खोपडे सरांनी खूप स्पष्ट आणि परखड मत मांडले आहे. अशा अधिका-यांची पोलीस दलास खूप आवश्यकता आहे. महत्वपूर्ण विषय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पोखरकर सरांचे खूप आभार 🙏
पोखरकर सर,जे काय बिघडले आहे त्याचे कर्तेकरविते कोण आहेत हे आदरणीय खोपडे साहैबांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.राखीबहिणभावाचा हा अमानवी प्रताप..! आपले दोघांचेही अभिनंदन आणि आभार.
मुजोर राज्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी यांचेमध्ये प्रामाणिक पणा आणि कर्तव्य निष्ठतेचा अभाव असणे ही अतिशय चिंताजनक आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार आहे आणि याला जाती,धर्माला प्रोत्साहन देणारे राजकारणी जबाबदार आहेत. बदलापूर प्रकरण,कोल्हापूर प्रकरण यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.आपल्या देशात जर राज्यकर्तेच सर्व महत्वाच्या पदांवर आरएसएस संबंधित वरिष्ठ अधिकारी राज्य आणि केंद्र सरकारने बसविले आणि त्यांचेकडुन आरोपींना पाठीशी घालुन चुकीचे आणि नियमबाह्य कम करत असतील तर आपल्या देशात बांगला देश किंवा श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदरणीय खोपडे सर आपण सद्य राजकिय परिस्थितीवर अतिशय चांगलं विश्लेषण केलं आहे त्याप्रमाणे श्री.पोखरकर सर यांचेही अतिशय परखड रोखठोक राजकीय विश्लेषण असतं.आपणां दोघांचेही मनापासून आभार🙏 जय भीम 🙏जय संविधान 🇧🇴
सर तुमच्यासारखे सत्यघटनेवर प्रखरपणे आपलं मत जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न सतत.आपण करीत आहेत यासाठी कितीही श्रम पडले तरीही आपण माघार घेत नाही व सत्य परिस्थिती समजावून जनतेसमोर सांगता याबद्दल आम्ही तुमचे मनःपुर्वक आभार मानतो
पोखरकर सर व श्री खोपडे सर आपणा दोघांच्या चर्चेतून सुंदर विश्लेषण राज्याच्या वर्तमान समस्यांवर मत स्पष्ट मांडले त्यातून सरकार काही धडा शिकेल विशेषतः गृह मंत्री मनाला विचार करतील अशी अपेक्षा आहे सर सुंदर मत मांडले. धन्यवाद आपले दोघांचे.🎉🎉🎉
मा. सुरेश खोपडे हे पोलीस खात्यामधील एक आगळं, वेगळं व्यक्तिमत्व! पोलिस दलात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य लोकांना कायदयाच्या परिगात राहून मदत करणारे माजी पोलीस अधिकारी!
आजचा अभिव्यक्ती चा इपिसोड बघून अभिव्यक्ती बद्दल मनात असणारा आदर द्विगुणीत झाला. आपलं मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. त्याप्रमाणे श्री. सुरेश खोपडे सरान्चे सडेतोड,प्रामाणिक विवेचन खूपच आवडलं. असे वरीष्ठ अधिकारी दलातील हिरे असतात. ज्यामुले आर्थिक, सामाजिक मागास वर्गाला न्याय मिळतो. आपणा दोघांनाही सविनय प्रणाम जय हिंद. जय भीम.
