsíci +16

      Ye Gujratatya Jara nit bol ...nahi tar Bambu ghalin

    • @manjushreejadhav3723
      @manjushreejadhav3723 Před 4 měsíci +6

      बाळासाहेब ठाकरे आठवणीत आहेत का? "बायका तुमचा पोर आमची"

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      @@manjushreejadhav3723 या गुज्जूना आता तेच दाखवाव लागेल...यांच्या बायका रोज बाहेर जातात आणि हे ढेरी घेवून भीक मागायला येतात मुंबईत...भिकारी कुठले

  • @sandeshsawant5006
    @sandeshsawant5006 Před 4 měsíci +13

    सर ,
    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण....

  • @milindgaikwad1788
    @milindgaikwad1788 Před 4 měsíci +10

    Thank you for this video..... Respect for you sir....

  • @vilasgangan5427
    @vilasgangan5427 Před 4 měsíci +7

    प्रथम तुमचे अभिनंदन. योग्य विषय योग्य वेळी निवडल्या बद्दल. "मुंबई तुमची भांडी घासा आमची " या वाक्याचा जेव्हा अतिरेक झाला तेव्हा त्या वेळी शिवसैनिकांनी त्यांना दिलेले उत्तर असे "बायको तुमची तिला पोर आमची "या नंतर मात्र ते एकदम चुप झाले. महात्मा गांधीं आणि सरदार पटेल यांच्या नंतर एक तरी गुजराती ज्याच्या बद्दल अभिमान बाळगावा असा भारतात झाला का? या गुजरात्याना धंदा, व्यापार नव्हे, करणे एवढेच जमते. आर्थिक घोटाळ्यात यांचा लौकिक. भारतातील पहिल्या औद्योगिक घोटाळ्याचा मानकरी " हरिदास मुंदडा " जो गुजराती. मुंबई महाराष्ट्रा पासुन वेगळी करण्याचे चालले होते त्यावेळी शासन काॅंग्रेस चे होते परंतु एकाही नेत्याने त्याला विरोध केला नाही. आजही महाराष्ट्राच्या अभिमानाची वा अस्मितेची चाड काॅंग्रेसच्या नेत्यांना नाही. असे इतर राज्यांतून होत नाही. ताजे उदाहरण गोव्याचे. केंद्रात भाजपचे सरकार असूनही गोवा सरकारने गोमांस विक्री चालूच ठेवली.कोश्यारीने छत्रपतींचा अपमान केला, एका तरी मराठी नेत्याने विरोध दर्शविला,शिवाय शिवसेना.संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन करुन व १०६ मराठ्यांचा बळी देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली.आंदोलन झाले त्यावेळी हे ५६ इंचवाले गुजराती रेल्वेच्या टपावर बसुन अहमदाबादला पळाले होते.समितीत कांग्रेस नव्हती परंतु दिल्लीहून "संयुक्त महाराष्ट्र मंगल कलश " आणायला मात्र काॅंग्रेस.कांग्रेस या पक्षाचा दोष नाही तर तिथे असलेल्या मराठी नेत्यांचा दोष नक्की आहे. बांधिलकी कुठल्याही पक्षाशी असली तरी नाळ राज्याच्या भल्याची व अस्मितेशी असावी. मुंबई महाराष्ट्रात राहीली तरी मराठी माणसाची फरपट थांबली नव्हती. मुंबई चा औद्योगिक विकास झाला परंतु नोकरीत मराठी माणसांपेक्षा ऊप-यांचा जास्त भरणा होता. मराठी माणसाची ब-याच बाबतीत मुस्कटदाबी होत होती म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना नसती तर खरेच भांडी घासायला लागली असती. बडोदा, अहमदाबाद या दोन्ही ठिकाणी मराठी माणसांची संख्या लक्षणीय आहे. परंतु गुजरात विधानसभेत किंवा नगरपालिकेत किती मराठी आहेत? हिच परिस्थिती मध्यप्रदेशच्या इंदौर मध्ये.या बाबतीत महाराष्ट्र म्हणजे अक्षरशः धर्म शाळा आहे.भविष्यांत ऊप-यांची संख्या विधानसभेत वाढली तर महाराष्ट्र व मराठी माणसाची स्थिती किती भयावह असेल?भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष दादासाहेब मावळंकर ,रिजर्व बॅकेचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख हे मराठी होते. गुजराती नव्हते. दानविर म्हणून अजिज प्रेमजी हे जगांत प्रथम क्रमांकावर आहेत. अदानी वा अंबानी नाही. प्रेमजी नंतर टाटांचा नंबर.सगळ्यात महत्त्वाचे या गुजरात्यांचा भारतीय सैन्यात किती सहभाग?यांच्यासाठी ईतरानी शहीद व्हायचे?
    तेव्हा मराठी तरुणांनो महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा कधीही विसर पडू देऊ नका. एक ज्येष्ठ शिवसैनिक 👍👍👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před 4 měsíci

