वनखात्याच्या आणि संबंधित मंत्रालयावर बालवधाचा गुन्हा दाखल करा .अशा घटना सततच घडतात .. संबंधित खात्याने वाघ बोकांडी घेऊन बसा .... कसं जगायचं आता त्या आई बापाने.... 😪🤔🤭🥴😢
ज्यांचेवर वेळ येते त्यांनाच ते दुःख समजते , कायदेविषयक बदल होऊन संसदेत कायदेमंडळात याचा विचार विमर्श होऊन कायदा बदल करता येईल का याचा विचार केला पाहिजे .
वाघ पकडतात परत जंगलात सोडतात आणि तेच वाघ पुन्हा शेतात येऊन घरापाशी येऊन जनावरांवर माणसावर लहान लेकरांवर हल्ले करतात वाघ पकडून अभयारण्यात सोडा ना अभयारण्य कशासाठी केले ते सरकार फक्त शेतकरी वर्गाशी खेळत आहे
सरकारला कळायला पाहिजे तुम्ही बिबटे वाघ पाळता ना मग त्यांच्या पोटाची ही व्यवस्था करावी. आपल्या देशाव्यतरिक्त इतर देशात असे प्रकार दिसत नाही कारण त्यांना रोजचे खाद्य पुरवले जातात पण भिकार सरकार त्यांच्या कडे लक्ष देत नाही. सुरक्षा कंपाऊंड बांधत नाही हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
हे सगळे उशिरा सहानभूती दाखवायला येतात. त्या पेक्षा तितले आमदार वनसरंक्षण का नाही ठेवत त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे एकदा मेले निवडून आले की घरात खातान घरात हागतात😠😠 ज्यां आई चा बाळ गेल तिची अवस्था काय असेल😢.
रायफल,बंदुक ने जीव वाचत नाही लहान मुलांचा ... निकाल लावा बिबट्यांचा जनतेनेच... आमदार खासदार मंत्री च्या घरी बिबट्या येत नाही... किती दिवस रडणार...चीन ला विचारा पाहिजे का???
वाघ पकडायला आले की, एका गावावरून वाघ पकडतात, आणि दुसर्या गावी सोडतात तेच वाघ परत फिरत असतात आमच्या गावी ही असच चालु आहे, वाघाने कुत्रा, बैलावर हल्ला केला आहे, गावी खुप भीतीचे वातावरण चालू आहे.
।। बिबट सफारी क्षेत्र असावी पण बंदिस्त कुंपण क्षेत्रात असावी लहान मुले मोठी नागरिक जनतेला सुखाने जीवन जगू देणारी असावी या सुविधा जनतेला नसतील तर कोणतीही सफारी नसावी ।।
वाणी गुरुजी तुमच्या बिबट बद्दलच्या रोज बातम्या चालू आहे अंध भक्ताना ही बातमी मुख्यमंत्री वनमंत्री यांना पाठवता येत नाही का? तीछोटी मुलगी रडतेय राव तिचा जिवाभावाचा भाऊ गेला डोळ्यांत पाणी आलं तुम्ही चॅनलच्या माध्यमातून आम्हाला बोलवा बिबट हाणू आणि वेळ आली तर अधिकारी सुद्धा
अरे मारून टाका असले प्राणी .. ज्यांच्यापासून मानवाला धोका आहे.. एवढंस बाळ मारून टाकले त्या बिबट्याने .. कशाला हवेत असले प्राणी 😢
माणसापेक्षा बिबट्याला सरकारच जास्त संरक्षण आहे राव
वनखात्याच्या आणि संबंधित मंत्रालयावर बालवधाचा गुन्हा दाखल करा .अशा घटना सततच घडतात .. संबंधित खात्याने वाघ बोकांडी घेऊन बसा .... कसं जगायचं आता त्या आई बापाने....
😪🤔🤭🥴😢
सरकार ला बिबट सफारी महत्वाची आहे माणसं नाही.बिबट्यांपासून किती धोका आहे हे फक्त शेतकऱ्यांना माहित आहे.मुठीत जीव घेऊन शेतात काम करायला लागतं.
