झालेली घटना खूपच वाईट झाली. अधिकाऱ्यांना वेठीस न धरता,आणि बिबट्या हा विषय केंद्राला अनुसरून आहे.केंद्राकडे आपली बाजू ठामपणे मांडली पाहिजे. ताई राज्य आणि केंद्राकडे या भाषेमदे मागणी करा.. सर्व शेतकरी सहकार्य करतील
बिबट्यांना पकडून gps लावा म्हणजे त्याचा वावर कोणत्या ठिकाणी आहे ते समजेल व कोणत्या बिबट्याने मानवावर हल्ला केला ते समजेल,तंत्रज्ञानाचा वापर करून हे सर्व शक्य आहे,फक्त इच्छाशक्ती हवी आहे सरकारची...
वनविभागाच्या पाया पडण्यापेक्षा लोकवर्गणी काढून बंदुकी घेऊन ज्याला दिसेल त्याने गोळया घालायच्या मग येऊ द्या कोणता अधिकारी येतोय केस करायला प्रत्येक ग्रामंपचायत ने ठराव घ्या आना बंदुका
ताई तुम्ही त्यांना विचार न्या पेक्षा तुम्ही ज्या पक्षात आहात ना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करा आणि ज्या काही उपाय योजना करायच्या आहेत त्या कर ना त्याचा फायदा जास्त होईल
घरी बसून लेख लिहिणे सोपे असते, त्या ८ वरशांच्या मुलाने कुठे जंगल तोड केली त्याचा काय गुन्हा आहे? काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचे आपले अपयश झाकण्यासाठी लोकांना अक्कल शिकवायची हेच धंदे चालू या वन विभागाचे सस्पेंड करा सगळे लोकांच्या हवाली करा आता बिबट्या प्रकरण.
अहो ताई सरकार तुमचाच आहे ना मग का रडता एवढे जनता एवढी वेडी नाहीय ओ ईथ एवढा बोलताय तर आना मंजुरी करून सांगा तुमच्या साहेबाना.....त्या अधिकाऱ्यांना बोलून फायदा नाही ताई तुम्ही सरकार मधी आहात जनतेसाठी करून घ्या लवकर मंजुरी.
ताई सरकार निष्क्रिय की वन अधिकारी निष्क्रिय. निवडणूक चे काय सांगता इथे माणसे महत्त्वाचे आहे. ओरडून काही नाही होणार मला वाटते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जाब विचारा म्हणजे ते लगेच वनाधिकारी यांना ऑर्डर दिली जाईल
बिबटे ठेवायला जागा नाही परवानगी शासनाकडून घ्यावी लागते. सरकार असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. यात भरडला जातो तो स्थानिक नागरिक व अधिकारी बाकी या बाई सारखे प्रतिनिधी येतात हल्लाबोल करतात आणि निघून जातात पण सरकारला जाब विचारत नाही कारण सरकार त्यांचाच असते.
मोदीची गॅरंटी बिबट्याच्या बाबत का नाही घेत गॅरंटी नुसतं वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दम देऊ नका सरकार तुमचा आहे केंद्रात आणि राज्यात लोकं भोळी आहेत त्याचा गैरफायदा घेऊ नका
दादा हे चुकीचे आहे ताई तुमच्या आगोदर आल्या होत्या पण त्यांनी राजकीय भाष्य काही केले नाही दादा तुम्ही आले आणि लगेच राजकारण चालू केले आमदार कोण होणार अहो दादा हा शो राजकीय नाही माझ्या माय बाप जनतेचा आणि शेतकर्याचा विषय आहे
केंद्राकडे प्रस्ताव जानेवारी मधे पाठवला अजून मंजुरी नाही, राज्यात , केंद्रात BJP सरकार आहे, जनतेच्या प्रश्न साठी सरकारकडे टाईम नाही,सगळे प्रचारात व्यस्त आहेत.
