Tukaram Maharaj च्या Palkhi मार्गावरून का झाला राडा? ग्रामस्थ आणि विश्वस्थांत नेमकं काय घडलं? | N18V
Vložit
- čas přidán 2. 07. 2024
- उरुळी कांचन ग्रामस्थ आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या विश्वस्तांचा वाद पेटला. इतका की दरवर्षीचा संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मार्ग देखील बदलला गेला. लोणी काळभोरमधून निघाल्यानंतर उरुळी कांचनमधील विसावा रद्द करण्यात आला. नेमकं काय घडलं? का पेटला वाद? ग्रामस्थांकडून जाणून घेऊया...
Uruli Kanchan villagers and the trustees of Sant Tukaram Maharaj Palkhi had a dispute. So much so that the route of Saint Tukaram Maharaj's palanquin was also changed every year. After departure from Loni Kalbhor, the stay at Uruli Kanchan was cancelled. What exactly happened? Why the controversy? Let's find out from the villagers...
#tukarammaharajpalkhi #palkhisohla #uruli #lonikalbhor #tukarammaharaj #dindi #ashadhiwari #disputes #N18V #palanquin
News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
हे विश्वस्तच राजकारण करतात. यांना लोकांच्या भावनेच काही देनघेननाही. फक्त फायदा कसा होईल हे पाहतात.
वारीच्या रथावर अनेक जाड जाड लोक दाटी दाटी ने बसलेले असतात .बिचारे मुक्या प्राण्यांना रथ व रथावर बसवलेल्या लोकांचे वजन ओढणे दमछाक होते .फ़क्त एकच व्यक्ती हाकणारी रथावर बसायला पाहिजे .
कोणते स्वयंसेवक हे असे कोणीही पहिल्यांदा वारी बाबतीत घडला आहे असे घडू नये याकरिता सर्व वारकरी संप्रदायाने प्रयत्न करावे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
देवाधर्माच्या बाबतीत वाद घालू नये प्लीज
स्वयंसेवक जे नेमले पालखी सोबत, ते लोकाना पालखीला हात लावून देत नव्हते, पालखीला घेराव घालून बसले होते...
योग्य तो कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा
@@manvendrajadhav7923 कुणी सांगितले विकतचे दुखणे... परत जायचे नाही ... टीव्ही मधे दर्शन घेणे 🙏🙏 राम क्रुशन हरी!!!!
म्हणून मुक्या प्राण्याला मारायचा का ही कुठली भक्ति
परंपरेनुसार चालणे गरजेचे आहे. राम कृष्ण हरी.
जी परंपरा आहे...तसच चालु ठेवायचा होता पालखी चा मार्ग
पालखी काय विश्वस्तांचा एकट्याच्या मालकीची आहे का
मी youtuber आहे आळंदी जवळ माऊलीच्या पालखीचा विडिओ घेत होतो एवढ्यात पालखी जवळच्या स्वयंसेवकांनी कॅमेरा हिसकावान्याचा प्रकार केला मी झापले तेव्हा पुढे गेले ते हा प्रकार मला आवडला नाही दर्शन घेऊ देणे 🙏🏻
परंपरेनं जो मार्ग आहे त्यात कोणताही बदल होता कामा नये
वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरा ना धक्का लागेल असे करू नये अशी सर्वाना विनंती
मोरे महाराज...संताचे ते आप्त नव्हती संत ..हे लक्षात ठेवा ..अजून एक..तुकाराम महाराज पुर्ण राज्याचे आहेत
ते सगळं मान्य आहे but त्या मुक्या जनावरांना मारणे कितपत योग्य आहे अरे ते पालखी वाहन अर्थात स्वतः माऊली आहेत हे जाणले पाहिजे होत... राम कृष्ण हरी 🙏🏻
माणिक मोरे यांचा जाहीर निषेध
माणिक महाराज योग्य निर्णय घेतात.....
*उरुळी कांचन परिसरातील बहुसंख्य भक्त पालखी दर्शनापासून वंचित* .
3 लाख लोकसंख्या असलेले उरुळी कांचन गावामध्ये संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी फक्त दोन मिनिट थांबली, तसेच चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात ही पालखी अर्धा तास थांबली, मला पालखी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षाला एवढेच सांगायचंय आहे .
तुमच्या अहंकारी वृत्तीमुळे सामान्य जनता पालखीच्या दर्शनापासून वंचित राहिली.
( महाराष्ट्र सरकारने पालखीच्या विश्वस्त मंडळात हुशार माणसं असण्याची तसदी घ्यावी ही विनंती)
राम कृष्ण हरी
तुकोबाराय सर्व धर्म समभाव ची सीकवन दीली
व जगाचे सर्थास्न आहे हे कोन्या एका वेक्ती चे कोन्या एकागावची मालमता नाही
जय हरी माऊली
अडीच हजार का दहा हजार हे बोलताना अडचण आली.
हा मार्ग देवाने नाहीं तर लोकांनी बदला आहे , मार्ग बदलणे चुकीचे आहे परंपरे नुसार चालणे गरजेचे आहे , उद्या जर विश्र्वस्तांच पालखी नेण्यावर आळस आला तर हे टेम्पो मध्ये पालखी नेतील, त्यामूळे मार्ग आहे तोच असणे गरजेचे
विश्वस्त मनमानी कारभार करीत आहेत याला भक्त महानता येणार नाही हिटलर म्हणावे लागेल
वाद असेल तो मिटवावा, परंतु गोंधळ करु नये
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सालाबाद प्रमाणे पालखी मार्गाने न नेता उलट्या मार्गाने नेऊन स्वतःचा अट्टाहास गाजवण्यासाठी पालखीच्या विश्वस्त मंडळींनी उरुळी कांचन पंचक्रोशी मधील तीन ते पाच लाख लोकांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या दर्शनापासून वंचित ठेवून लाखो लोकांचा तळतळाट घेतलेला आहे. लाखो लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहचेल असे काम केले आहे सरकारने याची त्वरित दखल घ्यावी...
