हॅलो साहेब नमस्कार साहेब मी तुमचे सगळे व्हिडिओ मन लावून ऐकत असतो आणि सत्य घटना आहे तुम्ही बोलताय मला फार म्हणजे फार फार चांगलं प्रकारे तुम्ही एक माहिती देतात समाजाला
काही झालं की भाजपा. हे असच प्रकरण आपले प.पू. पप्पू नव्हे पवार साहेबCM असताना उल्हासनगर/ बदलापूरला झालेले. एकतर्फी प्रेम असलेल्या मुलाने भर परीक्षेच्या दालनात मुलीला जीवंत जाळलेले ,मुलगा फरार! 4 दिवसांनंतर तो गाडी खाली आलेला आता तोच होता की दुसराच कोणी, त्यावेळची संयुक्तिक शंका की जनमानसात भडकलेली आग शांत करण्यासाठी टाकलेली ती एक काडी होती, हे काड्या करणारेच जाणे! रिंकू हे त्या मुलीचे नाव!
या सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे सरकारी यंत्रणा सक्षम असुनसुद्धा काम करू शकत नाही.कारण त्यांच्यावर राजकीय दबाव आहे.अशी शंका घ्यायला वाव आहे.आपले विश्लेषण मुद्देसूद व परखड आहे,पोखरकर सर
किती सहज आणि अभ्यास पूर्ण विचार आहेत तुमचे, आपले विचार जनतेला जबरदस्त हुशार आणि जागृत करणारे आहेत. तुमच्या परखड आणि स्पष्ट विचारांना मानाचा मुजरा. जय जनता जय महाराष्ट्र.🇮🇳🇮🇳
खून, दरोडे, मारामाऱ्या हे आपल्या महाराष्ट्रात नित्याचेच झाले आहे.. आता तर आमदार मंत्र्यांवर देखील हल्ले होत आहेत..आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
सर सध्याचे वातावरण बघून अत्यंत अस्वस्थता आली आहे मनाला. मी आपला नियमित प्रेक्षक आहे.तुम्हाला ऐकल्यावर होईल कधीतरी सगळे नीट असे वाटू लागते. अन्यथा सगळे संपल्याची भावना निर्माण झाली आहे
आपण ज्यांच्या पापाचा पाढा एवढ्या पोटतिडकीने वाचलात त्याची पुरेपूर शिक्षा संबंधितांना मिळो हीच अपेक्षा. रोखठोक विश्लेषणासाठी आपले अभिनंदन आणि आभार.keep it up.
पोखरकर सर आपण सत्याची बाजु मांडताय, परंतु इथे जर सरकारच असंवेदनशील असेल तर दाद मागायची कुणाकडे, त्यांना अहंकार एवढा झालाय, कुठला आमदार/ खासदार काय बोलेल याचा भरवसा नाही, गरीब जनता मात्र न्याय मिळेल अपेक्षा करुन पुढे चालते. आज देश पारतंत्र्यात असल्याचा भास होतोय. जय महाराष्ट्र.
बरोबर,है यूपी नाही तिकडे चालतंय,देवाच्या,संताच्या,धर्माच्या नावाखाली आपल्या पोळ्या भाजायच्या आणि जनतेचा बळी द्यायचा.आपली घरे भरायची समजला भीक मागायला लावायची.तेच इथे पण पण महाराष्ट्रातील सगळीच लोकं काय अशी बळी पडत नाहीत.म्हणून लोकांनी सावध राहायला पाहिजे.राजकरण्यांच्य कोणत्याही प्रकाराला बळी पडू नये.हेच चांगलं.
एकच नंबर बोललात सर ...हे खरंच दरिद्री राजकारण आहे ....या सरकार फक्त मत घ्यायचं माहीत आहे ...पण जनतेला काय त्रास होत आहे यांशी त्यांना काही देणं घेणं नाही
Sir, इतक्या पोटतिडकीने आपण बोलत आहेत तीच भावना आमची सुद्धा आहे, का हो sir हे लोक सोशल मीडिया वरील जनतेच्या प्रतिक्रिया पाहत असतीलच ना, किती कोडगे झालेत हे लोक.
जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉🎉 सरकार च अनैतिक आहे 😮अपात्रतेची सुनावणी तीन तासात होऊ शकते ती न्यायाधीश तीन वर्षे झाली तरी निर्णय देत नाही 😮न्याय व्यवस्था विकली गेली आहे 😮सामान्यांनी काय करायचे 😮 मोडाणी हटाव देश बचाव 😮😮 इंडिया आघाडी बचाव 🎉🎉🎉
*राजकारण किती विधिनिषेध शून्य पद्धतीने करता येते आणि राजकारणात किती खालच्या पातळीवर जाता येते हे या फडणवीस नवाच्या माणसाने महाराष्ट्रासारख्या आदर्श राज्याला शिकविले हे अत्यंत वाईट संस्कार केले. महाराष्ट्राचे संस्कार या माणसाने पूर्णपणे बिघडवले.
आदरणीय पोखरकर सर... नमस्कार.... नेहमी प्रमाणे " रोखठोक " ... विश्लेषण...!! पण.... " आत्मपरीक्षण " आता जनतेनेच करायला पाहिजे...!!! बदलापुराच्या घटनेचा निषेध....!!! जयहिंद...!!! जय संविधान....!!
साहेब कोलकाता बदलापूर होऊन सुद्धा कोल्हापुरातील शिये या गावात ही घटना घडते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या जाहिराती त्रिदेव म्हणून वचनपूर्ती करणार लाडकी बहीण योजना यासारखे फलक साऱ्या कोल्हापूर भर दिसत आहेत यावर काय म्हणायचे वचनपूर्ती करायला साहेब मुंबईहून कोल्हापूरला येतात अतिशय................ प्रसंग आहे हा😮😮😮😮 आणि ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतलेले आहेत त्या महिलांना सुद्धा जराही याची कल्पना नाही की जाणीव नाही लहान सहान पोरींवर अशा प्रकारचे भयानक कांड होत आहेत आणि ह्या महिला टीव्हीवर म्हणता यात आमचा लाडका भाऊ हाच असेल सख्ख्या भावाने जे काही केले नाही मुख्यमंत्री साहेबांनी ते करून दाखवले असे त्यांचे उद्गार येत आहेत काय म्हणावे अशा महिलांना
👍जनता जशी असते तसेच राज्यकर्ते मिळतात. असे म्हटले जाते.काही टक्के लोकांनी खोट्या व टुकार प्रलोभनाने निवडून दिलेल्या भिकार व गद्दार असंविधानक सरकारमुळेच सर्व जनतेला हा प्रचंड त्रास व मनस्ताप होतो आहे.
Sir तुमचे सर्व व्हिडिओ बघतो. समाज जागृती चे प्रयत्न प्रशंसनीय .डोळे उघडायला लावणारे. तुमच्या कार्याला माझा सलाम
वोट मंगनार बाबा राम गिरी चा nawa war shinde la laat
Ani satta bjp chi ali tar fadtus 🍉 CM मि पुन्नहा आलो 😂😂😂😂😂😂
100/ right
हॅलो साहेब नमस्कार साहेब मी तुमचे सगळे व्हिडिओ मन लावून ऐकत असतो आणि सत्य घटना आहे तुम्ही बोलताय मला फार म्हणजे फार फार चांगलं प्रकारे तुम्ही एक माहिती देतात समाजाला
प्रयत्न छ छानच आहेत आणि स्तुत्यही पण एकाच बाजूचे का आहेत ते मला समजत नाही
alochna Sarkarchich Keli jate re baba @@Ashutosh668
महाराष्ट्रातील जनतेने यांना राजकारणातून इतिहास जमा केले पाहिजे.
पोखरकर सर तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही सत्य परिस्थिती मांडत आहात जनतेलाही आता समजले सरकार कसे आहे
Right
Akdam satye ahe
माननीय श्री पोखरकर साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम मानाचा मुजरा त्रिवार अभिनंदन साहेब
लाईक केलं तरी लाईक होत नाही. सगळा system भाजपने आपल्या हातात घेतला आहे.....
सरजी आपल्या सारखे परखड मत व्यक्त करणार्या तुमच्या सारख्या बेडर विश्लेषकांना मना पासून धन्यवाद 🎉
अतिशय अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी विश्लेषण!☝️ पोखरकरजी, आपल्या परखड, निस्पृह रामशास्त्री बाण्याला कडक सलाम!🙏!