सर अतिशय वास्तववादी विश्लेषण केलेलं आहे या पोलिसांच्या मुलीवरती असा अत्याचार झाला पाहिजे मग यांच्या लक्षात येईल आपण सेवेसाठी आहोत आता कोणाची हुजरेगिरी करण्यासाठी आहोत
सर खरतर पोलिस शाळा प्रशासन मुख्यधाप शिक्षक यांच्यावर आरोपीला वाचवणे पुरावे नष्ट करणे कर्तव्यात कसूर केली म्हणून गुन्हा नोंद करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे
खोपडे सर आणि अभिव्यक्ती सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आपण असंच मार्गदर्शन करत राहावे महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या कार्याला यश लाभो एवढीच विनंती महाराष्ट्रातली जनता खोपडे सरांचे मार्गदर्शन का महत्व देऊन ऐकावे
या गोष्टीला नुसते हे अधिकारी शाळेचे प्रशासन राजकीय नेते जबाबदार आहेत तितकेच समाज आणि इथली शिस्टम सुद्धा जबाबदार आहे.मी जनतेला का जबाबदार म्हणतो आहे तर या सर्व भ्रष्ट्र नेत्यांनी निवडणुकी आधी जर काय आमिष दाखवले तर आगोदरचे सर्व विसरून ही जनता पुन्हा अशा नेत्यांना निवडून देते.
खरंच सर....अशा स्तुत्य विचारांचे , कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यावेळी, आपल्या पोलिस दलात तयार होतील,तेव्हाच कुठेतरी हे सगळं नीट मार्गी लागू शकतं !! खोपडे सरांना एक मानाचा मुजरा 🙏
याला म्हणतात सडेतोड मुलाखत आपली परखड मतं मांडल्या बद्दल आदरणीय खोपडे सरांचं मनःपुर्वक अभिनंदन,आता जनता सुजाण आणि सजग होणं अत्यंत आवश्यक आहे,रविंद्रजी आपणास देखील खूप खूप धन्यवाद 🙏
आत्ताच जे राजकारण चालू आहे ते जनतेच्या हिताच बिलकुलच नाही ह्यांचा सगळ्यांचाच हात एका साखळदंडा प्रमाणे एकात एक असा गुंतलेला आहे तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल ??
एकदम बरोबर आहे सर. खरोखर मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस विभागात अपल्या मर्जीतले वरिष्ठ अधिकारी बसऊन नियम, कायदा ,राज्यघटना सर्व गुंडाळून ठेवून काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांचा मर्जीप्रमाणे कारभार चालू आहे .
खोपडे साहेबांचा मी मनःपूर्वक आभार मानते आणि सर जे तुम्ही कार्य करत आहात त्याबद्दल तुम्हाला मनापासून सलाम अशाप्रकारेच जनतेच्या डोक्यामध्ये जे हिंदू राष्ट्र म्हणून बिंबवले गेलेले आहे आणि त्यांना हिंदू आहे याचा गर्भ भासवून त्यांना गाजराची पुंगी दाखवली जात आहे माझ्या हिंदू भावंडांना याची समज लवकर यायला पाहिजे नाहीतर माजलेले सत्ताधीश काय करतील हे आम्ही कल्पना देखील करू शकत नाही माझी विनंती आहे माझ्या हिंदू भावंडांना परिस्थितीला समजून घेऊन यंदा तरी कोणत्या सरकारला निवडून आणायचे आणि कोणाला तडीपार करायचे हे ठरवावे लागेल जे शेजारी राहून भांडत नाहीत कधी कधी हिंदू-मुस्लीम करत नाहीत ती माणसं आज एकामेका विरोधात झुंड मध्ये एकत्र एकमेकास पाहत आहेत अक्षरशः अक्षरशः भीतीदायक ही परिस्थिती आहे आणि होणार आहे आणि यात आमच्या पुढच्या पिढीला हे सगळे सोसावे लागणार आहे
पोखरकर साहेब फार छान विश्लेषण करून घेतला रोकडे साहेबांचे देखील अभिनंदन ही गोष्ट ही बातमी महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचला फार गरजेचे आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये याचा ठसा उमटला पाहिजे जनता वाट बघते आहे फक्त त्यांना नेतृत्व करणारी व्यक्ती पाहिजे पण ती व्यक्ती सध्याच्या राजकारणामध्ये दिसून येत नाही तेव्हा कोणीतरी एखाद्या तरुणाने तरुणीने नेतृत्व करून कुठलाही पक्षाचा आधार न घेता येथून उठा आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक देखील तुमच्या बरोबर येऊ
फारच छान.श्री सुरेश खोपडे सरांचं लिखाण नेहमी समाज हिताचे आणि परखड असते.त्यांचे कार्य रचनात्मक आहे.आणि पोखरकर सरांनी त्यांची मुलाखत घेऊन सत्य स्थिती जनतेसमोर मांडल्याबद्दल त्यांचे आभार ,अभिनंदन आणि त्यांना शुभेछया!