🙏🙏🙏🙏🙏
ते सगळं जाऊ दे पण त्या मुक्या जनावरांनी काय केलं होतं . त्यांना चप्पलने का मारले ? याचं स्पष्टिकरण द्या .
🙏👍👍👍
मोरे यांच्या निषेध
ठरलेला मार्गकुणालाच बदलता येणार नाही
😢
खर तर उरुळित मुकाम आसायला हवा होता
आताचा ड्रायव्हर चांगला नाही..तो नीट गाडी चालवत नाही..
अहो ते करतात तर करुद्या न थोड चुकल असेल तर आपण माफ करा अहो ही आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे एव्हढ करताना कुठतरी चूक होतच असते पण आपण ती मोठ्या मनानं माफ करावी आणि हो आपल्या हिंदू धर्माची हीपरंपरा आणि वैष्णवांची मांदियाळी यामध्ये राजकारण घालू नका बाकी सर्व ठीक आहे आपलेच आपण पाय तोडण्याचा प्रयत्न करू नका..रामकृष्ण हरी....
पालखी सोहळ्याचे विश्वस्त वारीचे पंधरा दिवस माजलेले असतात,एरवी वर्षभर या विश्वस्त मंडळाला कुत्रंही विचारत नाही.
वाद विठ्ठला शी नसून बडवे शी आहे
पालखी संस्थान काय महाराष्ट्र च नाही ते स्वावलंबी आहे कृपया याची नोंद घ्यावी. याचा न्याय निवडा सरकारला करायचा अधिकार नाही
जाहीर जाहीर निषेध
किर्तनकार मंडळी नी यांनी ज्ञाय दिला पाहिजे गाव कर्यानां नुसते पाकिट घेऊन ज्ञान पाजू नका
Kuthe rajakaran karave, kuthe ahankar dakhvava kay aahe ka ?
Aaj lokanchi nirasha jhali support Uruli Kanchan
देवधर्म.याला.कोणी.आडव.यैऊ.नेय.माझी.विनती
Omit this stop..this stop is not sufficient and ir effect Trafic ..So this may be shifted along with Highway ..Under Ureale Gon it is trouble some..
First improve your english
दोन्ही गटाने बसुन योग्य तो निर्णय घ्यावा, व अस काही वाद करु नये शोभल अस धागा, महाराजांची शिकवन काय होती विसरुन चालणार नाही
सुप्रिया सुळे चार चमचे आहेत का हे?
पालखी सोहळ्यात सुरक्षेचं कारण पुढे करून या वर्षी तर भाविकांची नुसती ढकला ढकल केली ...कित्येक लोक महिला पडले सुद्धा...
Manik more cha jahir nished paramparik palkhi marg badalnare manik more kon tyana ha adhikar koni dila jahir nished
दिंडी चालक ह्यांचे निर्णय योग्य आहेत.....
Loni kalbhor la pn palkhi stal change kela yaani
पण उरळी कांचन ग्रामस्थांनो तुम्ही बैलांना चापळणी नव्हत मारायला....हे खूप चुकीचं केलं तुम्ही,
मनुष्याचा अहकर जास्त काळ टिकत नाही, त्यात कोण दोषी असेल त्यांचा न्याय विठू माउली करेल.
सत्याच्या नाश करनारे आणि असत्य खोट्या अफवा पसरवणाऱ्यांच्या अहंकारी, लोभी,राजकारणी, घमेंडखोर स्वभावाचा सत्यानाश होवो.
युटुबला मेसेज पाठवला पाहीजे.होत.ते का केल नाही. पत्र काराकडून जाहीर करायचे.होते.
तुमची चुकी.आहे.
राजकारण
उरुळी कांचन गावचा निषेध
Khr ahr
Tukaram Tukaram
Vithurayachihichkaparanpara
देवाच्या बाबतीत तरी राजकारण करू नका
माणिक मोरे यांचा निषेध व्यक्त करतो.
खोटा आरोप होत आहे....
Palkhichrajkarankelaysarkarjabdar
Palakhimargachikirtihichnyawikaygawogawi
Aho tyanche vansaj ahet te tharvtil ....tumchya por tumcha marg tharvtil
Kam krodh madamastar moha bhagwatgita kay sagtepaha varkari bagwad giteche adyyan kara jai sriram
Santa bhadan karta pandrag kay sikwatat santi santi om santi varkari apnas bhandan sobhat nahi raglobh mastar
कमेंट करानाराना पहीला न्याय कलला पाहीजे
कायपण कमेंट देता
तुला जाहीर फाशी देण्यात येईल मग 😂😂
Deva chya navane bhik magun mothe hotat nantar ashi masti yete
Mukya pranyavar chappal uchalnare kiti nirbuddh lok aahet.
Manuspan kothe harvale yanche!
Kon chuk kon barobar hyala kahich mahartva nahi; mukya janavaravar chappal uchalne akshamya gunha aahe!
वारीच्या रथावर फ
Palkhichya.rathavar.char.pach
Ratali..varakari.basatat.he.bsre
Nahi.tasech.bhakatashi.savajanyane.vaga.vad.honar.nahi😅😅
राम कृष्ण हरी