अभिमान वाटतोय, रोखठोक आणि सत्य स्पष्टीकरण
स्पष्टवक्तेपणा मुळे आपले विचार योग्य
वाटतात
भाजपचे नीच राजकारण सुरु आहे सद्या देशात आणि महाराष्ट्रात
काही झालं की भाजपा. हे असच प्रकरण आपले प.पू. पप्पू नव्हे पवार साहेबCM असताना उल्हासनगर/ बदलापूरला झालेले. एकतर्फी प्रेम असलेल्या मुलाने भर परीक्षेच्या दालनात मुलीला जीवंत जाळलेले ,मुलगा फरार! 4 दिवसांनंतर तो गाडी खाली आलेला आता तोच होता की दुसराच कोणी, त्यावेळची संयुक्तिक शंका की जनमानसात भडकलेली आग शांत करण्यासाठी टाकलेली ती एक काडी होती, हे काड्या करणारेच जाणे!
रिंकू हे त्या मुलीचे नाव!
अभिनंदन पोखरकर सर
योग्य विश्लेषण
अख्ख्या भारताचा दोन माणसांनी वाटोळ केलेला आहे
नरेंद्र मोदी आणि अमित शहा,,, तिसरा टरबूज
Agdi barobar bollat aapan.varchya 2 vyaktinnich sarva bighdavun ya
deshachi vaat laun takli aahe.janat
ene nehmi yanchepasun dur rahun
dusrya kontyahi partila mate dyavit
Pan ya bhampakbajana dur karave
या सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे सरकारी यंत्रणा सक्षम असुनसुद्धा काम करू शकत नाही.कारण त्यांच्यावर राजकीय दबाव आहे.अशी शंका घ्यायला वाव आहे.आपले विश्लेषण मुद्देसूद व परखड आहे,पोखरकर सर
किती सहज आणि अभ्यास पूर्ण विचार आहेत तुमचे, आपले विचार जनतेला जबरदस्त हुशार आणि जागृत करणारे आहेत. तुमच्या परखड आणि स्पष्ट विचारांना मानाचा मुजरा. जय जनता जय महाराष्ट्र.🇮🇳🇮🇳
हो बरोबर शीर्षक आहे आम्ही जनताच यांना घरी बसवणार आहोत.
हा महाराष्ट्र आहे आणि इथे शाहू , फुले , आंबेडकर , छत्रपती चा महाराष्ट्र आहे . ब्राम्हणवाद नाही चालणार इथे
@@PoojaBhure-e6v कम्युनिस्ट डुकरांपेक्षा ब्राह्मणवाद केव्हाही बरा ,बंगाल, बिहार, UP,केरळ प्रगत राज्य होती कम्युनिस्ट डुकरांनी वाट लावली
हो हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र आहे त्यामुळे गड किल्ले अतिक्रमणे काढून टाकणार😂
@@PoojaBhure-e6v Ani titkach to Ranade, Karve, Agarkar, Tilak ani Savarkarancha pn ahe na...
नपुंसक निर्लज्ज भ्रष्टाचारी फडतूस सरकारला घालून दिले पाहिजे. आपलं विश्लेषण वास्तववादी.
बेजबाबदार सरकार मुळे राज्य राज्यच काय देश रसातळाला गेला खुप वाईट अवस्था आहे.
खून, दरोडे, मारामाऱ्या हे आपल्या महाराष्ट्रात नित्याचेच झाले आहे.. आता तर आमदार मंत्र्यांवर देखील हल्ले होत आहेत..आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
खूप बेकार अवस्था करून सोडलय या नेत्यांनी महाराष्ट्राची.,
नरेंद्र मोदी सरकार बाबत पण लागू आहे.
@@rupeshborle3319फडणवीस व भाजपानी
इथं पैशाची लालच दाखवून आपल्याला फसवले जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी बोकाळली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही.गृहखाते निष्क्रिय आहे.
खर आहे साहेब आपण सादर केलेला व्हिडिओ खरा आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असे नेते आपल्याला मिळालेत.
किती परखड आणि मुद्देसूद विश्लेषण
सर सध्याचे वातावरण बघून अत्यंत अस्वस्थता आली आहे मनाला.
मी आपला नियमित प्रेक्षक आहे.तुम्हाला ऐकल्यावर होईल कधीतरी सगळे नीट असे वाटू लागते.