      परखड आणि माहितीपूर्ण प्रतिक्रिया.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 Před 4 měsíci +10

    सर आपण ऐकदम बरोबर बोलत आहात उत्तम विचार मांडलेत

  • @meenachaubal1617
    @meenachaubal1617 Před 2 měsíci +1

    फार छान माहिती दिलीत. बाबासाहेब आंबेडकर तसेच प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणी सर्व आंदोलनकरते ह्या सर्वांना त्रिवार नमस्कार! त्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत.

  • @hunter.333
    @hunter.333 Před 4 měsíci +11

    खुप छान विश्लेषण ❤❤❤❤... जय महाराष्ट्र

  • @vijaysawle4942
    @vijaysawle4942 Před 4 měsíci +7

    खूपच छान माहिती मुंबई सह महाराष्ट्राची पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांचे योगदान किती मोठं आहे हे खूप चांगल्यावपद्धतीने विषद केलं

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Před 4 měsíci +8

    अतिशय... खरे आणि महत्त्वाचे विश्लेषण... जय जिजाऊ... जय शिवराय.. जय भीम... जय महाराष्ट्र...

  • @ANIVIRO_
    @ANIVIRO_ Před 4 měsíci +7

    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❣️🥀🤩💐🙌🔥🚩

  • @vinayakgawali9422
    @vinayakgawali9422 Před 4 měsíci +13

    Well said sir.❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 4 měsíci +9

    अप्रतीम व हृदयस्पर्शी विश्लेषण
    आमच्या मनातील विषय मांडला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद आपले
    राज ठाकरे नावाचं शेत कुंपण खातंय ,आपल्या मुंबई तील जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे, व ह्या दाखवायचे व खायचे दात वेगळे असणारया राज ठाकरे नावाच्या हत्ती चे दात घशात घालायला हवे
    माझी मुंबई, मी मुंबई ची
    मी मराठी, मी मराठी

    • @manojohal6398
      @manojohal6398 Před 4 měsíci

      Ha gujrat nirmaan wala khaj thakre fakt shivaji maharaj n chy naav gayun swtachy dukan chlavto pan haycha shop mdahy lok fkat bagayla jatat sale kon nahi karat

  • @AnandaDodake-mv5iw
    @AnandaDodake-mv5iw Před 4 měsíci +6

    नमस्कार जय महाराष्ट्र आपण जेव्हा एपिसोड तयार तयार केला त्याबद्दल अभिनंदन जे तुम्ही बाबासाहेबांचे या देशावरती अनंत उपकार आहेत तरीही बाबासाहेबा च्या बद्दल द्वेष करणाऱ्या लोकांना ही चपराक आहे जय भीम जय भारत

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před 4 měsíci +6

    आजचा विदियो आताच्या पिढीसाठी खूपच महत्त्वाचा आहे..आपण pdf ची link दिलीत हे चांगले केले.सर्व हुतात्माना व बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन...सर आपले मनापासुन आभारी आहे...धन्यवाद...👌👏🙏