वाणी साहेब आज तारीख आठ आणि दादा सांगतात चौदा तारखेनंतर आपण निर्णय घेऊ मग सात दिवसांत आजुन चौदा जण हॉस्पिटलमध्ये पाहायचे आहेत का तुमचे राजकारण सोडा पहिली आपली जनता आणि माझा शेतकरी राजा पहा आणि नंतर चौदा तारीख पहा जर जाणत्या राज्याने मतदानावर बहिष्कार केला तर तुम्ही कोणती तेरा तारीख पहाल
वन -अधिकारी वर्ग लाजिरवाणी गोष्ट .......आयुष शिंदेसारख्या बाळावर काय परिस्थिती ओढावली आहे हे तुम्हाला सांगता येत नाही...... एवढा गंभीर बाबीकडे कसे दुर्लक्ष करू शकता.....
ताई तुम्ही जागेवरून देवेंद्र जी फडणवीस साहेबांना फोन करायला हवा ते जेव्हा वरून परवानगी देतील तेव्हा हे साहेब काही तरी निर्णय घेतील
पकडलेले नरभक्षक बिबटे मंत्रालयात ठेवा
म्हणजे कायद्यात बदल होईल
अगदि बरोबर
ही बाई कोणालाच बोलू देत नाही असे दिसते बाकीच्यांना बोलु द्या
झालेली घटना खूपच वाईट झाली. अधिकाऱ्यांना वेठीस न धरता,आणि बिबट्या हा विषय केंद्राला अनुसरून आहे.केंद्राकडे आपली बाजू ठामपणे मांडली पाहिजे. ताई राज्य आणि केंद्राकडे या भाषेमदे मागणी करा.. सर्व शेतकरी सहकार्य करतील
हो मांडली ना शरददादा नी बिबट सफारीबद्दल अन मंजुरीही आणली मोठा गाजावाजापण केला त्याचा पण पुढचा विचार कधी केलाच नाही त्याचीच ही सुरवात असावी
आता पर्यंत ताई बद्दल ऐकले होते ....पण आज मानले ताई ला...आई सारखीच बोलतात या ...जनतेची माता आहे ही.....सलाम ताई तुला.❤❤❤
बिबट्यांना पकडून gps लावा म्हणजे त्याचा वावर कोणत्या ठिकाणी आहे ते समजेल व कोणत्या बिबट्याने मानवावर हल्ला केला ते समजेल,तंत्रज्ञानाचा वापर करून हे सर्व शक्य आहे,फक्त इच्छाशक्ती हवी आहे सरकारची...
ताई तुमचे सरकार आहे अधिकार्यांना बोलनया पेक्षा सरकारला सांगा आणि बिबटे सरकारी ठिकाणी ठेवा
पहीले आमच्या ग्रामीण भागात बिबटे वाघ नव्हते पण आता सर्व ठिकाणी या वनविभागाने बिबटे वाघ सोडले आहेत लोक खुप दहशत मध्ये राहतात
वनविभागाच्या पाया पडण्यापेक्षा लोकवर्गणी काढून बंदुकी घेऊन ज्याला दिसेल त्याने गोळया घालायच्या मग येऊ द्या कोणता अधिकारी येतोय केस करायला
प्रत्येक ग्रामंपचायत ने ठराव घ्या आना बंदुका
महत्त्वाचा विषय सोडुन इतर बडबड करत आहेत
सरकार यांचच बोंबलतंय बी हेच
जुन्नर तालुका खुबी, खिरेश्वर या गावात पण भर दिवसा बिबट्या फिरतोय त्याची पण नोंद घ्यावी वन विभागांनी
अशा संवेदनशील ठिकाणी पुढारी आणि नेते लोकांना प्रवेश देऊ नका सरकार मध्ये भूमिका घ्यायची तर इथे ओरडुन काय उपयोग
राजकीय नेते फक्त मिडियापुढे स्टंटबाजी करण्यासाठी येतात
barobar bolta saheb kahi madat nahi karat bas lokna samor bhandan karat ani me kay tari kela as dhakavtata ho na saheb
अधिकारी निलंबित करून बिबटे हल्ले करणे थांबणार असतील तर सगळेच अधिकारी निलंबित करा
ताई तुम्ही त्यांना विचार न्या पेक्षा तुम्ही ज्या पक्षात आहात ना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करा आणि ज्या काही उपाय योजना करायच्या आहेत त्या कर ना त्याचा फायदा जास्त होईल
घरी बसून लेख लिहिणे सोपे असते, त्या ८ वरशांच्या मुलाने कुठे जंगल तोड केली त्याचा काय गुन्हा आहे? काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचे आपले अपयश झाकण्यासाठी लोकांना अक्कल शिकवायची हेच धंदे चालू या वन विभागाचे सस्पेंड करा सगळे लोकांच्या हवाली करा आता बिबट्या प्रकरण.