टाकळी हाजी जांबुत पिंपरखेड भागात कुत्रे कमी वाघ जास्त झालेत खासदार साहेब लक्ष घाला
अशी वाईट वेळ कोनाच्याही घरावर येऊ नये खुप दुःखट घटना आहे
भोंगळा कारभार आहे हा हे आमदार खासदार बंगल्यात रहातात खायला घरात हागायला घरात संमाळायला बाई स्कुल बस दारात यांला काय कळनार मावशी तुमच्या भावना
Agdi brobr
बरोबर
खर आहे ,आणि खासदार पक्का भाड खाऊ आहे,, फक्त राजकारण करायला येतो मतदार संघात,कामाच्या नावांनी बोंब आहे याची
@@ChhayaGorde-uy5pd यांना निवडून दिले ते फक्त मानसांचा जिव घेण्यासाठी नालायक निघाला कोल्हा
Khare ahe.. Dada 😢
शेतकरी वर्गाला स्वसंरक्षण साठी रायफल..पिस्तुल ची परवानगी दिली पाहिजे पोलीस खात्याने...
Chutiya ahes jara janglat kashala rahtat mag
Brobr ahe.....Karn jyacha jiv jato na.....tyalch klto.........srkar la..ky ah..fkt bsun....ekt asta...पिस्तूल..द्या.... शेतकऱ्यानं दिसला...की ठोकला...वाघाला
आसाम सुंदरबन येथे मानवी प्रतिकृती तसेच वाघाला घाबरवण्यासाठी मुखवटे, विद्युत काठी, चिलखत, मानेभोवती विशेष पट्टा इ साहित्याचे वाटप केलेजाते.
अजून करा बिबट्या सफारी... गरज आहे त्याची? ह्या अश्या लहान लेकरांची भरपाई कशी करणार? पैशांनी??
ज्यांचेवर वेळ येते त्यांनाच ते दुःख समजते , कायदेविषयक बदल होऊन संसदेत कायदेमंडळात याचा विचार विमर्श होऊन कायदा बदल करता येईल का याचा विचार केला पाहिजे .
पिंजरा लावून पुन्हा जंगलात नेऊन सोडतात
वाघ पकडतात परत जंगलात सोडतात आणि तेच वाघ पुन्हा शेतात येऊन घरापाशी येऊन जनावरांवर माणसावर लहान लेकरांवर हल्ले करतात वाघ पकडून अभयारण्यात सोडा ना अभयारण्य कशासाठी केले ते सरकार फक्त शेतकरी वर्गाशी खेळत आहे
😅😅
याचे कायम वराती मागून घोडे असतात....😡😡😡 सगळे झाल्यावर येतो....
वाघ संभाळून सरकारला करायच काय
वाघाची नसबंदी करा खासदार साहेब
वनआधिकार्याच्या घरात बिबटसोडायला पाहीजे बस्समग कळेल
खासदाराच्या पण सोड,, वराती मागून घोड कायमच याच
सुरज भाऊंना तिकीट द्या खासदार साहेब कारण प्रत्येक तळागाळाच्या लोकांनच्या दुखत सहभागी होणारा एक मेव कार्यकर्ता आहे त
सरकारला कळायला पाहिजे तुम्ही बिबटे वाघ पाळता ना मग त्यांच्या पोटाची ही व्यवस्था करावी. आपल्या देशाव्यतरिक्त इतर देशात असे प्रकार दिसत नाही कारण त्यांना रोजचे खाद्य पुरवले जातात पण भिकार सरकार त्यांच्या कडे लक्ष देत नाही. सुरक्षा कंपाऊंड बांधत नाही हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
वन विभागावर कायदेशीर केस करा ताईसाहेब व थांबु नका
जे च जात त्यालाच कळत
घरा भोवती बिबटे फिरत असतील तर घरात मोठ्या आवाजाचे फटाके आणून ठेवावेत आणि ते वाजवावेत
दुर्दैवी घटना आहे ही चार तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. ऊस शेती भरपूर आहे .बिबटे चा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.
ही कळकळीची विनंती 🙏
कशाला येतात हे लोक मज्जा बघायला.का ते कसे रडतात ते बघायला येतात.
.😊 9:49
साहेब लवकरात लवकर त्यांच्यासाठी काहीतरी करावं छोटं बाळ गेले आहे किती वाईट झाला आहे
खासदार साहेब गोद्रे गाव येथे दररोज एक प्राण्यांची बिबट्या शिकार करून ठार मारतो.बरेच बिबटे याभागात दिवसाही दिसतो.त्यामुळे लोकांत खूप घबराट पसरली आहे.
