खरचं खुप जीवापाड माया असते आई,वडिलांची मुलींवर ,मी पण सर्व खूप miss करते कारण मला आई, वडिला पण नाही आणि भाऊ पण नाही आता राहिल्या फक्त माहेरच्या आठवणी त्या उराशी बाळगून आहेत 🙏🙏🥺🥺🙏🙏
खुप छान सांगितलं महाराज तुम्ही, जर आई वडील आहे तोपर्यंत माहेर नाही तर आपल्याला कोणी विचारत नाही,आई वडील जेवढा जीव लावतात तेवढा या जगात कोणीच लावू शकत नाही
अगदी बरोबर, हे भगवंता माझ्या आई वडिलांना माझे आयुष्य लाभो, सदा सुखी ठेव त्यांना माझे सर्व सुख त्यांना दे त्यांचे सारे दुःख मला दे🙏🙏i love u aai & pappa 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
माझी आई पाच वर्ष झाली वारली खुप कष्ट केले आईने . आम्हांला मोठ केल. आम्ही चार बहिणी भाऊ नाही . पण आम्हांला कधी कमी भासू दिली नाही आईनी. भावाची. आई गेली आणि माहेर तुटल आई गेली घर सगळ विखुरल. मला आज आई आठवण आली की डोळ्यात पाणी आई सारख दैवत नाही. ...आई परत ये.ना. माझ्यासाठी...
आई वडील दोघेही खूप खूप जीवनात महत्वाचा आधार आहे आशिर्वाद खरा आहे आज मी खुप खुप आठवण येते पण काय करणार परिस्थितीचे भान ठेवून सहण कराव लागत ढोक महाराजांच्या कृपेने सर्व गोड गोड ऐकायला मिळते म्हणून मी परत परत ऐकत राम कृष्ण
रडणाऱ्या बायकांनी रडण्यापेक्षा.आपणज्या घरची सून आहोत.तेथील आलेल्या माहेरवाशीणला दोन दिवस जर आदराने, आपुलकीने विचारपूस केली तर असं रडण्याची वेळ येणार नाही.
बायका रडतात तेवढयाच सहनशील खंबीर असतात माहेरवाशीणला २दिवस काय आयुष्यभर आदराने वागवू तिच्या माहेरपणाचे काय प्रत्येक माणसाचे स्वभाव विचार आचार एकसारखे नसतात जसे कि हाताची पाँच बोटे सासर माहेर एकानाण्याची दोन बाजू
अगदी बरोब्बर आहे.कारण माहेरवाशीण फार कमी वेळासाठी आलेली असते.तिला तेंव्हापासून कळायला लागलेले असते,त्या सर्व बालपणापासून ते तरूणपणापर्यंतच्या सर्व आठवणी तिथे असतात,त्या आठवणींची उर्जा घेऊन, ताजीतवानी होऊन ती पून्हा सासरी जात असते.आणि आपणही एक स्त्रीच आहोत,आपले माहेरी कुणी स्वागत केले नाही तर आपल्याला किती दुःख होईल.हे प्रत्येक विवाहित स्त्रीने लक्षात घेतले पाहिजे!
अप्रतिम प्रबोधनकार... महाराजांनी श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले यावरूनच महाराजांचे आपल्या प्रबोधनावर /किर्तनावर किती प्रभुत्व आहे .... किती अधिकार आहे हे सिद्ध होते...छान..अप्रतिम.... नमस्कार सर्वांना
आईवडील असे पयॅत मुलीचे पण माहेर असते आईवडील गेले की माहेर पुणँ पणे बंद होते भाऊ तर एका सापा सारखे उलटतात. 😭😭😭😭 असे भाऊ दुश्मनाला पण नको. एवढे बदलता त बापरे बाप आपल्या तर पटकण लक्षातच येत नाही
आमचे आई वडील गेल्यावर आम्ही बहिणी माहेरी जात नाही आमच भाऊ आणि त्यांच्या बायका पण अशा च आहेत त्यांना नवरा पाहिजे फक्त त्यांच्या बहिणी नकोत स्वताच्या माहेर ची सगळी पाहिजेत भाऊ पण बदलेत
माहेर कडून अपेक्षा न ठेवता, अपल्या आई बाबाचा तो पण एक मुलगाच आहे,असा विचार करा , नाते जोडण्यासाठी दोनपाऊल मागे आले तर काय हरकत आहे, आपल्या भावाचा दोष असलातरी पोटच्या मुलाप्रमाणे माफ केले तर काय हरकत आहे, आपल्या मुलांना पण आपल्या माघारी आजोळ चे प्रेम , भावंडे सगळे मिळेल, सगळे काही पैशाताच मोजु नये... प्रेमाने प्रेम वाढते, द्वेषाने द्वेष च वाढतो.शेवटी काय सोबत घेऊन जायचे आहे, प्रेम द्या प्रेम घ्या... लहानपणी आपण कसे कितीही भांडलो तरी पुन्हा एकत्र येऊन राहायचो, तसेच आहे हे. वरून आपले आई बाबा जेंव्हा आपण भावंडे भांडताना पाहत असतील तेंव्हा त्यांना किती वाईट वाटत असेल ?आपल्या चांगल्या आठवणी ठेऊन जाऊ या...
