अरे भाऊ पवारांसाठी आव्हाड व ऊबाठा साठी राऊत ही डोकेदुखी ठरलीय की काय?असा भास होतो बुवा.जो पण मोदींना नडला तो घरी बसला हे सत्य आहे.बघुया पुढे काय घडतेय याच वर्षी.जयहिंद.
ग्रामीण भागात एक म्हण आहे दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याला स्वतःचं वाईट कधी झालं हे कळत नाही नेहमीच आघाव बोलणारे जितेंद्र आव्हाड हे शरद पवार चं राजकारण संपवणार हे नक्की
सर एक विनंती आहे,, खरे तर एखाद्याला नोकरी करताना त्याचा वर गुन्हा असेल तर नोकरी मिळत नाही मग या राजकारण्यांवर गुन्हे दाखल असताना निवडणुकीला उभे राहतात निवडून येतात यासाठी संविधान मध्ये योग्य ते नियम करावेत यावर एक व्हिडिओ करावा
IN Politics many of these politicians are criminals. If you have done more crimes,you are considered bigger politician.Hence rules like that will never come in politics.
अशा धोकादायक अवस्थेसाठी जबाबदार फक्त शासन/प्रशासन नसून दिशाहीन व आत्मगौरवहीन 72%हिंदू समाज, एकत्रितपणें कामं करणं फालतूपणा मानणारे सर्व हिंदुत्ववादी गट व श्री.अश्विनी उपाध्यायजींच्या कायदाव्यवस्था-शुद्धीकरण PIL मोहिमेकडे दुर्लक्ष करणारे सर्व खासदार *यांच्या एकत्रित दुबळेपणामुळे गुंडांना* *मजा व पापभिरू प्रजेला सजा अशी* *बिकट अवस्था आपल्या कपाळी* *बसलीय*
पवारचा गेम आव्हाडने केला असं मला वाटत नाही. हे 'सारख्याला वारके' आहेत. रामाबद्दलची विधानं पवारच्या उपस्थितीत आव्हाड करतो ते त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही. किंबहुना त्याला हवा देण्याचं काम बारामतीच्या भानामतीचंच असू शकते.
कायतरी कोणाबद्दल चागलं बोलणार आहात की नाही उगाच काहीतरी नवीन उद्योग करायचा. मी सिनियर सिटीजन आहे पवार साहेबांना चागले ओळखतो. उगाच काहीतरी नवीन उकरून काढून कोणाचीतरी बदनामी करायची. महागाई बेरोजगारी. जातीयवाद. उद्योग बाहेर नेले त्याबद्दल बोला.
मी पण सिनियर सिनियर सिटिझनच आहे आणि मी पण मराठाच आहे. म्हणून काही डोकं बाजुला काढून ठेवायचं काय? अहो हे तुमचे साहेब २० वर्षे (सलग नाही हे नशीब) महाराष्ट्राचे मुख्य मंत्री होते आणि त्यावेळेस फक्त यांनी यांची स्वत:चीच गरिबी दूर केली. हे कृषिमंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यांनी मराठा आरक्षण का केलं नाही? बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण कोळसा उगाळावा तितका काळाच. अहो इतर गोष्टी तर सोडून द्या पण रयत शिक्षण संस्थाच याने गिळून टाकून ढेकर देऊन मोकळा झाला आहे. याला भस्म्या रोग म्हणतात. जातीसाठी माती खाणारांपैकी मी नाही. @@ashokkadam6272
मी पण सिनियर सिटिझनच आहे आणि मी पण मराठाच आहे. म्हणून काही डोकं बाजुला काढून ठेवायचं काय? अहो हे तुमचे साहेब २० वर्षे (सलग नाही हे नशीब) महाराष्ट्राचे मुख्य मंत्री होते आणि त्यावेळेस फक्त यांनी यांची स्वत:चीच गरिबी दूर केली. हे कृषिमंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यांनी मराठा आरक्षण का केलं नाही? बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण कोळसा उगाळावा तितका काळाच. अहो इतर गोष्टी तर सोडून द्या पण रयत शिक्षण संस्थाच याने गिळून टाकून ढेकर देऊन मोकळा झाला आहे. याला भस्म्या रोग म्हणतात. जातीसाठी माती खाणारांपैकी मी नाही.