शिवाश बाळा तू लहान असताना मी काम करत आहेत
अहो आजी कोणापुढे़हघ रडुंणपडुंण काही लेकरु वापस येणार नाहीये ..
तुम्हांलांच बदोंबस्तं कराव लागणार आहे वनप्राण्याचां
सुरज भाऊ एकदम बरोबर बोले
बिब्त्याला हल्ला केला की बिबट्या marun टाका त्याच jagun काय करायच मानसे मारायला बिबटे जीवंत तेवायायाचे काय
हे सगळे उशिरा सहानभूती दाखवायला येतात. त्या पेक्षा तितले आमदार वनसरंक्षण का नाही ठेवत त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे एकदा मेले निवडून आले की घरात खातान घरात हागतात😠😠
ज्यां आई चा बाळ गेल तिची अवस्था काय असेल😢.
रानात घर बांधणे पण चुकीचं आहे ,जंगली प्राणी जवळपास येणारच.
रायफल,बंदुक ने जीव वाचत नाही लहान मुलांचा ... निकाल लावा बिबट्यांचा जनतेनेच... आमदार खासदार मंत्री च्या घरी बिबट्या येत नाही... किती दिवस रडणार...चीन ला विचारा पाहिजे का???
खासदार साहेब भेटायला आले मग वन विभाग चे अधिकारी पणं हजर पाहिजे होता ना
0867
अधिकारी सस्पेड केले पाहिजेत
काहीच करणार नाही .पाच वर्ष पाहीले .
Gelya 2 varshat Bori BK yethe amchya ghrashejari shetat kiman 4-5 Vela bibtyache darshan zale asel...gharajaval panyacha odha aslyakarnane Panyasathi yetat....amchya hi ghrat lahan mule ahet....kitivela sangun pn ajun pinjare laglele nahiyet...1sodun same timing la 2 bibtyanche darshan zale ahe...hyavrti kahitri todga kadhne khup garjeche ahet...ratri chi bhiti astech but tithe evening 5-6 chya darmyan bibte distat..
वाघ पकडले म्हणतात तो इकडे तलेरान भागात सोडला की काय कारण इकडे वाघ दिसायला लागले आहेत कोणतीही घटना घडायाच्या आधी बंदोबस्त करा
Je मंत्री सरक्षण देते त्यान्ना बिब्त्याच्य samor उभा करू
खासदारसाहेंबानी संसदेत नरेंद्र मोदीला विचारावं अरे देशातल्या जनतेला पोसण्याची औकात नाही आणि काय तर म्हणे save tigers 😮 घंटा
@@powarsirnmmsclasses9654 का बरं चुकीचा प्रश्र्न आहे का
Forest department cha halgarji pana vadhalay head cortar la rahayche completion kara
किती त्रास झाला असेल त्या बाळाला.काही दिवसांनी दिवसा सुद्धा बाहेर फिरन अवघड होईल.
खरं आहे
Khup Avghade ahe ethun pudh tari tyanla savrakshan dya bal Jan hey dukh 😢Kay ast he ek aaich samju shakte 😢
bibtya la jagich thar kele pahije
😢😢😢करा राजकारण उपाय काही नाही.
भिसे साहेबाला चोपा धरून
पिंजरा लावलाच पाहिजे नुकसान झालेले भरुन येत नाहि😮
यांनाबंदुकितुनगाेळीघाला😂😂😂😂
कुठे घडलंय हे ?
Lahan jivanna wagh uchalun neto adhikari kadhi konala jumanat nahi shikar mhanun adhikaryancha ekhade mule kivha rajkarnyache mule pinjryat theva mhanje thikanavar yetil fhukatcha pagar ghyenari lok ahet sarkarcha cantrol nahi
Bibta disel tithe golya ghalavyat
आर एफ ओ काकडे साहेबांचे दुर्लक्ष आहे फक्त सेटलमेंट बादशाहा आहे शेतकरी वर्गास कायम त्रास आहे
Aata kai faida mara yana haklun lawa he fakt ithe apli baju safe karayla ale aahet
Hi news kuthali aahe ?
मला खूप वाईट वाटले होते मावशी😅😅😅
Tu kay chutiya ahe ka hasayal
पुढार्यांच अस झाल्यावर कळेल
हेजनावरबाेकांडिबसायलाठेवा😂😂
Evdhe sarv lok gharat Kay jevayla gelet ka ?