Ho kharch aahe maze pan aai wadil gele ki bhau sapa sarkha badla Aaj 10 warsh zale Maher chi payari pan pahili nahi me mulina maherun pan haklun Dil jat aani sarari pan ti parkich aset kayam pudcha janma mulicha Nako re baba 😭😭
खरंच आई-वडिलांशिवाय दुसरा देवच नाही , त्यांचे प्रेम असे आहे जे कोणतेच नाते नाही देऊ शकत ,आणि ज्या मुलीचे आई वडील जेव्हा जातात तेव्हा माहेर खायला उठतं ,तिकडे आपले कोणीच नाही ही खंत मनात घर करून जाते
खरोखरच तुम्ही सांगत असतांना खूप रडू येत होते.मला वडील तर अज्जीबात आठवत नाहीत.पण आईला जाऊन भरपूर वर्षे झाली.आज ती पून्हा जशीच्या तशी डोळ्यासमोर आली.आणि भरपूर रडवून गेली
खरं आहे महाराज माझ्या आत्या सारखं दुःख कोणीच नाही भोगलं.कारण माझ्या आत्या ची .आई व मुलगी एकाच दिवसी देवा घरी गेले.आईला शेवटचं सुद्धा बघायला नाही भेटलं .आई कडे गेले तर इकडे मुलगी सोडून गेलेली. व मुली कडे गेली तर आई सोडून गेली. दोघी सुध्दा एकाच दिवसी सोडून गेले.
ह्या बाबतीत महाराज मी खूप नशीबवान आहेत. आई वडिलांचे भरभरून प्रेम मिळाले. आता दोघे नाहीत. पण भाऊ आणि वहिनी अजूनही माहेरपण खूप प्रेमाने करतात. अजून आम्ही गेलो की तुकडा ओवाळून टाकतात.माझे आणि नणंदांचे संबंध पण चांगले आहेत.
खरचं खुप जीवापाड माया असते आई,वडिलांची मुलींवर ,मी पण सर्व खूप miss करते कारण मला आई, वडिला पण नाही आणि भाऊ पण नाही आता राहिल्या फक्त माहेरच्या आठवणी त्या उराशी बाळगून आहेत 🙏🙏🥺🥺🙏🙏
😭😢
माझी आई पण आत्ताच देवाघरी गेली मी खुप. खूप मिस करत आ
A
तुमच्या सारखी मी पण तशीच आहे
😔
खुप छान डोळ्यात पाणी आले हे देवा माझ्या आई बाबांना नेहमी सुखी ठेव आणि माझे आयुष्य माझ्या आई बाबांना लागुदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
Aai vadila sarakhe prem jagat konich karu shakat nahi aani kani karnar hi nahi
मी पण हीच प्रार्थना करते रोज देवासमोर, नेहमी सुखी ठेव माझ्या आई वडिलांना आणि माझं आयुष्य त्यांना लाभो. 🙏
Aai vadilanna sambhala fakt baki Ayushyacha kai bharosa haay🙏tya sathi dev samarth haay 🙏
देवा सुखी ठेव माझ्या आई बाबाला . आई वडिलांचे खरे अनुभव महाराजांनी सांगितले
खरच आई वडीलांशिवाय काही नाही . ते गेले की असं वाटतं आपलं आयुष्य संपलं आता काही नाही
rdu yete
खरंच डोळ्यात पाणी आले आईवडील आहे तोपर्यंतच असते माहेर आम्हाला माहेर असून पण जाऊ शकत नाही 😥😥🙏🙏
खरेच आई जोपर्यंत तो पर्यत घराच घरपण आहे ,आई चे मागे सर्व संपत
zoozzzzss
डोळे भरून आले कीर्तन प्रवचन येईकुन मुलींसाठी आई बाबा फार जवळचे असतात
खूप अप्रतिम महाराज डोळ्यात पाणी थांबेना माझे वडील जिथे असतील त्यांना खूप शांती लागो....मिस यू दादा
खुप छान सांगितलं महाराज तुम्ही, जर आई वडील आहे तोपर्यंत माहेर नाही तर आपल्याला कोणी विचारत नाही,आई वडील जेवढा जीव लावतात तेवढा या जगात कोणीच लावू शकत नाही
अगदी बरोबर, हे भगवंता माझ्या आई वडिलांना माझे आयुष्य लाभो, सदा सुखी ठेव त्यांना
माझे सर्व सुख त्यांना दे त्यांचे सारे दुःख मला दे🙏🙏i love u aai & pappa 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
आईला चांगले ठेव देवा
खूप छान .... डोळ्यात अश्रू आले.... 1 तास रडलो .... मनाला भिणारं शब्द आहेत.... जय श्री राम....❤️❤️
माझ्या आई वडिलांना आणी सासू सासऱ्यांना पण सुखात ठेव देवा❤😘🙏
🙏👌🙏😊
आई आणी वडील खरंच प्रेमाचा सागर असतात...