  • @pravinharmalkar6310
    @pravinharmalkar6310 Před 4 měsíci +12

    Jai Maharashtra

  • @Nainachaudhari3835
    @Nainachaudhari3835 Před 4 měsíci +6

    Dr Babasaheb Ambedkar 🙏

  • @subodhsonawane2691
    @subodhsonawane2691 Před 4 měsíci +5

    बाबासाहेबांचे थोर उपकार आहेत भारतावर आणि महाराष्ट्रावर . अभिव्यक्तीचे कार्य खूप छान आहे तुमचे सर्व मुद्दे व्यवस्थित मांडलेले असतात

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 Před 4 měsíci +5

    जबतक सुरज चांद रहेगा बाबा साहेब अंबेडकर तुम्हांरा नाम रहेगा नमोबुद्धाय जयभिम🙏🙏🙏💐💐💐💙💙💙💙💙

  • @user-hi6mx4tt7s
    @user-hi6mx4tt7s Před 4 měsíci +6

    Great news JayBhim

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 Před 4 měsíci +7

    माझी मैना गावाकडे राहिली, अशी गीते आणि मुंबई बेळगाव कारवार निपाणी सह संयुंक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा होत होत्या, आम्हीही सहभागी असायचो,

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 Před 4 měsíci +5

    खूप छान विश्लेषण.
    बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 Před 4 měsíci +9

    खुप छान विश्लेषण, धन्यवाद

  • @vilasjadhav9783
    @vilasjadhav9783 Před 4 měsíci +6

    अभिव्यक्ती ला धन्यवाद सर ❤

  • @prafullsonkamble894
    @prafullsonkamble894 Před 4 měsíci +7

    Thanks Sir. चांगली माहिती मिळाली

  • @ExploringYT7
    @ExploringYT7 Před 4 měsíci +19

    साहेब तुमच्या या सगळ्या अभ्यासातून तरी भाजपचे उदो उदो करणार्या मराठी माणसाला
    शहानपण सुचू दे

  • @dipakmaske4917
    @dipakmaske4917 Před 4 měsíci +7

    खुप चांगली माहिती सांगितली धन्यवाद .

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 Před 4 měsíci +4

    चांगली माहीती दिली 🙏🙏🙏🙏

  • @kamalshaikh1613
    @kamalshaikh1613 Před 4 měsíci +7

    जबरदस्त,माहिती, शुक्रिया
    सुखद धक्का.

  • @dineshmithbavkar5005
    @dineshmithbavkar5005 Před 4 měsíci +6

    देशातील सर्व क्षेत्रात बाबासाहेबांचे योगदान आहे हे काही मोजक्याच लोकांना माहित आहे. त्यापैकी हा विषय सर आपण जनते समोर विस्तृतपणे मांडल्या बद्दल आणि बाबासाहेबांनी फक्त आपल्याच समाजासाठी काम केलं असा गैरसमज करणाऱ्यांना आपण त्यांचा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @ScientificZoom
    @ScientificZoom Před 4 měsíci +8

    Dr. Babasahab Ambedkar🎉

  • @vijayshinge297
    @vijayshinge297 Před 4 měsíci +7

    साहेब, बाबासाहेब या देशासाठी आणि या महाराष्ट्रासाठी अजून आणि याहीपुढे किती महत्वाचे आहेत हे खूपच छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितलं याबद्दल प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो कारण बाबासाहेबांवर इतक्या प्रभावीपणे आणि कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु मनात ठेऊन बोलणारे फारच कमी आढळतात. पण आपण कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता याही बाबतीत बाबासाहेब किती श्रेष्ठ आहेत हे या माध्यमातून सर्वांना पटवून दिलं.
    आपण सध्याची एकूणच परिस्थिती जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी जी काही मेहनत घेत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @ashvinidhaygude-kolekar6677
    @ashvinidhaygude-kolekar6677 Před 4 měsíci +4