*मर्कटस्य सुरापानं तत्र वृश्चिक दंशनम्|* *तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तव्दा भविष्यति||* 🙈😱 माकडाने दारू प्यायली, त्यात त्याला विंचू चावला, आणि त्यात त्याच्यामध्ये भुताचा संचार झाल्यावर जसे बडबडेल तसेच ' जित्या' आणि ' संज्या' करीत आहेत.😂😂😂😂😂
जनतेला नम्र विनंती आहे.आता विचार करायची वेळ आली आहे.आपण निवडुन दिलेले आमदार व खासदार कश्यासाठी निवडून दिलेले आहे.जनतेचे व राज्याचे देशांचे प्रश्न सोडविण्यासाठी व देशाची आर्थिक परिस्थिती चांगली निर्माण करणे.हे सोडुन आपलीं आर्थिक परिस्थिती सुधारत आहेत.एकमेकाच्या पक्षाचे ऊखाळे पाकाळे काढणे व विरोध करणे.दगे घडविणे असे देश विरोधी कृत्ये करणे सध्या येवढच काम राहिले आहे.मोदिजीनी जे देशहिताचे जे काम चालू आहे त्याला खोडा घालणे एवढंच एककलमी कार्यक्रम करणे एवढंच. सुज्ञ जनतेनी समजून घ्यावे हीच प्रार्थना.जय श्रीराम.
जनतेला गाजरं दाखवून सत्ता मिळवण्याचे दिवस गेले हे आता सर्व उमेदवारांना लागू पडते. मिळालेली सत्ता कशा प्रकारे पार पाडली जाते हे जनता लक्षात ठेऊन असते तेव्हा चुकीला माफी नाही जो चुकला तो संपला हे लक्षात घेऊन कारभार केला पाहिजे.
सुशील कुलकर्णी सर तुम्ही आज इंडीया आघाडी मध्ये ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस ) व भगवंत मान (आप ) द्वारे कशी फुट पडते आहे त्यावर व्हिडिओ बनवून विश्लेषण करा.
श्री सुशील, उत्कृष्ट निवेदक, हुशार विश्र्लेषक, भावूक किर्तनकार, अन्याय दिसताच तनमनधनाने तूटुन पडणारा लढवया अनुभवी पत्रकार अशा अनेकांगानी तु सामोरा येतोस. हा खरा की तो खरा असा संभ्रम पडावा असा तू एका कोड्यासारखा वाटतोस. यशस्वी भव
अहंकारी,थापाडया उबाठा आपल्या नाकर्तेपणामुळे जसा हळूहळू खंगून, खंगून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.अगदी त्याचप्रमाणे प्रभु श्रीरामांना बदनाम करणारे पवार गटाचे ठाण्याचे बदमाश रखवालदार यांच्या माजोरी पणामुळे पक्ष पवार साहेबांच्या दरबारातून हळूहळू निसटून जातांना दिसत आहे.
पवार काकासाहेब, पोरखेळांत रमले। पोराहून पोर झाले। खेळाखेळा मध्ये कागदं हारवून बसले। सुंभ जळाला, पण पीळ नाही गेला। अवघा पदार्थ गेला, अन पक्ष कोरडा झाला।
मुंबई बृहन्मुंबई महानगर माजी कमीश्नर श्री गोवीद राघोबा खैरणार - याचे श्री शरदचद्र पवार साहेब याचे दाउड इब्राहिम चे संबध सहयोग उघड केले - यावर श्री लोकपत्रकार श्री सुशील कुलकर्णी-अॅनलाझर सागां भाउश्री । 🙏🙏🙏🙏🙏
उमर हो गयी, उपले कंडे लकडीया कपुर घी चावल मटका पहुच गया घाटपर,, लोग भी आ गये आखीरी बीदाई देने,,रोने की रस्म खतम हो गयी... मगर अभी भी सत्ता चाहिए, पैसा चाहिए..इन नालायक नेतावों को..शरम करो..नवजवानोको मौका दो.
पेशंट मेला तरी चालेल; परंतु उपचार करणारा डॉक्टर चांगला असावा लागतो. 😮😂😢 😅बाकी काका मेहरबान तो गधा भी पेहेलवान. असे चौथी नापास डॉक्टर काकांना कसं ओके करतात सगळे मिळून बघूया.
कुलकर्णी साहेब काय बारीक निरीक्षण असतं मटणाची haddi गळ्यात अडकली ती बाहेरही काढता येत आणि आतही घेता येत नाही अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस 100% बरोबर आहे तुमचं म्हणणं
हे निवडून आले नाही तरी त्यांचे काही बिघडत नाही कारण जनतेला लुटुन कमावलेला पैसा भरपूर आहे खुर्चीवर बसून जनतेला नाचवत आहे पण लोकांना कळत नाही हेच दुर्दैव आहे
जितेंद्र सारख्या माणसाला बाहेर फिरणे मुश्किल व्हायला हवे होते असे त्यांनी वक्तव्य केले होते
अरे भाऊ पवारांसाठी आव्हाड व ऊबाठा साठी राऊत ही डोकेदुखी ठरलीय की काय?असा भास होतो बुवा.जो पण मोदींना नडला तो घरी बसला हे सत्य आहे.बघुया पुढे काय घडतेय याच वर्षी.जयहिंद.