अन्यथा सगळे संपल्याची भावना निर्माण झाली आहे
पोखरकर सर एक दमदार निर्भीड पत्रकार....
अजब सरकार, गजब पोलीस, शाळा चालविणाऱ्या अजब संस्था, गजब सरकार सगळाकडे आनंदी आनंद !
खर आहे पोखरकर सर ना..लायक हे वास्तव जबरदस्त विश्लेषण आपण केले खूप खूप धन्यवाद सर.
मागे देखील न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नंपुसक म्हटले होते आज पुन्हा मा न्यायालयाने दिलेली पदवी आम्हाला दिली बरोबर आहे हे पुन्हा सिद्ध केले आहे.
सर्वोच्च पदी बसलेली व्यक्तीच जर संवेदनाहीन असेल तर बाकीच्यांच्या बद्दल कांहीं अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
आपण ज्यांच्या पापाचा पाढा एवढ्या पोटतिडकीने वाचलात त्याची पुरेपूर शिक्षा संबंधितांना मिळो हीच अपेक्षा.
रोखठोक विश्लेषणासाठी आपले अभिनंदन आणि आभार.keep it up.
शंभर टक्के जनताच यांना घरी पाठवेल यात वाद नाही🖕🏿🖕🏿🖕🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
जनता लाचार आहे भाऊ तु जनतेला सांगुन उपयोग नाही
पोखरकर सर आपण सत्याची बाजु मांडताय, परंतु इथे जर सरकारच असंवेदनशील असेल तर दाद मागायची कुणाकडे, त्यांना अहंकार एवढा झालाय, कुठला आमदार/ खासदार काय बोलेल याचा भरवसा नाही, गरीब जनता मात्र न्याय मिळेल अपेक्षा करुन पुढे चालते. आज देश पारतंत्र्यात असल्याचा भास होतोय.
जय महाराष्ट्र.
नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा गृह मंत्री ने देणे महत्वाचे आहे. रेल्वे अपघात झाला तरी रेलमंत्री राजीनामा देवू शकला नाही. 🙏
Naitikta?
जय महाराष्ट्र ❤.
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
सर तुमचे निर्भिड पत्रकारिता बघून मला पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली
एवढं सगळं माहित असून ह्यांच्या सभेला जनता गर्दी करते किती हा अशिक्षित पणा
सत्य परिस्थिति वर विश्लेषण धन्यवाद सर,
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो सर आपण जे सांगत आहात ते आगदी बरोबर आहे
संतांच्या केशाणा कोणी धक्का नाही लावणार .मात्र आईं बहीण ला कोणी पण धक्का लावा असे आमचे मुख्यमंत्री
बरोबर,है यूपी नाही तिकडे चालतंय,देवाच्या,संताच्या,धर्माच्या नावाखाली आपल्या पोळ्या भाजायच्या आणि जनतेचा बळी द्यायचा.आपली घरे भरायची समजला भीक मागायला लावायची.तेच इथे पण पण महाराष्ट्रातील सगळीच लोकं काय अशी बळी पडत नाहीत.म्हणून लोकांनी सावध राहायला पाहिजे.राजकरण्यांच्य कोणत्याही प्रकाराला बळी पडू नये.हेच चांगलं.
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ
आपण जनतेला जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि त्याचा उपयोग नक्कीच होईल आपला अभिमान वाटतो जयशिवराय
अगदी बरोबर बोलले सर रोखठोक विश्लेषण
A Big Salute to you Pokharkar Sir....
✋✋✋
आपल्या निर्भिड पत्रिकरितेला मनापासून सलाम
ह्या फडतूस ग्रुहमंत्र्याच्या जवळच्या माणसांन वर्ती जरी अशी वेळ आली तरी तो राजकारणात मग्न रहाणार राजीनामा देण तर लांबची गोष्ट
अगदी खरे आहे सर एवढी वाईट वेळ कधी महाराष्ट्रावर आली नाही
पूर्ण भारत देश यांनी नासावला आहे.
सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडीओ सर.... 👍
परखड विश्लेषण.
सर्व देशाचं वातावरण अस्थिर आहे.शासनकर्ते मुजोर आहेत. यांना जनताच एकदाचं चांगला धडा शिकविणार आहे.
