एका दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरीच फक्त जगु शकतो . शेवटी जगण्यासाठी अन्नाचीच गरज आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेचा मजूरा प्रमाणे वापर होणार. आजच शेतीकडे वळा कठीण आहे पण चांगला पर्याय आ हे .
हे मी 2008 पासून सांगत आहे, कारण मी 2006 ला केंब्रीज विद्यापीठ इंग्लंड मधे शिकत होतो. तेंव्हा मी आर्टिफिशियल intelligence वर पुस्तकं तिथे इंग्लंड मधे वाजत होतो. मी माझ्या पीएच.डी च्या प्रबंध मधे सुद्धा हा विषय मांडलेला आहे.परंतु घाबरण्याचे कारण नाही. साइड इफेक्ट खूप आहे परंतु सर्व नाश नाही. या करिता बुद्धाची पूजा करू नका केवळ बुद्धाची प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी घ्या, शील म्हणजे सदाचार घ्या व करुणा घ्या. हेच सिद्धांत जग वाजवेल.
Perfect भाऊ ही सुरुवात १९९२ साली झाली भारतीय राजकारणात हा विचार केला जात नाही एक उदाहरण देतो डिजीटल इंडिया खूप प्रसिद्ध झाले डिजीटल या शब्दाचा अर्थ ० ते ९ अंक हे आहे
खूप छान विषयाची निवड केली आहे. अतिशय सुरेख सादरीकरण केले आहे. AI वर नियंत्रण असलेच पाहिजे, पण डार्विन च्या सिद्धांताप्रमाणे मानव सुद्धा खूप वेगाने प्रगत होतो आहे. मग आपण AI ची प्रगती माणसाच्या प्रगती पेक्षा थोडीसी कमी ठेवली तरी काम होणार आहे. त्यासाठी नियम आणि उपाययोजना बनविण्याचे काम खूप वेगाने सुरु आहे.
Khup Chan mahiti . We need to learn more things which can be done manually only example plumbing, electrician etc because they cannot make so many robots, it will take lot of time to get rid of such jobs. What can easily go is administrative, teaching, call center jobs etc. I will pray that robots replace politicians as they anyways not doing anything good for mankind 😏
1992 साली काँप्युटर आलं तेव्हा पण असं वाटत होतं नोकऱ्या जातील पण तसं नाही झाले उलट आणखी संधी निर्माण झाल्या, तसेच हे आहे, प्रगत होऊन कामं बदलणार एवढंच होईल पण नोकऱ्या जाणार नाही
Jar AI mule Manasache Astitva Dhokyat yet asel tar Ashi Technology Jagbharat Ali nahi pahije Yachi Kalji Aarvanich Ghetali pahije, Karan, Manusach Sarva Technology ghadavat ahe
Artificial intelligent चा वापर सध्या Bank , insurance company मध्ये होत आहे पण त्यांना जरा वेगळा प्रश्न विचारला तर ऊत्तर देता येत नाही त्या मुळे ऊगाच लोकांना घाबरून सोडू नका व टापा मारु नका.
गुरु AI की ज्यादा गरज नायालय को ज्यादा है, अब एक निकाल देने के लिए, दस साल लगाते हैं,AI, से एक दिन मे सबी केसेस खत्म हो जाएगा, काला कोट पहनकर काले कर्म करने वालों को इस जन्म में सजा दी जाएगी
भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस यायला १०० वर्ष लागतील.भारतीय लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस पेक्षा ब्राह्मण दलित, हिंदू मुस्लिम असे भांडण्यात जास्त इंटरेस्ट आहे.