खूपच सुंदर मुलाखत पण रश्मी व देवेंद्र ऐकून सुधारणार नाही व त्याचे भक्तुले भोकायला सुरूवात करातील. सुर्य उगवण्या आगोदरची काळरात्र आहे.एक दिवस चांगला येईल हे नक्की
एकच नंबर मुलाखत प्रमुख अधिकार पदावर आरएसएसचे लोक बसवले गेले आहेत
खोपडे सरांनी खूप स्पष्ट आणि परखड मत मांडले आहे. अशा अधिका-यांची पोलीस दलास खूप आवश्यकता आहे. महत्वपूर्ण विषय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पोखरकर सरांचे खूप आभार 🙏
I am working under supervision of IPS khopde sir
अत्यंत उत्कृष्ट पोलीस अधिकारी साहेब सुरेश खोपडे साहेब.
भयंकर आहे साहेब सर्व प्रकरण राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तक्रार दाखल करायला 12 तास लावले
आसेआधिकरिजणतेचरक्षणकाभक्षणकरयालालावनारेराकियलोकनाथोडीतरपाहिजे
पोखरकर सर,जे काय बिघडले आहे त्याचे कर्तेकरविते कोण आहेत हे आदरणीय खोपडे साहैबांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.राखीबहिणभावाचा हा अमानवी प्रताप..!
आपले दोघांचेही अभिनंदन आणि आभार.
मुजोर राज्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी यांचेमध्ये प्रामाणिक पणा आणि कर्तव्य निष्ठतेचा अभाव असणे ही अतिशय चिंताजनक आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जबाबदार आहे आणि याला जाती,धर्माला प्रोत्साहन देणारे राजकारणी जबाबदार आहेत.
बदलापूर प्रकरण,कोल्हापूर प्रकरण यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.आपल्या देशात जर राज्यकर्तेच सर्व महत्वाच्या पदांवर आरएसएस संबंधित वरिष्ठ अधिकारी राज्य आणि केंद्र सरकारने बसविले आणि त्यांचेकडुन आरोपींना पाठीशी घालुन चुकीचे आणि नियमबाह्य कम करत असतील तर आपल्या देशात बांगला देश किंवा श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आदरणीय खोपडे सर आपण सद्य राजकिय परिस्थितीवर अतिशय चांगलं विश्लेषण केलं आहे त्याप्रमाणे श्री.पोखरकर सर यांचेही अतिशय परखड रोखठोक राजकीय विश्लेषण असतं.आपणां दोघांचेही मनापासून आभार🙏
जय भीम 🙏जय संविधान 🇧🇴
जोपर्यंत हे भाजप सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत नागरिकांना न्याय मिळणार नाही फक्त आणि फक्त आश्वासन दिले जाईल
जोपर्यंत अनाजीपंत आहेत तोपर्यंत असेच चालणार
श्री सुरेश खोपड़े सर 🙏🙏
BJP hatao Desh bachao anaji hatao Desh bachao
का रे भाड्या, तुझ्यावर तो खाजव्या ठाकरे व वाकडा ऊडवून घ्यायचाय का?😂
😊ओव@@pramodmankar8425
सराचे विश्लेषण खुपच छान असती
आम्ही वाट बघत असतो पत्रकार साहेब आपल्या विडीओ ची
सर तुमच्यासारखे सत्यघटनेवर प्रखरपणे आपलं मत जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न सतत.आपण करीत आहेत यासाठी कितीही श्रम पडले तरीही आपण माघार घेत नाही व सत्य परिस्थिती समजावून जनतेसमोर सांगता याबद्दल आम्ही तुमचे मनःपुर्वक आभार मानतो
याला पूर्ण पाने फडणवीस च जबाबदार आहे,
जनतेने महासनचालक गृहमंत्री मुख्यमंत्री यांचेसमोर अंदोलन करायला पाहिजे
तुमचा अंतकरणातुन व्यक्त होणारा राग तुमच्या मनातील चाललेली घालमेल आणी तळमळ दिसते.