माझी आई पाच वर्ष झाली वारली खुप कष्ट केले आईने . आम्हांला मोठ केल. आम्ही चार बहिणी भाऊ नाही . पण आम्हांला कधी कमी भासू दिली नाही आईनी. भावाची. आई गेली आणि माहेर तुटल आई गेली घर सगळ विखुरल. मला आज आई आठवण आली की डोळ्यात पाणी आई सारख दैवत नाही. ...आई परत ये.ना. माझ्यासाठी...
हो ताई आई शिवाय माहेर नाही.खरच 😭😭
😓
aamhipn 4 bahini tai mszepn aai baba nahi ahet
मी होईल भाऊ तुझा चालेल का तुला ताई
@@archanaindrajeetkadam9617
.
राम कृष्ण हरी महाराज खूप खूप छान रामायण कथा. आपल्या वाणीतून ऐकायला मिळाल्या बद्दल धन्यवाद.
महाराज भगवंत आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
अगदी खरे आहे..माझ्या बाबतीत... वडील गेल्यानंतर माहेर तुटल
खुपच सुंदर आहे विडीओ आई, व वडील, गेले, की मायेचा समुद्र आटला खरोखरच
सुरवातीपासूनच रडायला आले खरचं आईची माया च वेगळी असते
Mazi aai .khup athavan yetey mami😭😭😭
आई वडील दोघेही खूप खूप जीवनात महत्वाचा आधार आहे आशिर्वाद खरा आहे आज मी खुप खुप आठवण येते पण काय करणार परिस्थितीचे भान ठेवून सहण कराव लागत ढोक महाराजांच्या कृपेने सर्व गोड गोड ऐकायला मिळते म्हणून मी परत परत ऐकत राम कृष्ण
रडणाऱ्या बायकांनी रडण्यापेक्षा.आपणज्या घरची सून आहोत.तेथील आलेल्या माहेरवाशीणला दोन दिवस जर आदराने, आपुलकीने विचारपूस केली तर असं रडण्याची वेळ येणार नाही.
Bhavjay kitihi changli asli tari Aai chi sar yet nahi
Comment kartana vichar kar
Tula aai aahe ka?
Jyana aai nahi tyana vichar
Aai cha Prem
Swami tini jagacha aai Vina bhikari
बायका रडतात तेवढयाच सहनशील खंबीर असतात माहेरवाशीणला २दिवस काय आयुष्यभर आदराने वागवू तिच्या माहेरपणाचे काय प्रत्येक माणसाचे स्वभाव विचार आचार एकसारखे नसतात जसे कि हाताची पाँच बोटे सासर माहेर एकानाण्याची दोन बाजू
अगदी बरोब्बर आहे.कारण माहेरवाशीण फार कमी वेळासाठी आलेली असते.तिला तेंव्हापासून कळायला लागलेले असते,त्या सर्व बालपणापासून ते तरूणपणापर्यंतच्या सर्व आठवणी तिथे असतात,त्या आठवणींची उर्जा घेऊन, ताजीतवानी होऊन ती पून्हा सासरी जात असते.आणि आपणही एक स्त्रीच आहोत,आपले माहेरी कुणी स्वागत केले नाही तर आपल्याला किती दुःख होईल.हे प्रत्येक विवाहित स्त्रीने लक्षात घेतले पाहिजे!
@@yoginivaidya4064 He khar ahe kiti hi kel tari koni mhant ny ki mazya bhaujay ne kel mazyasati
अप्रतिम प्रबोधनकार...
महाराजांनी श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले यावरूनच महाराजांचे आपल्या प्रबोधनावर /किर्तनावर किती प्रभुत्व आहे .... किती अधिकार आहे हे सिद्ध होते...छान..अप्रतिम....
