आपल्याच राज्यातील हे सर्व लोक आहेत ना ?या जमिनीचे हे काय करणार आहेत, गरिबांची घर पाडता काय ?आधी त्यांना घर बांधून द्यायची, मग पाडायची ? काही खर नाही हे.
बाबा आत्राम गेले कुठे आदिवासींच्या झोपड्या तोडल्या पाण्याची विहीर बुजून टाकले कष्टाने त्यांनी वीर उभी केली होती अहो बाबा आत्राम असा अन्याय करू नका आदिवासी तुमच्याच भावंड
सगळी झाडं तोडून जमिनी च प्लोटिंग केलं यांनी ,हे कसले आदिवासी आता ,आलेत राहायला ,२०१३, २०१४ मध्ये,, त्या बी जे कोळसे पाटलाने भडकवल होत या लोकांना,, आता तोंड काळ करून बसला आहे.
10-12 Jana mule jangal vachnya pasun Rahat hote ka, yevdich gandit dam aahe prashashant tr vagholi madhe je dongar ukrun madat aahet paryavarnacha yevda motha nuksan hotay te aadun dakhava na ekcha aasal tr...
एवढीच तत्परता बिबटे हटवण्यात करावी वन विभाग तिकडे लक्ष देणार नाही वन विभाग वाल्यानो जुन्नर तालुक्यातील बिबटे बाहेर काढा मानवी वस्तीतले तुमच्या त दम असेल तर
शिंदे फडणवीस सरकार ची हे मोगलाई आणि निजामशाहीचे लाजवेल असे हे कृत्य अहे गरीब आदिवासी ना बेघर करुण ब जल जंगल जमिन आदिवासी ची माल की अहे जंगलात पहीले आदिवासी अंतर नटर वन विभ
हेचका गरीबांच सरकार शिंदेसाहेब त्याचं पुनर्वसन कोण करणार नाहितर गरीबांच तळतळाट लागेल तुम्हालाच
कुठे गेले आदीवाशी नेते आता गरीबांना बेघर करून झाल्यावर येतील पुन्हा सांत्वन करायला त्यांना जागा दाखवून दिली पाहिजे
भिल्ल समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे तो संघटीत होऊन अन्यायाविरूद्ध आवाज उठवेल
चाकण खराबवाडी हद्दीतील वन जमिन वरील अतिक्रमण मी दाखवतो ते अतिक्रमण वनविभाग काढणार का एक फोन आला की वन विभाग पळुन जातो
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार येंनी हे अतिक्रमण थाबवले,पाहीजेत
एवढे दिवस वन विभाग झोपला होता का😡😡 आता झोपेतून उठून आली आहे.😡😡
शहरातील अतिक्रम काढा इथे काय इतके JCB गरिबांना त्रास देऊन काय भेटेल यांना
अतिक्रमण हटविले पण त्यांना ना घरासाठी जागा द्यावी
झाडे लावण्यात जमीन कमी पडत असेल
इंग्रज बरे होते
Adhi zople hote ka sarkar ata garbi lakana beghar kart ahe
अट्रो सिटी दाखल करा वण विभाग आणि पोलिसानं वर
फक्त गरीब गरिबांवर मर्दुमकी दाखवणारे सरकार
आदिवासी लोकांना जमिन किंवा नोकरी द्यावी
गरी बाला त्रास देउ नका
zopdyanche ghara hota ani mag gav bastat... janglanchi kattal hote ani mang apan mhanto paavus padat nahi , bibtyacha halla zala
Jashi kamgiti garibavar karta Tashi saglyanvar kara
Avde fast road banva
Jevha atikarman kart hote tevha zople hote ka ata lokana tars det ahe
Mantat ki aaplya kade lok shahi aahe pan khar tar he aahe ki aaplya kade hukum shahi chalali aahe😢😢😢😢😢
आपल्याच राज्यातील हे सर्व लोक आहेत ना ?या जमिनीचे हे काय करणार आहेत, गरिबांची घर पाडता काय ?आधी त्यांना घर बांधून द्यायची, मग पाडायची ? काही खर नाही हे.
निषेध
एवढ होऊनही आमचे बांधव म्हणतात की ते झाडे नका मोडू .....😢😢
नीच शासन आणि प्रशासन.
तुमचे घर पाडाना तुमच्या ईमारती ठेवा तुमच्या आई बापाची समाधी बादयाला
Background मुसिक कशाला टाकली झकमारायला 🤔
अन्याय नकोस होता
गरीबांना बेघर करून काय मिळालं
सरकार बदलले पाहिजे
या शासनाचा जाहिर निषेध करतो..