Dada smaja jar ai aalech pudhyca 5 te 10 varshat ani mansache job dhokyat yeu lagle tar tya kahi upay karta yeail teva loknni konta job karva ka aatach navin kahi shikave ai skills vagire ya var ek video banava
शंकराची तपश्चर्या करून ' भस्मासुराने ' वर मिळवला ! त्याने शत्रूंच्या डोक्यावर हात ठेवून , त्यांचे भस्म करून टाकले ! पुढे त्याने तोच प्रयोग शंकरांवर करायचा प्रयत्न केला , ज्यामुळे शंकरांवर पळ काढायची वेळ आली . त्यांनी वैकुंठ गाठले आणि भगवान विष्णूना सारी कथा सुनाई . विष्णू मोहिनी बनके भस्मासुरके साथ नृत्य करने लगे . नृत्यमे मोहिनीने एक मुद्रा के तौरपर अपने माथेपर एक हात रख दिया , उसका भी अनुकरण जब भस्मासुर ने किया , तो तुरंत ही भस्मासुर खुद ही भस्म हो गया ! * तात्पर्य: ये है की , भस्मासुर तो बनेगे ही बनेगे , ' मोहिनी ' की भी जरूरत पडेगी ! तैयारी रखनी होगी ! 👌💐👍👌💐👍
एका दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरीच फक्त जगु शकतो . शेवटी जगण्यासाठी अन्नाचीच गरज आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेचा मजूरा प्रमाणे वापर होणार. आजच शेतीकडे वळा कठीण आहे पण चांगला पर्याय आ हे .
हे मी 2008 पासून सांगत आहे, कारण मी 2006 ला केंब्रीज विद्यापीठ इंग्लंड मधे शिकत होतो. तेंव्हा मी आर्टिफिशियल intelligence वर पुस्तकं तिथे इंग्लंड मधे वाजत होतो. मी माझ्या पीएच.डी च्या प्रबंध मधे सुद्धा हा विषय मांडलेला आहे.परंतु घाबरण्याचे कारण नाही. साइड इफेक्ट खूप आहे परंतु सर्व नाश नाही. या करिता बुद्धाची पूजा करू नका केवळ बुद्धाची प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी घ्या, शील म्हणजे सदाचार घ्या व करुणा घ्या. हेच सिद्धांत जग वाजवेल.
Budhachi pooja ? B. Buddha kadhich varle ahet.
Kalale nahi. Neet sanga
लिईआइ
kआईउईकीKकीयईमजमजममज
मज
ऊऊज
ज
उईकमीमज
उ
20 - 25 वर्षा पूर्वीचा काळ चांगला होता मानूस सुखी होता हि प्रगती काही उपयोगाची नाही मानूस दिवसेनदिवस दुखी होत चालला आहे
Jevdhi technology vadhel tevadhe manse jast dukhi hotil
सर तुमची दूरदृष्टी खूप स्तुत्य आहे. यालाच म्हणतात अपडेट आणि upgred रहाणे. धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉
धन्यवाद
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार व विज्ञानवादी विचार अशा परिस्थितीत उपयोगास येतील....
नक्कीच
असं होऊ शकत नाही माणसाचे काम माणूसच करू शकतो इतके अपघात होत आहेत या साठी कामगार भरल्या शिवाय सरकारला पर्याय नाही.
Perfect
भाऊ ही सुरुवात १९९२ साली झाली भारतीय राजकारणात हा विचार केला जात नाही एक उदाहरण देतो डिजीटल इंडिया खूप प्रसिद्ध झाले डिजीटल या शब्दाचा अर्थ ० ते ९ अंक हे आहे
धन्यवाद
Atishay Chan aani informative video
Thanks
खूप छान मार्गदर्शन केले सर जग फास्ट बदलत आहे
औद्योगिक,तांत्रिक प्रगती माणवाने माणसा करिता विकास केला ; परंतू माणव अधोगतीकडे ( पाप ) गेला आहे.
खूप छान विषयाची निवड केली आहे. अतिशय सुरेख सादरीकरण केले आहे. AI वर नियंत्रण असलेच पाहिजे, पण डार्विन च्या सिद्धांताप्रमाणे मानव सुद्धा खूप वेगाने प्रगत होतो आहे. मग आपण AI ची प्रगती माणसाच्या प्रगती पेक्षा थोडीसी कमी ठेवली तरी काम होणार आहे. त्यासाठी नियम आणि उपाययोजना बनविण्याचे काम खूप वेगाने सुरु आहे.
हे भयंकर संकट आहे
कृषी क्षेत्रामधे जर हे तंत्रज्ञान आले तर स्वागतच आहे .