योग्य वेळी योग्य विषय
पोखरकर सर व खोपडे साहेब तुमचे अभिनंदन. संघ व मनुवाद्याचे कार्य कसे चालते ते खोपडे सरांनी स्पष्टपणे व परखडपणे सांगितले त्याबद्दल अभिनंदन.
खूपच वास्तवादी व सत्य भूमिका मांडली आहे,खोपडे साहेबांनी.
म्हणून फडणवीस यांनी शुक्ला यांना त्या जागेवर बसवण्यात आली आहे
योग्य विश्लेषण....
आपण योग्य आणि काळानुरूप मुद्दे समोर आणले ह्यासाठी आपले अभिनंदन
सैल्यूट खोपड़े सर!🙏
पोखरकर सर व श्री खोपडे सर आपणा दोघांच्या चर्चेतून सुंदर विश्लेषण राज्याच्या वर्तमान समस्यांवर मत स्पष्ट मांडले त्यातून सरकार काही धडा शिकेल विशेषतः गृह मंत्री मनाला विचार करतील अशी अपेक्षा आहे सर सुंदर मत मांडले. धन्यवाद आपले दोघांचे.🎉🎉🎉
खोपडे साहेबांची मोहल्ला कमिटी यांना मानाचा मुजरा
मा. सुरेश खोपडे हे पोलीस खात्यामधील एक आगळं, वेगळं व्यक्तिमत्व! पोलिस दलात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य लोकांना कायदयाच्या परिगात राहून मदत करणारे माजी पोलीस अधिकारी!
पोखरकर साहेब तुम्हाला शंभर वेळा शेलयूट
आजचा अभिव्यक्ती चा इपिसोड बघून अभिव्यक्ती बद्दल मनात असणारा आदर द्विगुणीत झाला. आपलं मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.
त्याप्रमाणे श्री. सुरेश खोपडे सरान्चे सडेतोड,प्रामाणिक विवेचन खूपच आवडलं. असे वरीष्ठ अधिकारी दलातील हिरे असतात. ज्यामुले आर्थिक, सामाजिक मागास वर्गाला न्याय मिळतो.
आपणा दोघांनाही सविनय प्रणाम
जय हिंद. जय भीम.
सर अतिशय वास्तववादी विश्लेषण केलेलं आहे या पोलिसांच्या मुलीवरती असा अत्याचार झाला पाहिजे मग यांच्या लक्षात येईल आपण सेवेसाठी आहोत आता कोणाची हुजरेगिरी करण्यासाठी आहोत
सर खरतर पोलिस शाळा प्रशासन मुख्यधाप शिक्षक यांच्यावर आरोपीला वाचवणे पुरावे नष्ट करणे कर्तव्यात कसूर केली म्हणून गुन्हा नोंद करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे
खूप छान. ह्यांनी लिहिलेली खूप वाचनीय आहेत सामाजिक परिस्थिवर योग्य मार्गदर्शन. धन्यवाद 🙏🏻
फडणवीस साहेबांची किमया
गृहमंत्र्यांच्या मुलीवर असा प्रसंग ओढवला असता तर महाराष्ट्राचे गृहमंत्री असेच वागले असते का?
सत्य परखड मत व्यक्त केलं त्याबद्द्ल शतशः प्रणाम.
तुमच्या डोळ्यापुढे अगदीच योग्य नाव आले 👌🏽👌🏽👌🏽
एकदम बरोबर साहेब
फार भयंकर आहे हे ,मेंदू सुन्न करणारे आहे, एकेकाळी सर्वात आदर्श असलेले सर्व प्रशासन,सर्व यंत्रणा असंवेदनशील ,सडली ,नासली असल्याचे दिसून येते !