फक्त एका कागदाच्या नोटे ची कमाल आहे.
मोदी सरकार बेकार
अरे तशी पण जमीन पडूनच होती, सुरक्षाही झाली असती
सरकार भावाला माझी विनंती आहे त्याना त्यांच्या मालकीचे घरें बांधून द्यावीत
बाबा आत्राम गेले कुठे आदिवासींच्या झोपड्या तोडल्या पाण्याची विहीर बुजून टाकले कष्टाने त्यांनी वीर उभी केली होती अहो बाबा आत्राम असा अन्याय करू नका आदिवासी तुमच्याच भावंड
नीच सरकार चा जाहीर निषेध
जाहीर निषेध
अरे काय अन्याय चालु आहे गरिबांवर
शासनाने यांचं पुनर्वसन करावं, पण यांनी जंगल तोडून अतिक्रमण केलं आहे. यांनी ,, यांच्या मूळ गावी पुनर्वसन.करायला हरकत नाही.
Good ,nice job ,forests are our breaths,it should be remained forever
वन मंत्री जो कोनी असेल,तर,तेला,कोणत्याही पदाला,उभे् राहुदे,आदिवासीनी मतदान करूं नका
,यांना झाडे लावयचेच असतील ना तर असे भरपूर डोंगर पडलेत की त्या डोंगरांना एक झाड सुध्दा नाही अशा ठिकाणी वन विभागाला काय राग झालं, का लावा ना झाड
जुलमी सरकारचा जाहीर निषेद
गरिबावर होणारा अन्याय कधी थांबणार
सर्व काही लोकप्रतिनिधी यांच्या हातात असतं
काय कायदे करायचे, काय निर्णय घ्यायचा हाच तर त्यांचा विषय आहे.
राहुद्यारे.गरीबांना.अत्ता.कुठे.राहतील.ते.
सगळी झाडं तोडून जमिनी च प्लोटिंग केलं यांनी ,हे कसले आदिवासी आता ,आलेत राहायला ,२०१३, २०१४ मध्ये,, त्या बी जे कोळसे पाटलाने भडकवल होत या लोकांना,, आता तोंड काळ करून बसला आहे.
वाणी साहेब दोन्ही बाजू दाखवा त्यांना पण हक्काच घर मिळाले पाहिजे पण जंगल पण राहिले पाहिजे
10-12 Jana mule jangal vachnya pasun Rahat hote ka, yevdich gandit dam aahe prashashant tr vagholi madhe je dongar ukrun madat aahet paryavarnacha yevda motha nuksan hotay te aadun dakhava na ekcha aasal tr...
00k@@avido124
सरकार ने यांना घरकुल का दिली नाही मग मोदी सरकार प्रत्येकाला घर देणार होते हे अधिकारी का वंचित ठेवले हाच सबका साथ सबका विकस अरे भकास केले सर्व
ज्यावेळी घरे बनवली त्यावेळी वनखात कुठे..............
अशी पण जागा पडीक होती तर कारवाई ही त्यांचं पुनर्वसन झाल्यावर करायला पाहिजे होती....
😢😢😢👎👎👎👎👎
😢😢😢
Jay johar jay aadivaci Aata jangal bachala pahije aanyata kahi nay
Konala वाईट वाटत असेल तर त्याला आपली जमीन देया
एवढीच तत्परता बिबटे हटवण्यात करावी वन विभाग तिकडे लक्ष देणार नाही वन विभाग वाल्यानो जुन्नर तालुक्यातील बिबटे बाहेर काढा मानवी वस्तीतले तुमच्या त दम असेल तर
स्वता बेघर झाले असते तर समजलं असतं अधिकार्याना
Kiti anyay ahe ha .manuski shillk rahili nhi kayde fakt navala ahet .
Adivashinacha hakk aahe pahila
फारच अन्याय केला आवाज उठवायला च पाहीजे
Sarva adivasi samajane ek houn ya thikami jaun amaran uposhan karuya
Julm ho raha aadiwasiyoper.Nished
Tigar pkda ki mg
शिंदे फडणवीस सरकार ची हे मोगलाई आणि निजामशाहीचे लाजवेल असे हे कृत्य अहे गरीब आदिवासी ना बेघर करुण ब जल जंगल जमिन आदिवासी ची माल की अहे जंगलात पहीले आदिवासी अंतर नटर वन विभ
Garibana Beghar Kela
Ha Annyay Ahe.
गोर गरीब आदिवासी शेती करायाला। लागले जळयाला लागले
Kai gariba pasi natka kartai😢😢😢😢
Tumhala ky manusaki nahi ky