निखिल वागळे तुम्ही खूप छान काम करत आहात🎉🎉
जनतेने मतदान करु नये आणि ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली तर बरं होईल
घटनाबाहय सरकार चा,निषेध,🎉🎉🎉
माझा लोकशाही वर विश्वास राहिलेला नाही
विद्रोही जनता पाहिजे जी ही व्यवस्था तात्काळ बरखास्त करण्याची मागणी करेल.
अगदी निर्भिड सत्यवादी लोकशाहीवादी मानवतावादी ❤❤❤❤
खूप समर्पक विश्लेषण
बरोबर आहे. यांना जनता यांना घरी बसवणार
सडेतोड आणि सटीक विश्लेषण 🙏
विद्यामंदिर ( शाळा, महाविद्यालय), आरोग्यमंदिर ( दवाखाने ) , धर्मगुरुंचे आश्रम हे ठिकाण तरी चारित्र्यसंपन्न वातावरणात असावेत, परंतु तेथेच दुष्कर्म घडताहेत.
पोखरकजी तुमचे सॅवच विश्लेषण हे भारतीय लोकशाहीला भक्कम करनारे आसते सलाम तुमच्या विश्लेषणाला
पोखरण साहेब सत्य परिस्थिती बोलत आहेत पण या सरकारचा धिक्कार असो
एकच नंबर बोललात सर ...हे खरंच दरिद्री राजकारण आहे ....या सरकार फक्त मत घ्यायचं माहीत आहे ...पण जनतेला काय त्रास होत आहे यांशी त्यांना काही देणं घेणं नाही
Sir, इतक्या पोटतिडकीने आपण बोलत आहेत तीच भावना आमची सुद्धा आहे, का हो sir हे लोक सोशल मीडिया वरील जनतेच्या प्रतिक्रिया पाहत असतीलच ना, किती कोडगे झालेत हे लोक.
खर आहे sir govt. contractor ला जाब विचारणार कोणी नाही,खूप curruption आणि क्वालिटी ऑफ वर्क affect zalay एरव्ही
आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात अराजक माजण्याची भीती प्रत्येक सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये वाढू लागली आहे.
अतिशय सुंदर विवेचन............
अतिशय सखोलआणि अभ्यासपूर्ण विशनूषशनेशनाला सलाम
जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉🎉
सरकार च अनैतिक आहे 😮अपात्रतेची सुनावणी तीन तासात होऊ शकते ती न्यायाधीश तीन वर्षे झाली तरी निर्णय देत नाही 😮न्याय व्यवस्था विकली गेली आहे 😮सामान्यांनी काय करायचे 😮
मोडाणी हटाव देश बचाव 😮😮
इंडिया आघाडी बचाव 🎉🎉🎉
भर चौकात फाशी हीच अश्या विकृत लोकांना शिक्षा असावी.
Namaskar. साहेब.❤
जब तक पिछड़े और बहुजन लोग सनातनी हिन्दू बने घूमेंगे तब तक ऐसे ही अत्याचार होते रहेंगे
खरं आहे आता थोडे थांबा मविआ सरकार आले की सगळे सुरक्षित होतिल गरीबांचे सरकार खूपच छान
तो पर्यंत थांबणार का..? अत्याचार झालेली मुलगी तुमच्या घरातील असेल तर...??
@@suvi0suvidhautha.bandmadhe.samivha.panshantet
काकू, ते मविआ सरकार जेव्हा यायचं तेव्हा येईल. तोपर्यंत तुम्ही सांभाळून रहा म्हणजे झालं.
खुपच मस्त.
first 30 secs is pure truth about our system. Thank you sir for being fearless in speaking up.
विकृती चा कळस म्हणजे राजकारणी हे लोकांना कळतय
अगदी बरोबर आहे,सर.....
*राजकारण किती विधिनिषेध शून्य पद्धतीने करता येते आणि राजकारणात किती खालच्या पातळीवर जाता येते हे या फडणवीस नवाच्या माणसाने महाराष्ट्रासारख्या आदर्श राज्याला शिकविले हे अत्यंत वाईट संस्कार केले. महाराष्ट्राचे संस्कार या माणसाने पूर्णपणे बिघडवले.
भविष्यात काधीच कुठल्याही देशाने गुजरातचा पंतप्रधान निवडून देऊ नये
गुजुंच्या hatat fakt vajan katach शोभून दिसतो..देश हातात गेला आणि वाटोळं झालं..gujaratyanna बॉर्डर वर पाठवा...