बदला पूरची घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. आता या गद्दारांचा बदला आणि बदला घ्या
पोलीसांनी हाताळलेले हाथरस प्रकरण अशाच प्रकारचे होते
खोपडे सर आणि अभिव्यक्ती सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आपण असंच मार्गदर्शन करत राहावे महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या कार्याला यश लाभो एवढीच विनंती महाराष्ट्रातली जनता खोपडे सरांचे मार्गदर्शन का महत्व देऊन ऐकावे
या गोष्टीला नुसते हे अधिकारी शाळेचे प्रशासन राजकीय नेते जबाबदार आहेत तितकेच समाज आणि इथली शिस्टम सुद्धा जबाबदार आहे.मी जनतेला का जबाबदार म्हणतो आहे तर या सर्व भ्रष्ट्र नेत्यांनी निवडणुकी आधी जर काय आमिष दाखवले तर आगोदरचे सर्व विसरून ही जनता पुन्हा अशा नेत्यांना निवडून देते.
पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचार्याची यादी पत्त्यासहीत द्यावी
Shri Suresh Khopade Salute to you for your fearless explanation about police activity.
एकदम मस्त , गृहमंत्री पोलीस, सडेतोड
ग्रहमंत्री कोण आहे मग असे होणारच
महत्वाच्या वीषयास हात घातला
जो पर्यंत अनाजीपंत गृह मंत्री पदावर आहेत.तोपर्यंत असच चालणार आहे.
आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली न येता घटनेनं दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करावी.
त्यांची भेट घेऊन तू त्यांना सांग,कदाचित तुझे ऐकतील.
आणि तू मत बीजेपी ला दे.
🎉मा.सुरेश खोपडे साहेबांची भेट सुदंर मार्गदर्शन निर्भिड प्रामाणिक आधिकर्याची फार सुंदर भेट.❤🎉❤🎉❤🎉
पोखरकर साहेब खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या धाडसी पत्रकाराची आज महाराष्ट्राला गरज आहे. Salut.. ....
खरंच सर....अशा स्तुत्य विचारांचे , कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यावेळी, आपल्या पोलिस दलात तयार होतील,तेव्हाच कुठेतरी हे सगळं नीट मार्गी लागू शकतं !! खोपडे सरांना एक मानाचा मुजरा 🙏
खरंच कधी काळी महाराष्ट्रातील पोलीस म्हणजे गर्वाने मान वरती करायचं आम्ही......
सर विश्वास उडालाय पोलीसांवरचा
याला म्हणतात सडेतोड मुलाखत आपली परखड मतं मांडल्या बद्दल आदरणीय खोपडे सरांचं मनःपुर्वक अभिनंदन,आता जनता सुजाण आणि सजग होणं अत्यंत आवश्यक आहे,रविंद्रजी आपणास देखील खूप खूप धन्यवाद 🙏
माझे गाववाले आहेत. कुडाच्या ग्रुप मध्ये मी आहे. अभिमान आहे
आत्ताच जे राजकारण चालू आहे ते जनतेच्या हिताच बिलकुलच नाही ह्यांचा सगळ्यांचाच हात एका साखळदंडा प्रमाणे एकात एक असा गुंतलेला आहे तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळेल ??
कुडाचे शाळेत खुप माहिती घेण्यासारखे आहे खोपडे सो खूप चांगले अधिकारी खुप अभ्यासु
खोपडे सर तुम्ही खूप सत्य माहीती महाराष्ट्रातील जनतेला दिली, तुमचे खूप अभिनंदन.