Tu nutral रहा अगोदर
ग्रामीण भागात एक म्हण आहे दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याला स्वतःचं वाईट कधी झालं हे कळत नाही नेहमीच आघाव बोलणारे जितेंद्र आव्हाड हे शरद पवार चं राजकारण संपवणार हे नक्की
आणि शरद पवार आणि आव्हाड म्हणजे राजा आणि मकडासारख आहे
माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर ते आग लावत सुटणारच.
सर एक विनंती आहे,,
खरे तर एखाद्याला नोकरी करताना त्याचा वर गुन्हा असेल तर नोकरी मिळत नाही
मग या राजकारण्यांवर गुन्हे दाखल असताना निवडणुकीला उभे राहतात निवडून येतात यासाठी संविधान मध्ये योग्य ते नियम करावेत
यावर एक व्हिडिओ करावा
IN Politics many of these politicians are criminals. If you have done more crimes,you are considered bigger politician.Hence rules like that will never come in politics.
✔️✔️✔️
Barobar ahe
काही होणार नाही या लोकांना. सगळेच आत गेलेले सध्या बाहेर आहेत
अशा धोकादायक अवस्थेसाठी जबाबदार फक्त शासन/प्रशासन नसून दिशाहीन व आत्मगौरवहीन 72%हिंदू समाज, एकत्रितपणें कामं करणं फालतूपणा मानणारे सर्व हिंदुत्ववादी गट व श्री.अश्विनी उपाध्यायजींच्या कायदाव्यवस्था-शुद्धीकरण PIL मोहिमेकडे दुर्लक्ष करणारे सर्व खासदार *यांच्या एकत्रित दुबळेपणामुळे गुंडांना*
*मजा व पापभिरू प्रजेला सजा अशी* *बिकट अवस्था आपल्या कपाळी* *बसलीय*
उद्धव साठी राऊत आणि पवारांसाठी आव्हाड
म्हणजे डोक्याला ताप आहे ! पाहून ये सांगितलं
तर आग लावूनच येतात ! 😅😊
Aag lavtat pan aaplyach aashraydachech ghar jaltat
यावेळी हिंदू पुरता जागा झाला असून आव्हाड कुठूनही निवडून येऊ शकत नाही आणि सपाटून आपटेल हे वास्तव लवकरच प्रत्यक्षात उतरेल आणि तेच पहायला आवडेल.
आयुष्यभर काकांनी सगळ्याचा " गेम "केला.यांचाही गेम कुणीतरी करणारच.
😂😂😂😂😂
mastermind😅
Game jhala Sharad Pawar cha tar bare hoil.
आता तर, तेल ही गेल,तुप ही गेल ,हाथी धुपाटन आलय, अशी अवस्था होत आहे
जितुद्दीन ने आता MIM मध्ये प्रवेश करावा
गाझा पट्टीत प्रवेश करावा हे लई बेश्ट.
ISIS join karave
@@pranit241pp
ओवेसी त्याच्या पक्षात घेतो का ते आधी विचारा 😂😂😂
Adhi ✂️ chi vidhi zali pahijyaa samajla na jastaa vaal vaal Toya kidaa
वारसदारांना वेळीच योग्य जागा दाखवावी. नाही तर ती डोईजड होतील व देशाला हे परवडणारे नाही.
पवारचा गेम आव्हाडने केला असं मला वाटत नाही. हे 'सारख्याला वारके' आहेत. रामाबद्दलची विधानं पवारच्या उपस्थितीत आव्हाड करतो ते त्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नाही. किंबहुना त्याला हवा देण्याचं काम बारामतीच्या भानामतीचंच असू शकते.
Jitendra aagau(avhad)
कायतरी कोणाबद्दल चागलं बोलणार आहात की नाही उगाच काहीतरी नवीन उद्योग करायचा. मी सिनियर सिटीजन आहे पवार साहेबांना चागले ओळखतो. उगाच काहीतरी नवीन उकरून काढून कोणाचीतरी बदनामी करायची. महागाई बेरोजगारी. जातीयवाद. उद्योग बाहेर नेले त्याबद्दल बोला.