नमस्कार सर्वांना
खूप छान
Deva mazya Aai vadilana sukhat theva tyanchya sarv eccha purn kara 🙏🙏
आईवडिलांचे वर्णन करण्यासाठी अनेक वेळा जन्म घेऊन सुद्धा प्रेम समजणे म्हणजे खुप कठिण..
धन्य धन्य ते मायबाप 🙏🌹
आई बाप म्हणजे चारधाम पेक्षा श्रेष्ठ.
आई वडिल आहेत तोपर्यत माहेरात आपले अस्तिव असते तेव्हाच खरी ज़ाणीव होते आपण काय गमावल
देवा माझ्या आई बाबांना नेहमी सुखी ठेव कधिही त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी हौऊ देवू नको कारण माझे आई बाबा हे माझे जीव की प्राण आहे
आईवडील असे पयॅत मुलीचे पण माहेर असते आईवडील गेले की माहेर पुणँ पणे बंद होते भाऊ तर एका सापा सारखे उलटतात. 😭😭😭😭 असे भाऊ दुश्मनाला पण नको. एवढे बदलता त बापरे बाप आपल्या तर पटकण लक्षातच येत नाही
सगळेच असे नसतात . माझ्या आईचे आता आईबाप नाहीत तरीही माझे मामा मामी व्यवस्थित मायेने बहिणींचं माहेरपण करतात.
आमचे आई वडील गेल्यावर आम्ही बहिणी माहेरी जात नाही आमच भाऊ आणि त्यांच्या बायका पण अशा च आहेत त्यांना नवरा पाहिजे फक्त त्यांच्या बहिणी नकोत स्वताच्या माहेर ची सगळी पाहिजेत भाऊ पण बदलेत
माहेर कडून अपेक्षा न ठेवता, अपल्या आई बाबाचा तो पण एक मुलगाच आहे,असा विचार करा , नाते जोडण्यासाठी दोनपाऊल मागे आले तर काय हरकत आहे, आपल्या भावाचा दोष असलातरी पोटच्या मुलाप्रमाणे माफ केले तर काय हरकत आहे, आपल्या मुलांना पण आपल्या माघारी आजोळ चे प्रेम , भावंडे सगळे मिळेल, सगळे काही पैशाताच मोजु नये... प्रेमाने प्रेम वाढते, द्वेषाने द्वेष च वाढतो.शेवटी काय सोबत घेऊन जायचे आहे, प्रेम द्या प्रेम घ्या... लहानपणी आपण कसे कितीही भांडलो तरी पुन्हा एकत्र येऊन राहायचो, तसेच आहे हे. वरून आपले आई बाबा जेंव्हा आपण भावंडे भांडताना पाहत असतील तेंव्हा त्यांना किती वाईट वाटत असेल ?आपल्या चांगल्या आठवणी ठेऊन जाऊ या...
Ho kharch aahe maze pan aai wadil gele ki bhau sapa sarkha badla Aaj 10 warsh zale Maher chi payari pan pahili nahi me mulina maherun pan haklun Dil jat aani sarari pan ti parkich aset kayam pudcha janma mulicha Nako re baba 😭😭
सत्य स्तिथी सांगितली महाराज....
खूपच छान.... डोळ्यात पाणी आलं
😭😭😭😭😭
खरच अप्रतिन किर्तन ... डोळ्यात पानी आल महाराज .... अप्रतिम विचार🙏
👍
Khup sunder aprathim kirtan
Swami mazya aai vadilana nirogi dirghayush labhu de hich tumchya charni prarthana🙏
भारी बाप
रामरावजी मि रमेश उमाप लातूर कर भारी बर
रामरावजी मि रमेश उमाप लातूर कर भारी बर
खरंच आई-वडिलांशिवाय दुसरा देवच नाही , त्यांचे प्रेम असे आहे जे कोणतेच नाते नाही देऊ शकत ,आणि ज्या मुलीचे आई वडील जेव्हा जातात तेव्हा माहेर खायला उठतं ,तिकडे आपले कोणीच नाही ही खंत मनात घर करून जाते
Miss you mummy konich konache nahi 😔
Kharach fakt nati paishat tolali jatat😞😞
आई वडिलांची सेवा करा नंतर तेराव करुन देखावा करु नका एक दिवस आपलाही नंबर आहे हे विसरू नका
घरच खुप छान ऐकुन डोळ्यात पाणी आले
Ataleli maya jivant karnare dhok maharaj khup khup dhanywad
खुप छान माहिती सांगितली 😢😢
khup chhan. I love my mother and father.