कायदा व्यवस्था जर अशा प्रमाणे खालावली तर या भारत देशाला देव ही वाचवु शकेल असे जानवत नाही।
खोपडे साहेब तुमचं सहभाग खूप आनंद झाला मि तुमची काही पुस्तके वाचली
अत्यंत उत्कृष्ट अधिकारी खोपडे साहेब त्यांच्या हाताखाली मी काम केलेले आहे त्यांचा राम आणि श्याम हे पुस्तक अतिशय गाजलेलं आहे
मा.❤रवींद्र पोखरकर सर आपले विश्लेषण छानच धन्यवाद आभारी आहोत. ❤मा खोपडे साहेब यांचे आभारी आहोत. ❤धन्यवाद.
विकृत मानसिकतेच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून मुक्त करावे यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने माहिती गोळा करून अंमलबजावणी करावी
Namaskar sir...!!
It is nothing but.... dirty politics...!!!
right time right subject . thk
पोलिस जर नेत्यांच्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावात काम करतील तर काय न्याय मिळेल.
Karta h aahe
मा.सुरेश खोपडे सर आम्हाला आमच्या अकोला जिल्यात पो.अधिक्षक होते.तेव्हाही त्यांचा अभिमान होता अन् आज ही आहे❤🌹🙏
खुप महत्वाच्या विषयावर विचार मंथन संवादाचा शेवट आशावाद जागविणारा, सुरेश खोपडेसाहेब एक प्रामाणिक, धाडसी, स्पष्टवक्ते, अधिकारी 🙏
Exact analysis Ex. I.G of Police Thanks very much Mananiya Sureshji Sir
तुम्ही इतके परखड मत मांडले,
पोलिस ठाण्यातील वस्तुस्थिती सांगितली,
खुप धन्यवाद.
पोखरकर सर कसं शक्य आहे. संजय राठोड सत्तेत आहे,, प्रज्वल रेवन याचा सत्कार ठाऊक असेल,, बुधभूषण सिंह काय झालं..
शोक व्यक्त करतोय...
Abhivyakti vaadchal janjagruti kade Aste khub mehnat karta dhanyawad
वरिष्ठ पो.निरीक्षक यांची नार्को टेस्ट करा सगळे बाहेर पडेल कोणाचे फोन येत होते.
दुसर्याच्या चुकांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना दगडफेक अंगावर झेलावी लागते.
प्रसंगोचित सुस्पष्ट विवेचन करणारा ऐपिसोड.....
आदरनिय खोपडे सर आपणास त्रिवार वंदन🙏🙏🙏
Excellant analysis Pokharkar sir thanks very much 😊
Pokharkar saheb, Tumche karyakram stutua ani mardarshanpar aasatat.
आपले विश्लेषण अद्भुत! आज देशातील सर्व यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधली आहेत
खोपडे साहेब एक प्रामाणिक आणि धाडसी वेक्तीमहत्व ❤
Exact analysis Pokharkar sir thanks very much Hi keed kayamchí nasta keli pahije
जर दुर्दैवाने आरोपी मुस्लिम असता तर भा ज पा ची भूमिका वेगळी असती
भाजपा च हिन्दुत्व सुद्धा नकली आहे.
अतिशय सुंदर आहे मनापासून धन्यवाद आहे
ह्या मुळेच पोलिसात तक्रार करण्यास लोक घाबरतात. तक्रार करायची आणि ह्यांची मिलिभगत असायची.
सर एक नंबर मुलाखत
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
पोलिसान बद्दल तुम्ही एक दम बरोबर बोलले सर
एकदम बरोबर आहे सर.
खरोखर मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस विभागात अपल्या मर्जीतले वरिष्ठ अधिकारी बसऊन नियम, कायदा ,राज्यघटना सर्व गुंडाळून ठेवून काही विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांचा मर्जीप्रमाणे कारभार चालू आहे .