    इतर एपिसोड प्रमाणेच हा एपिसोड देखील उत्तम झालाय सर. 😊

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Před 4 měsíci

      धन्यवाद अश्विनी 🙏

  • @Vivek_S_Jadhav
    @Vivek_S_Jadhav Před 4 měsíci +6

    जय भारत।
    जय महाराष्ट्र।
    जय भीम।

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 4 měsíci +5

    रात्रच नव्हे,दिवसही वैर्यांचे आहेत....जागा व जागता... सावधान रहा.. महाराष्ट्रीमाणसा...,
    महाराष्ट्रीपणाची जाण ,आस,आंच, असणार नेतृत्व निवडावे,
    गुजरातीधार्जिणे ... यापुढे, नकोत,पुढील पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे. शिवभूमीसुपूत्रा, वेळेवर दुःखरे सत्य सांगून सावध केलेत..जागर जारी राहो.📢🔥

  • @rohidasthombare8579
    @rohidasthombare8579 Před 4 měsíci +16

    सर्व बाबींना फङणवीस जबाबदार

  • @vickyvalvi4325
    @vickyvalvi4325 Před 4 měsíci +80

    जर गुजरात मध्ये गुजराती मुख्यमंत्री होऊ शकतो मग महाराष्ट्र मुख्यमंत्री मराठी का नाही जो मराठी माणसाची गोष्ट पुढे नेईल म्हणून मुख्यमंत्री उद्दव ठाकरे बनायला हवे ❤

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 4 měsíci +1

      टरबुज महाराष्ट्र विरोधी आहे... त्यामूळे यावेळी भाजप आणि टरबुज ला लायकी दाखवेल मराठी जनता... आजही मोदींशा आणि आपले टरबुज सारखे मराठी गुजराती मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय करत आहेत.... म्हणुन अब की बार BJP तडीपार

    • @smallthings9498
      @smallthings9498 Před 4 měsíci

      Attach cm gujrathich ahe , mhanje tyacha DNA Gujarathi ahe

    • @swapnilpawar7210
      @swapnilpawar7210 Před 3 měsíci

      Aknath shinde saheb .❤

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe3181 Před 4 měsíci +5

    मनापासून आभारी सर आपन् दिलेल्या माहितीबद्दल.आजपर्यंत डॉ., आंबेडकर यांचे बद्दल जी महिती वेगवेगळ्या माध्यमातुन मला मिळाली त्यानुसार त्यांचे योगदान सर्वांच क्षेत्रात आहे.

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog Před 4 měsíci +3

    देशाच्या क्रांती मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे

  • @user-ln9ml8tw3p
    @user-ln9ml8tw3p Před 4 měsíci +12

    खूप छान एपिसोड

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Před 4 měsíci +5

    बोधिसत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णतः जागतिक लेवल चे विद्वान बोधिसत्व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर❤ पूर्ण माहिती दिल्याबद्दल आपला मी सर्वस्व आभारी आहे धन्यवाद ❤
    ❤जय भिम❤

  • @dmystique
    @dmystique Před 2 měsíci

    साहेब...तुमची विषयाची मांडणी व शैली खूपच छान आहे...न ओरडता अगदी अभ्यास पूर्वक.
    तुमचं खूप खूप अभिनंदन.

  • @user-ue4ru8xv9z
    @user-ue4ru8xv9z Před 4 měsíci +4

    सर तुम्ही खूप छान व्हिसलेसेन केले आम्ही तुमचे अभर मानतो मेहनत करे मुरागी अंडा खाये फकीर जय भीम जय संविधान,,

  • @ranjankadam976
    @ranjankadam976 Před 4 měsíci +6

    Dhanyavaad sir changli mahiti dilya baddal

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Před 3 měsíci +2

    मराठी माणसांना कोणीही वाली नाही महाराष्ट्रातील लोक जातीमध्ये फार विभागला गेला आहे त्याची मराठी पणाची महाराष्ट्राचा अभिमान बाळगण्याची भावना पूर्ण तया गोठलेली आहे

  • @ashathorat6418
    @ashathorat6418 Před 4 měsíci +6

    छान माहितीदिली.

  • @surajgaikwad9650
    @surajgaikwad9650 Před 4 měsíci +6

    खूप छान

  • @ajitjawale217
    @ajitjawale217 Před 4 měsíci +5

    Thanks for sharing valuable contributions from Dr. Ambedkar information for Mumbai.