BJP hatao maharshtra bachv
राजकारणी मुर्दाड झालेले आहेत, शैक्षणिक संस्था आणि राजकारणी याचा पायाशी लोळण घेतात शैक्षनिक संस्था ' मुल्य विसतात 😢😢😢
साहेब,
वास्तववादी निर्भिड विवेचन. आपल्याला सलाम!
एक निर्भीड पत्रकार आहात सर आपण
जय महाराष्ट्र!
मी आपल्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे.
जय महाराष्ट्र!
सरजी, आपण अत्यंत आभ्यासु आणी सुदंर मांडणी करता, धन्यवाद
आदरणीय पोखरकर सर...
नमस्कार....
नेहमी प्रमाणे " रोखठोक " ... विश्लेषण...!!
पण....
" आत्मपरीक्षण " आता जनतेनेच करायला पाहिजे...!!!
बदलापुराच्या घटनेचा निषेध....!!!
जयहिंद...!!!
जय संविधान....!!
पोखरसाहेब
खरी परिस्थिती विषद केली
👍👍
असंवेदनशीलपणा नाही नीचपणा
Real fàct.
Great🎉🎉
बरोबर बोललात पोखरकर साहेब यांच्या समोर गेंडा जरी गेला तरी तो शरमेने मान खाली घालेल.
गेल्या दहा वर्षांपासून राजकारणात दरोडेखोरांच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत.
सर विधानसभा निवडणुकीत धडा लोक शिकवतीलं
पोखरकर साहेब लय भारी
साहेब कोलकाता बदलापूर होऊन सुद्धा कोल्हापुरातील शिये या गावात ही घटना घडते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या जाहिराती त्रिदेव म्हणून वचनपूर्ती करणार लाडकी बहीण योजना यासारखे फलक साऱ्या कोल्हापूर भर दिसत आहेत यावर काय म्हणायचे वचनपूर्ती करायला साहेब मुंबईहून कोल्हापूरला येतात अतिशय................ प्रसंग आहे हा😮😮😮😮 आणि ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतलेले आहेत त्या महिलांना सुद्धा जराही याची कल्पना नाही की जाणीव नाही लहान सहान पोरींवर अशा प्रकारचे भयानक कांड होत आहेत आणि ह्या महिला टीव्हीवर म्हणता यात आमचा लाडका भाऊ हाच असेल सख्ख्या भावाने जे काही केले नाही मुख्यमंत्री साहेबांनी ते करून दाखवले असे त्यांचे उद्गार येत आहेत काय म्हणावे अशा महिलांना
त्रिदेव कसले साडेतीन शहाणे --- त्यातला एक दिडशहाणा.
लोक फक्त वाट बघत आहे ह्यांना धडा शिकवणार
नालायक राजकारण्यामुळे राज्य आणि देश रसातळाला जातो आहे.
सलाम तुमच्या कार्याला.. रोखठोक निर्भाड पत्रकारिता
सर तूमचे विश्लेषण अगदी सत्य आणि परखड़
👍जनता जशी असते तसेच राज्यकर्ते मिळतात. असे म्हटले जाते.काही टक्के लोकांनी खोट्या व टुकार प्रलोभनाने निवडून दिलेल्या भिकार व गद्दार असंविधानक सरकारमुळेच सर्व जनतेला हा प्रचंड त्रास व मनस्ताप होतो आहे.
जनता १००% यांना घरी बसवेल पण EVMच्या मदतीने यांना व्यवस्थित हवा तेवढा आकडा आणता येईल.....
राजीनामा देण्या इतपत नैतिकता राहीलेली नाही या नालायकान मध्ये..
फडणवीस चा राजीनामा मागीतला की म्हणतो ममता बॅनर्जी चा राजीनामा आधी मागा हे प्रकरण महाराष्ट्रात घडला आहे
बरोबरबोलतातभाऊ
एक मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री म्हणजे तीन तिघाडे आणि काम बिघाडे.
बिजेपीरुपी शनीची साडेसाती किती दिवस चालणार? ही आता जनतेनेच मतदानास्त्र वापरून घरीच बसवली पाहिजे.तर आणि तरच भारतीय जनतेला चांगले दिवस येतील.
खरोखर सर.आपले.काम.खुप.खुप.मोलाचे.आहे