माहेरचे ते सुखी दिवस..,.. प्रत्येकाला मिळावेत....खूप छान महाराज..
🙏🙏 khup khup aathavan yete baba
Mazya ayila udand ayushya de hich ekach prathana 🙏🙏🙏🙏
या भारत देशात संत आहेत म्हणून हे शोरक्षित आहे . 🙏
माझ्या आईला उदंड आयुष्य लाभो 🙏
हर हर महादेव जय गुरूदेव कोटी कोटी प्रणाम
जय हरी माऊली किर्तन ऐकताच रुदय भरून ऐतय ओ अभिनंदन
खूप छान मला तर खूप रडू आले
अगदी बरोबर अहै महाराज जीवनाच कटु सतय
Miss you Aai 😭
Aataa pikal paan aai urli 🙏💫deva tila sukhat thev 🙏
खूप छान डोळ्यात पाणी आल
हर हर महादेव जय शिवशंकर जय भोलेनाथ
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
अतिशय सुंदर बाबा 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
माझी आई पण अजून भाकरी ओवाळून टाकते लई भारी वाटत...
नशिबवान आहे ताई
Pani aal ekun dolyat.....swami majhya aai baba na majh aayushya dyaa.....
खुपच छान माहिती सांगितली.
महाराज,आपण खरी परिस्थीती सांगितली,डोळ्यात पाणी आले.👏
खूप खूप छान किती आठवन आली मायची माझ्या
खरोखरच तुम्ही सांगत असतांना खूप रडू येत होते.मला वडील तर अज्जीबात आठवत नाहीत.पण आईला जाऊन भरपूर वर्षे झाली.आज ती पून्हा जशीच्या तशी डोळ्यासमोर आली.आणि भरपूर रडवून गेली
😢🙏
माझे माय बाप गेले दुर देशी माझ्याआई वडीलाचीं आठवण झाली🙏🙏😩
खूप छान डोळयात पाणी आले
फारच सुंदर आहे
बरोबर आहे 👍
Very heart 💓 touching.
Saheb khoo rdvly tumi
❣️आई❣️
Khup sunder maharaj
फारच सुंदर
खूप छान ❤️
🙏🙏
खरं आहे महाराज माझ्या आत्या सारखं दुःख कोणीच नाही भोगलं.कारण माझ्या आत्या ची .आई व मुलगी एकाच दिवसी देवा घरी गेले.आईला शेवटचं सुद्धा बघायला नाही भेटलं .आई कडे गेले तर इकडे मुलगी सोडून गेलेली. व मुली कडे गेली तर आई सोडून गेली.
दोघी सुध्दा एकाच दिवसी सोडून गेले.
Deva mazya aai la sukhat thev tichya sarv echha purn kr
Aai babanshivay nirmal prem kunich karu shakat nah.
Deva mazya aai babanna nehmi sukhi thev.
Mazya ayushyache sukhi kshn tyanna de.
खूपच छान महाराज
Maza bhau ani vahini khup changle aahet ani aai babanpeksha jast prem ani kalji ghetat
Kirtan eiktana khup khuuuuup aathvan aali Aaichi
Khup c chan 👌👌🙏🙏
खुप छान 👌👌 कीर्तन
ह्या बाबतीत महाराज मी खूप नशीबवान आहेत. आई वडिलांचे भरभरून प्रेम मिळाले. आता दोघे नाहीत. पण भाऊ आणि वहिनी अजूनही माहेरपण खूप प्रेमाने करतात. अजून आम्ही गेलो की तुकडा ओवाळून टाकतात.माझे आणि नणंदांचे संबंध पण चांगले आहेत.
हे बरोबर आहे माझी ही आवथा आशीच आहे मुलासाठी
Jay bhole baba
खुप छान,ऐकून डोळे भरून आले
Khupch Chan sukhi Deva aaila
अतिशय ह्रदयस्पर्शी किर्तन 🙏🙏🙏
माझेही आई-वडिल हयात नाहीत पण सुदैवाने भाऊ-वहिनी चांगली आहे.
खुप कथा छान महाराज
Khup ch chan🙏😥😥
यातले काहीही वाट्याला न आलेले दुर्भागी मी...😭
Heart touching 💞
Koti koti namskar aai vadilana
Deva majaya Aai Aabana dirgausha labudet
आई🙏🙏💞💞🙏🙏
Aap le khoop khoop Dhanyawad
Khupch Chaan 😭😭
Khup chan बाबा
He deva maza aai babala sukhi tev
खूप छान
खरे आहे ते गुरुजी
Veri nice heart ♥