खुप वाईट झालं हि वेळ कोणावर हि एउ नये
जागा नाहि तर पाठवा चंद्र वर
पालक मंत्री, वन मंत्री,हे किती पाहायचे आता अरे एकट्या जुन्नर तालुक्यात 100 च्या वर बिबटे आहेत. अजून किती हल्ले पाहायचे पालक मंत्री जरा इथे लक्ष द्या
200 च्या वर आहे रे बाबा
ताई इथे रडण्यापेक्षा तुमच्या 36 इंचाच्या साहेबांना जरा सांगा
तुमच्या साहेब मेला का
टरबुज्याला सांगाना
Kon 36
@@satishlende5007 to benake
आरे बाबा जुन्नर मध्ये पकडायचा आणी जवळ फक्त बेल्हे गावी च्या बाजूला पारनेर् गार खिंडी इथेल घाटात सोडतात इकडे पाणी संपले की आले परत जुन्नर ला
राजू दादा खरं आहे
अहो ताई सरकार तुमचाच आहे ना मग का रडता एवढे जनता एवढी वेडी नाहीय ओ ईथ एवढा बोलताय तर आना मंजुरी करून सांगा तुमच्या साहेबाना.....त्या अधिकाऱ्यांना बोलून फायदा नाही ताई तुम्ही सरकार मधी आहात जनतेसाठी करून घ्या लवकर मंजुरी.
एकदम बरोबर
बरोबर
त्यांना त्यांच्या सरकारवर येवू द्यायचे नाही.
घटना दुखद आहे पण राजकिय स्टंट जास्त होतोय शेवटी आधिकारिक प्रोटोकॉल तोडू शकत नाही😌😌😞😞
लोकांना भडकवण्यापेक्षा राजकारण्यांनी स्वता मदत करा
मुलांच्या पालकांना त्रास होतो ज्या चे जिव गेले त्यांच्या डोळ्यांतील अश्रू काय सांगत मोबाईल वर कविता ऐकाची वेळ
खरे तर शिवनेरी तालुका जनता खुप सहनशील आहे येरवी वन खात्या वाले गेले असते ढगात
ताई सरकार निष्क्रिय की वन अधिकारी निष्क्रिय. निवडणूक चे काय सांगता इथे माणसे महत्त्वाचे आहे. ओरडून काही नाही होणार मला वाटते की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जाब विचारा म्हणजे ते लगेच वनाधिकारी यांना ऑर्डर दिली जाईल
पिंपळवंडी गावच्या हद्दीत 70ते80बिबटे आहेत
वनखात्या वाले दोषी आणि पोलिस लोक नामा निराले
BJP सरकार आहे...😂 आणि कोण बोलतय.. यांना मतदान करूच नका
📍
उसातले बिबटे ,उसात च बिबटे ,,,जंगलात नेता येत नाही, हा कायदा,,,, बाबव,,,, कठीण च मरण्या शिवाय गत्यंतर उरले नाही !!...🚩
आमदार कुठं आहे...प्रचाराला गेला का...
खासदार कुठं आहे
आमच्या शेतात रोज पावले दिसतात वारूळवाडी मध्ये
बिबट्यांची नसबंदी करणे महत्त्वाचे आहे. तरच ही परस्थिती नियंत्रणात येईल.
ताई विषय स्थानीक ला न ठेवता दिल्ली पर्यंत न्या
राजकरणी लोकं त्यांनी काय काम केलत ते सांगण्यापेक्षा ते काय करू शकतात हे सांगा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या
नेते पंधरा वर्षापासुन नुसती मलमपट्टी करत असेल तर जनता रस्त्यावर ऊतरेल कारण माणसांचे जिव जात आहेत
वनविभाग जुन्नर... पुर्णपणे निष्क्रिय
बिबट्या पकडल्यानंतर आणि सोडताना त्याला advance GPS tracker lava
म्हणजे फॉरेस्टला heat list area vr लक्ष ठेवता येईल
Good❤
शासनाचा नियम काय माणस मारा...वाघाने खाऊ द्या..??????? अधिकारी गुळमुळीत ऊत्तर देतोय...