Kisan GPT download kara
योग्य विश्लेषण केले आहे सरांनी
खूप छान👍👍👍🌹🌹
Sir mi tumchya vicharasi samras aahe mala lok nigative manus mhantat
लोकांकडे लक्ष द्यायचं नाही
सगळे बेरोजगार झाले तर A I ने बनवलेल्या वस्तू व सुविधा खरेदी कोण करणार?
आम्ही राजस्थान मधे गुरुकुल पद्धत्ति ने श्री राजीव दीक्षित यांचे स्वप्न पूर्ण करत आहोत
Awesome 👌
Khup Chan mahiti . We need to learn more things which can be done manually only example plumbing, electrician etc because they cannot make so many robots, it will take lot of time to get rid of such jobs. What can easily go is administrative, teaching, call center jobs etc. I will pray that robots replace politicians as they anyways not doing anything good for mankind 😏
Thanks
फार छान माहिती
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍
वास्तविकता.
धन्यवाद
Sir ji far chan mahiti sagitli.mi maja mulila ani mulala AI mde join kele ahe.ani tumcha srvancha asirvad mule July mde frist payment pan honar ahe.❤❤
खूप छान माहिती दिली आहे सर
ईतर तंत्रज्ञान जसे सुतारकाम, प्लंबींग, वेल्डींग, ईतर बांधकाम संबंधीत कामे , शीवणकाम, ऑटोमोबाईल मीकॅनीक ईतर अनेक क्षेत्रात मागणी वाढली
शेतकरी सुखी भव
1992 साली काँप्युटर आलं तेव्हा पण असं वाटत होतं नोकऱ्या जातील पण तसं नाही झाले उलट आणखी संधी निर्माण झाल्या, तसेच हे आहे, प्रगत होऊन कामं बदलणार एवढंच होईल पण नोकऱ्या जाणार नाही
छान माहिती मिळाली
Barobar aahe
Right sir
नोकऱ्या न देणे हे एक षडयंत्र आहे.
Jar AI mule Manasache Astitva Dhokyat yet asel tar Ashi Technology Jagbharat Ali nahi pahije Yachi Kalji Aarvanich Ghetali pahije, Karan, Manusach Sarva Technology ghadavat ahe
मानवी प्रतिभा आणि माणसाची स्रुजनशक्ती ( गायन वादन चित्रकला इत्यादी) याला सध्या तरी पर्याय नाही.
Nice information
Artificial intelligent चा वापर सध्या Bank , insurance company मध्ये होत आहे पण त्यांना जरा वेगळा प्रश्न विचारला तर ऊत्तर देता येत नाही त्या मुळे ऊगाच लोकांना घाबरून सोडू नका व टापा मारु नका.
मस्त माहिती
Ambedkar mhanale shika Ani sanghatit va samaj mhanun jaga tyavar upay shodta Yael anyatha vinash atal ahe
Right
ST आंदोलन सुरू करणारे याला नक्की विरोध करणार आणि यश मिळणार
बघा तुम्ही
feature scope only agritural field
मास्तर आता पोरांना लग्नासाठी मुली का भेटणं झाल्यात या विषयावर विडिओ बनवा बरं
🤣
रोबोट आण भावा😂😂😂😂
@@nitinkalbhor7807 रोबोट भेटत नाही ना भाऊ
ब्राझील देशात जाना तेथे मुलगी एक अनेक मुली भेटतील
iīy77😮8n
खूप छान माहिती सर,,,,
Vary good information sir 🙏
भावा जरा मोठ्या आवाजात बोल
Ok next time मोठ्याने बोलतो
Khup chan sir brobar ahe pudhe ky honar?
AI वरील युट्युब वरचे अनेक व्हिडिओ बघून हा व्हिडिओ बनवला आहे.
Very nice video.
Thanks
गुरु AI की ज्यादा गरज नायालय को ज्यादा है, अब एक निकाल देने के लिए, दस साल लगाते हैं,AI, से एक दिन मे सबी केसेस खत्म हो जाएगा, काला कोट पहनकर काले कर्म करने वालों को इस जन्म में सजा दी जाएगी
प्रगती हाच अधोगती चा पाया आहे 😂😂😂😂
सर्वच AI यंत्र मानव करेल तर भविष्यात माणूस काय करेल मग नीट विचार करायला हवा माणसाचं अस्तित्व प्रश्न निर्माण नाही होणार का ?