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 Před 3 měsíci +1

    खुप छान मांडणी, मराठी मानसा जागा हो, साहु फुले आंबेडकर विचारांचा धागा हो, जय जिजाऊ,

  • @deepakwalekar2069
    @deepakwalekar2069 Před 2 měsíci

    सत्य, सुंदर आणि सडेतोड उत्तम विश्लेषण...जय महाराष्ट्र

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r Před 4 měsíci +5

    कमी अधिक फरकाने संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 Před 4 měsíci +4

    नमस्कार साहेब. खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👏🇮🇳

  • @rajud9218
    @rajud9218 Před 4 měsíci +3

    सर ,
    आपण अत्यंत बहुमोल अशी माहिती देऊन आम्हाला जागृत केलं ,
    त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत ,
    धन्यवाद सर .

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware Před 4 měsíci +14

    मी एक गोष्ट बघितली मुंबई हे खूप महागड शहर आहे त्यामुळे मराठी लोक जॉब साठी मुंबईला न जाता पुणे ला येतात आणि गुजराती लोक हे मुंबई ला येतात. मुंबई हे शहर, पैशावाल्या लोकांचं शहर आहे इथे टाटा, बिरला,अंबानी, अडाणी, etc मोठ मोठे उद्योगपती राहतात आणि त्यातला एकपण मराठी माणूस नाही सगळे करोडपती लोक हे गुजराती,बनिया,मारवाडी असेच असतात. मुंबई मधे बॉलिवूड आहे तर त्यात पण सगळी अमराठी लोक पाहायला मिळतात. खर सांगायचं झालं तर मुंबई आहे महाराष्ट्रामधे तरी पण वाटत नाही की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत.

    • @blackblack1553
      @blackblack1553 Před 4 měsíci

      याला कारण पैशासाठी हपापलेले राजकीय दलाल, मुंबई महापालिकेत कंत्राटदार गुजराती, मारवाडी अमराठी.

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 Před 4 měsíci +3

      Sarvat adi Bollywood la. Mahashtra baher haklun lavle pahije

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před 4 měsíci +2

      Mumbai madhe trade vadhavnyasathi britishani gujrathi lokana mumbait settle kele.

    • @sunilkachure9723
      @sunilkachure9723 Před 3 měsíci +1

      आपल्याला उद्योग करायला कोणी मनाई केली नाही.
      पण मराठी लोक उद्योग करत नाहीत.
      फक्त नोकरीच्या मागे असतात.
      आणि मराठी माणसाचे मनाचे खच्चीकरण करण्याचे उद्योग मराठी च मीडिया करते.
      मराठी माणसाने स्वतःला कमी समजण्याचे काही कारण नाही.
      मराठी माणूस सक्षम आहे आणि सशक्त पण आहे.
      उगाच रडगाणी गात बसण्यात अर्थ नाही

    • @kulbhushanbhaware
      @kulbhushanbhaware Před 3 měsíci

      @@sunilkachure9723 डेंगळ्या रडगाणी नाही हे अकलेच्या कांद्या मी मुंबई ला 3 वर्ष राहिलो. विक्रोळी ,अंधेरी इथे जॉब केला, बिझनेस केला अनुभव घेतला तेव्हा बोलतोय. अंधेरीत सिंगल कॉट रेंट नी राहायला 10k आणि 15k लागतात. अर्धी salary त्यातच जात होती आणि अस वाटत होत की जस काय बाहेर च्या राज्यात आलोय का. जॉब सोडून पुणे आलो तेव्हा बर वाटल. हेच एक महाराष्ट्रा मधे शहर आहे जिथे कितीही गरीब असला तरी व्यवस्थित जगू शकते. अस मुंबई मध्ये शक्य नाही.

  • @vigneshbuchade6706
    @vigneshbuchade6706 Před 4 měsíci +3

    खरचं खुप शिकायला मिळाले ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून,आज प्रत्येक मराठी माणसाला ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे,ही माय मराठी भूमी छत्रपती शिवरायांची जन्मभूमी तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे,आज मराठी माणसाला एकत्र येऊन ह्या महाराष्ट्रद्वेशी लोकांना हकलून लावण्याची गरज आहे.