गतिमान कार्यवाही..का नाही...??????
ताई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळवा म्हणजे लवकर अकॅशन होईल
ताई तुम्ही बरोबर बोलत्याय तुम्ही 👌👌
कुठे ,कधी,,किती बिबटे..सोडले त्याची माहिती पब्लिक साठी खुली करा.... सातत्याने.
Taae तुमची केंद्रात आणि राज्यात ओळख आहे , तुम्ही विषय मार्गी लावा.
जबरदस्त डेरिंग आहे ताई...पहिली वेळ पाहिलं की पोलिसच साक्षीदार केले .. या ताई कोण आहे, मला माहित नाही, पण मी सॅल्यूट करतो🙏
वन्य जीव प्राणी प्रेमींना कुटुंबासह बिबट प्रवन क्षेत्रात झाडाला बांधून ठेवा.या साहेबाला पण निलंबित करण्यात आले पाहिजे.
आहे ताई तुमच सरकार आहे मग तिकडे बोला णा
सगळे पुढारी बोलून जिरवत आहेत.... लोकशाही राहिली कुठे? कुठे आहे लोकप्रतिनिधी?
उद्या पासून दूरच्या घटनेची वाट पाहणार सत्ताधारी
लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही की शेतकरी विरोधी
ऊसाचे राखण करण्यासाठी वाघ गांवात आणून सोडले आहे का डोंगर भागात सोडा त्यांना खाण्याचा बंदोबस्त करा
नसबंदी करा नायतर प्रत्येक मंत्र्याच्या घरी द्या पाळायला
वनविभागाला माहित आहे किती बिबटे आहेत
४२०
अरे सरकार तुमचं आहे.हा सरकारला जाब विचार की बाई
शांत राहून काही होत नसेल तर संघर्ष करा ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे.
एका गावात पिंजरे लागनार बाकी गावांचे काय जुन्नर आंबेगाव शिरुर तिन्ही तालुक्यातील बिबटे उचला तरच प्रमाणात कमी होईल
चर्चा कसली करता आरे ताई बोलतात ते खरं आहे.. किती दिवस चालणार हे मेलल परत येणार नाही 😢😢
सर्व शेतकर्यांनी ऊस पिकविने बंद करा,जो पर्यंत बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही.
बिबटे ठेवायला जागा नाही परवानगी शासनाकडून घ्यावी लागते. सरकार असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. यात भरडला जातो तो स्थानिक नागरिक व अधिकारी बाकी या बाई सारखे प्रतिनिधी येतात हल्लाबोल करतात आणि निघून जातात पण सरकारला जाब विचारत नाही कारण सरकार त्यांचाच असते.
मोदीची गॅरंटी बिबट्याच्या बाबत का नाही घेत गॅरंटी नुसतं वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दम देऊ नका सरकार तुमचा आहे केंद्रात आणि राज्यात लोकं भोळी आहेत त्याचा गैरफायदा घेऊ नका
निवडनुकी वर बहिशकार टाका
सत्तेत कुणीही असो मात्र जनतेला न्याय हा फक्त प्रसार माध्यमेच देऊ शकतात...
Forest department la bolane pekasa bjp la sanga
प्रस्ताव देण्या पेक्षा केंद्राला कळत नाहि का की काही तरी उपाय करावा येथे लहान मुलांचे जीव गेल़ेत
मी मुंबईला राहतो.. मुलं सुट्टीत गावी आहेत, पन आजही भिती माझा मनात आहे.. कधी बिबट्या हल्ला करील कुनावर.. किती लहान बालकांना बिबट्या भक्श करनार
शूट ऑडर काढा
दादा हे चुकीचे आहे ताई तुमच्या आगोदर आल्या होत्या पण त्यांनी राजकीय भाष्य काही केले नाही दादा तुम्ही आले आणि लगेच राजकारण चालू केले आमदार कोण होणार अहो दादा हा शो राजकीय नाही माझ्या माय बाप जनतेचा आणि शेतकर्याचा विषय आहे
भावी आमदार पण रडले सकाळी शेरकर😅
Tai sarkar tumche aahe ak nirney gya gi ugach waw waw krta
केंद्राकडे प्रस्ताव जानेवारी मधे पाठवला अजून मंजुरी नाही, राज्यात , केंद्रात BJP सरकार आहे, जनतेच्या प्रश्न साठी सरकारकडे टाईम नाही,सगळे प्रचारात व्यस्त आहेत.