सुदंर सर माहीती दिल्या बद्दल
,🙏🙏🙏🙏👍👌
आम्ही AI येउ देणार नाही भारतात !
Like
भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस यायला १०० वर्ष लागतील.भारतीय लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस पेक्षा ब्राह्मण दलित, हिंदू मुस्लिम असे भांडण्यात जास्त इंटरेस्ट आहे.
१००% सत्य आहे
Assa kai nahi....saglaa job AI Karu shakat naahi 😅 AI net information var chaltoo.... second AI service base job gheeu shakat naahi😊
१०० टक्के सहमत आहे...🙏🙏
शेअर मार्केट वर काय परिणाम होईल का
त्या AI मधे बुद्ध भरा .बुद्धाचेमार्गाने AI चालविणारे सदाचारी होतील , करुणा प्राप्त करतील.
वडापावचि गाडी चालवणारा नक्का जगेल, कृत्रिम बुध्दिमत्ता वाली बायको भेटला का.
Yavar upay bhudhacha madhem marg hach ek upay aahe
तुम्ही हिंगोली परभणीचे का
हो
Video editing kon kartay Ashish sir mast
मित्र करतोय मला काहीच जमत नाही यातलं 🤣
Dada smaja jar ai aalech pudhyca 5 te 10 varshat ani mansache job dhokyat yeu lagle tar tya kahi upay karta yeail teva loknni konta job karva ka aatach navin kahi shikave ai skills vagire ya var ek video banava
काहीतरी क्रियेटीव्ह काम करावं लागेल
शेती ला कोणीही challenge करणार नाही
शंकराची तपश्चर्या करून ' भस्मासुराने ' वर मिळवला ! त्याने शत्रूंच्या डोक्यावर हात ठेवून , त्यांचे भस्म करून टाकले ! पुढे त्याने तोच प्रयोग शंकरांवर करायचा प्रयत्न केला , ज्यामुळे शंकरांवर पळ काढायची वेळ आली . त्यांनी वैकुंठ गाठले आणि भगवान विष्णूना सारी कथा सुनाई . विष्णू मोहिनी बनके भस्मासुरके साथ नृत्य करने लगे . नृत्यमे मोहिनीने एक मुद्रा के तौरपर अपने माथेपर एक हात रख दिया , उसका भी अनुकरण जब भस्मासुर ने किया , तो तुरंत ही भस्मासुर खुद ही भस्म हो गया !
* तात्पर्य: ये है की , भस्मासुर तो बनेगे ही बनेगे , ' मोहिनी ' की भी जरूरत पडेगी ! तैयारी रखनी होगी ! 👌💐👍👌💐👍
दुष्मन ला शत्रू म्हणतात मराठीत
धन्यवाद
सर याला पर्याय काय .मुलांना काय शिकवायला पाहिजे.
भविष्यातील समस्या कोनत्या असतील त्या सोडविण्यासाठी काय करता येईल ते शिकवावे लागेल
Sir AI made join kra .mi maji mulgi la AI made join kele ahe.
Sir ai diploma changla ahe ka
Pori bheth nahit lgnala ...bayko bhetel ka
ज्याची बायको है त्याला विचारून बघ🤣🤣🤣
Kahitarich sangatay
Actual dhoka kay aahe he tumhala mahit nahi
जे मला कळल ते सांगतोय 😆
प्रगती नको आता परत बैलगाडी आली पाहिजे
Patate bhau tumch
Pn AI shivaay jagnyat maza nahi
*ULLU nako re baba....ban kara he app*
🤣
so horrible
10 वर्षात आपण सगळे भिकेला लागणार जर आपण स्वतः क्रियेटीव्ह नाहीं झालो तर
aitificial intelligence ha problem ahe mansashivay kahi hi shakya nahi .AI la limitation ahet manavi Mendu hach sarvat motha computer ahe
सर हे माझं मत नाहीये जगातल्या सर्वात यशस्वी लोकांचे मत आहेत
आरक्षण पन राहनार नाही मग नको
Super knowledge sir