भीसे सयाबचे हात बंदले आहेत तो काय करु शक त नाय
Sagale rajkarni waghala shikar mhanun theva yanna garibanchya bhavna kay kalnar ya adhikaryankadun bharpayee ghya
आमदार,खासदाराच्या घरात घाला ते बिबटे
Watole watole kele hya lokani 😭😭😭 aatta mi konasobat khelu Kay bolnar hya palikade vichar tya aadhikariyala .hya divashi tumchya gharat hya goshti ghadtil tya divashi tumhala samjel dhukha manje Kay .😭😭😭😭
सगल्या तालुक्यांत कुत्रे कमी आणी वाघच जास्त आहेत.....माणस नेल्यावर वानखत पिंजरे लावतेय...मग काय फायदा
Khup vaet ghatna 😢😢😢
Marun taka biptyala
Garib mela tar kay kimat naste 😢 hmm aevda rag yeto pan kay karu shakto
वाघ सांभाळून काय करायचं सरकारला.
Kuthali.. batami...hi..?kon...gavachi...?
Tyanchya gharashejari usache shet aslyamule bibtyala lapayla jaga bhetli
वाघ पकडायला आले की, एका गावावरून वाघ पकडतात, आणि दुसर्या गावी सोडतात तेच वाघ परत फिरत असतात आमच्या गावी ही असच चालु आहे, वाघाने कुत्रा, बैलावर हल्ला केला आहे, गावी खुप भीतीचे वातावरण चालू आहे.
He aadhikari India made evhade bekar khup changla shabda waprla tyachyapeksha khup wite aahet hyaa fhakt sarkarya nokrya pahijet mhanun bhartamde fhakt samanya manusch marto .
Bekayadeshir Ghar banwalei ahe tavar buldozer thodave ani gavundal lokan jangla pasun dur nave
manav jatichya jivala bibtya pasun dhoka Aahe mhanun aslya bibtya la jagich that kele pahije
Ti कमेटी आहे ना त्यांना मुलगा बिबत्याने उचलला पहिजे मग पाहू
।। बिबट सफारी क्षेत्र असावी पण बंदिस्त कुंपण क्षेत्रात असावी लहान मुले मोठी नागरिक जनतेला सुखाने जीवन जगू देणारी असावी या सुविधा जनतेला नसतील तर कोणतीही सफारी नसावी ।।
बाळ सापडल का
Kay jiv mhanla asel😢tya balacha
बिबट सफारी कुठय
😢
या बिबट्यांची हे भ्रष्टाचारी सरकार का संख्या वाढवत असेल???
Bghu na Aata ky kartoy Amol khole
😢😢😭😭
एकनाथ शिंदेला गोळी घातली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही
Adhikar haramacha pagar ghetat garib mansanna tras hoto
तुमचा आमदार कुठे आहे झोपला कि काय
😭😭😭
tya balala kiti tras zala asel😢😢
Khuapch Dukhad Ghatna Aahe
. 9:04 😊
Bibalye tar sangle bajula bastet
Ajji khup boltat tyana adhi shant karaaaaa kayam hech hotay manya ahe dukh ahe pan jara tond shant theva
Tyna pakdun dusrika soda
Ghatana ghadlyavr mg nete yetat mothepnaa dakhavayla
दिखावा नक़ो ठोस निर्णय घेण्याची गरज आहे
वाणी गुरुजी तुमच्या बिबट बद्दलच्या रोज बातम्या चालू आहे अंध भक्ताना ही बातमी मुख्यमंत्री वनमंत्री यांना पाठवता येत नाही का? तीछोटी मुलगी रडतेय राव तिचा जिवाभावाचा भाऊ गेला डोळ्यांत पाणी आलं तुम्ही चॅनलच्या माध्यमातून आम्हाला बोलवा बिबट हाणू आणि वेळ आली तर अधिकारी सुद्धा
मळ्यामध्ये उसाची शेती जास्त तिथेच स्ट्रेट लाईट बंद
माळी बचचा.
बाळ सापडला काय.?
नाही
Lagech nilate hospital la bhau
हा नुसता बोल बच्चन आहे खासदार ,, चमको गिरी करणार आणि जाणार भिकार चोट
Bibtyana nainat kara