Are bibate kay lokanchya samsya sodavtat kay. Kar mafi kartata kay
Upyog dakhva. Ka tache shen khat ageka dudh ahe ka dudhache na mutache. He. Bibate
ऊस लागवड कमी करा
सरकार कोणाचा आहे जनतेची काळजी कोण घेणार
वनवे लागतात आणि हे झोपा घेतात
वाणी साहेब आज तारीख आठ आणि दादा सांगतात चौदा तारखेनंतर आपण निर्णय घेऊ मग सात दिवसांत आजुन चौदा जण हॉस्पिटलमध्ये पाहायचे आहेत का तुमचे राजकारण सोडा पहिली आपली जनता आणि माझा शेतकरी राजा पहा आणि नंतर चौदा तारीख पहा जर जाणत्या राज्याने मतदानावर बहिष्कार केला तर तुम्ही कोणती तेरा तारीख पहाल
Permanent solution pahije kahi tari
Aaho tai tumhala kon nahi vicharat
कुठे ठेवणार हे विचारा.नोंद ठेवा
Are chicken madhe vish taka ani dya shetat fekun...marudya wagh... Bagu kai hoil te
माणूस मोठा की जनावरे
वारे सरकार
राजकीय पोळी भाजायचं छान प्रयत्न केलं ताईंनी
बिबटे अणि van अधिकारी yannach sampva अणि vishay mitva.
पहिल्यांदा ऐकलं उभा राहून khuraptat
बिबटे सांबर चितळ नीलगाय अस्वल रानडुक्कर ससा हे सगले ताईच्या घरी ठेवा सुरक्षित आहे काय वनविभागाच्या मागे लगता
ताई खूप डेंजर आहे वाटतं राव
कॅमेरासमोर drama फक्त नंतर काहीच नाही..
लोकसंख्यावाढ नियंत्रीत ठेवता मग वन्य प्राणी वाढीवर नियंत्रण का नको?
ताई एकदा तरी आमदार होयला हवी आहे
ताई सरकारला विचाराना ईकडे कशाला स्टंट करता
यांचच सरकार आणी यांचाच आरडाओरडा ?
Yala all media veer ka coverage milat nahi. Faltu news dakvayla time. All news channel verr ale pahije he
खिरेश्र्वर परिसर मध्ये सोडतात
Oho wani saheb to satpute kahi gambhir disat nahi tyala kiman je bibat hallyat jakhami zale tyanchi mahiti asavi.
Ani yanchya mhannyanusar he je sarkarshi bibat niyantan kinva upay yojana karnyasathi prayatn karat ahe kinva follow up ghet aahe to media samor jahir karava baki mag
Janata baghel bibatyala marayacha ka ya adhikaryala .ka sambhdit sarkar la???
तुम्हीच म्हणत होतास की बिबट सफारी मंजूर करून घेतो त्याच काय झाल?
वरिष्ठ अधिकारी पण नीलबीत केले जावेत
अरे भावानो शासनास काय विचारायच सरळ मारून टाका त्या प्राण्यांना आणि
कोणाला अटक केलीतर सगळेजण मिळून त्या ऑफीस ला जावून बसावे
ताई सारखं नेतृत्व नाही कुणाच
लायसन काढायला लावा पहिले त्याला बंदुकीचा लायसन
Temporary suspend काय फायदा?
पर पिंजऱ्यात आमदार खासदार ठेवामग पहा मकाचा बिबट्या येत नाही
वन -अधिकारी वर्ग लाजिरवाणी गोष्ट .......आयुष शिंदेसारख्या बाळावर काय परिस्थिती ओढावली आहे हे तुम्हाला सांगता येत नाही...... एवढा गंभीर बाबीकडे कसे दुर्लक्ष करू शकता.....