Good Analysis ❤
खोपडे साहेबांचा मी मनःपूर्वक आभार मानते आणि सर जे तुम्ही कार्य करत आहात त्याबद्दल तुम्हाला मनापासून सलाम अशाप्रकारेच जनतेच्या डोक्यामध्ये जे हिंदू राष्ट्र म्हणून बिंबवले गेलेले आहे आणि त्यांना हिंदू आहे याचा गर्भ भासवून त्यांना गाजराची पुंगी दाखवली जात आहे माझ्या हिंदू भावंडांना याची समज लवकर यायला पाहिजे नाहीतर माजलेले सत्ताधीश काय करतील हे आम्ही कल्पना देखील करू शकत नाही माझी विनंती आहे माझ्या हिंदू भावंडांना परिस्थितीला समजून घेऊन यंदा तरी कोणत्या सरकारला निवडून आणायचे आणि कोणाला तडीपार करायचे हे ठरवावे लागेल जे शेजारी राहून भांडत नाहीत कधी कधी हिंदू-मुस्लीम करत नाहीत ती माणसं आज एकामेका विरोधात झुंड मध्ये एकत्र एकमेकास पाहत आहेत अक्षरशः अक्षरशः भीतीदायक ही परिस्थिती आहे आणि होणार आहे आणि यात आमच्या पुढच्या पिढीला हे सगळे सोसावे लागणार आहे
पोखरकर सर, अतिशय सत्य आपल्या प्रयत्नांतून कळले आहे.खोपडे सर प्रणाम.असे अधिकारी मिळाले तरच महाराष्ट्र टिकेल.
धन्यवाद. सुरेश खोपडे सर.
पोखरकर साहेब फार छान विश्लेषण करून घेतला रोकडे साहेबांचे देखील अभिनंदन ही गोष्ट ही बातमी महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचला फार गरजेचे आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये याचा ठसा उमटला पाहिजे जनता वाट बघते आहे फक्त त्यांना नेतृत्व करणारी व्यक्ती पाहिजे पण ती व्यक्ती सध्याच्या राजकारणामध्ये दिसून येत नाही तेव्हा कोणीतरी एखाद्या तरुणाने तरुणीने नेतृत्व करून कुठलाही पक्षाचा आधार न घेता येथून उठा आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक देखील तुमच्या बरोबर येऊ
काय मुलाखत आहे, रवींद्र. माझे अभिनंदन. मराठी माणसाने मराठी माणसाचा आदर केला पाहिजे.
सॅल्यूट दोघांना 🙏🙏
फारच छान.श्री सुरेश खोपडे सरांचं लिखाण नेहमी समाज हिताचे आणि परखड असते.त्यांचे कार्य रचनात्मक आहे.आणि पोखरकर सरांनी त्यांची मुलाखत घेऊन सत्य स्थिती जनतेसमोर मांडल्याबद्दल त्यांचे आभार ,अभिनंदन आणि त्यांना शुभेछया!
खोपडे साहेब v मुलाखतकार आपले खुप खूप आभार ज्वलंत प्रश्न मांडला
भयंकर आहे
आपला हा आक्रोश कोट्यावधी मराठी माणसांचा प्रतिध्वनि आहे .👍
पोखरकर सर,खुप छान चर्चा ऐकली.पोलीस हे राजकारण्यांचे हस्तक बनलेत.सर्वसामान्य जनता मात्र न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
धन्यवाद पोखरकर सर,
Thanks very much Khopde sir
बल्रकारी प्रमाने पोलीस अधिकारी सूद्धा फासीस पात्र कारन अपराधीला वाचवनारी त्री त्री वाचवू शकत नाही मग तिला सूद्धा फासी शिक्षा असावी
फडणवीस नेहमी home ministry का घेतो यातच सर्व आले. गृह मंत्रालय ताब्यात असेल तर अक्षरशः काहीही करता येते.
खोपडे साहेब परखड विचार मांडले त्या बाबत शतशः धन्यवाद
खूपच सुंदर मुलाखत पण रश्मी व देवेंद्र ऐकून सुधारणार नाही व त्याचे भक्तुले भोकायला सुरूवात करातील. सुर्य उगवण्या आगोदरची काळरात्र आहे.एक दिवस चांगला येईल हे नक्की
आपले दोघांचे आभार आपण खूप सत्य परिस्थिती मांडत आहात सर तुम्हाला मनापासून धन्यवाद