मी पण सिनियर सिनियर सिटिझनच आहे आणि मी पण मराठाच आहे. म्हणून काही डोकं बाजुला काढून ठेवायचं काय? अहो हे तुमचे साहेब २० वर्षे (सलग नाही हे नशीब) महाराष्ट्राचे मुख्य मंत्री होते आणि त्यावेळेस फक्त यांनी यांची स्वत:चीच गरिबी दूर केली. हे कृषिमंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यांनी मराठा आरक्षण का केलं नाही? बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण कोळसा उगाळावा तितका काळाच. अहो इतर गोष्टी तर सोडून द्या पण रयत शिक्षण संस्थाच याने गिळून टाकून ढेकर देऊन मोकळा झाला आहे. याला भस्म्या रोग म्हणतात. जातीसाठी माती खाणारांपैकी मी नाही.
@@ashokkadam6272
मी पण सिनियर सिटिझनच आहे आणि मी पण मराठाच आहे. म्हणून काही डोकं बाजुला काढून ठेवायचं काय? अहो हे तुमचे साहेब २० वर्षे (सलग नाही हे नशीब) महाराष्ट्राचे मुख्य मंत्री होते आणि त्यावेळेस फक्त यांनी यांची स्वत:चीच गरिबी दूर केली. हे कृषिमंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यांनी मराठा आरक्षण का केलं नाही? बऱ्याच गोष्टी सांगता येतील पण कोळसा उगाळावा तितका काळाच. अहो इतर गोष्टी तर सोडून द्या पण रयत शिक्षण संस्थाच याने गिळून टाकून ढेकर देऊन मोकळा झाला आहे. याला भस्म्या रोग म्हणतात. जातीसाठी माती खाणारांपैकी मी नाही.
घड्याळबाब⏰
थोडक्यात काय तर ऊबाठा चा जो ..निकाल ... लागला तसाच याचा ही लागणार
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏
शरदचंद्र पवार यांना याच कांहीच वाटतं नाही, त्याचा गैरफायदा आव्हाडांनी घेतली?
निकाल काय लागणार ह्याची कल्पना आली आहे, दादा योग्य क्लास मध्ये ऍडमिशन घेतल्याने, वेळीच शहाणा झाला आहे,
हा जित्या आव्हाड आणि तिकडे संज्या राऊत हे दोघे म्हणजे मदिरा पिलेले माकडे आहेत़.. काही ही बरळत असतात.
*मर्कटस्य सुरापानं तत्र वृश्चिक दंशनम्|*
*तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तव्दा भविष्यति||* 🙈😱
माकडाने दारू प्यायली, त्यात त्याला विंचू चावला, आणि त्यात त्याच्यामध्ये भुताचा संचार झाल्यावर जसे बडबडेल तसेच ' जित्या' आणि ' संज्या' करीत आहेत.😂😂😂😂😂
गेल्या सोमवारी बाजारत शेतीच्या कामासाठी बैलजोडी घेतली ,मित्राला विचारलं ह्यांची नावं काय ठेऊ ? तो म्हणाला वाकड्या आणि फावड्या ठेव .. ..
आणि पाळीव कुत्र्यांची नावे जितू आणि संजू 😂😂😂😂😂
😂😂😂😂
Chan
😂😂
जनतेला नम्र विनंती आहे.आता विचार करायची वेळ आली आहे.आपण निवडुन दिलेले आमदार व खासदार कश्यासाठी निवडून दिलेले आहे.जनतेचे
व राज्याचे देशांचे प्रश्न सोडविण्यासाठी व देशाची आर्थिक परिस्थिती चांगली निर्माण करणे.हे सोडुन
आपलीं आर्थिक परिस्थिती सुधारत आहेत.एकमेकाच्या पक्षाचे ऊखाळे पाकाळे काढणे
व विरोध करणे.दगे घडविणे असे देश विरोधी कृत्ये करणे सध्या येवढच काम राहिले आहे.मोदिजीनी
जे देशहिताचे जे काम चालू आहे त्याला खोडा घालणे एवढंच एककलमी कार्यक्रम करणे एवढंच.
सुज्ञ जनतेनी समजून घ्यावे हीच प्रार्थना.जय श्रीराम.
पवार ते पॉवर हा खेळ झालाय या राष्टृवादी सदस्यांचा शरदाच चांदण जबरदस्तीने नाही थांबत अमावस्या अटळ असतेच☝😟😳
पवार यांनी राजकारणात विश्वास ईमान दारि फोटतोड भ्रष्टाचार जरी ऊघड झाला तरी तो मंत्रि च बळी
कधी ना कधी चूक समोर येणारच आणि शिक्षा होनार च बघूया कधी होते ते
शरद पवारांसाठी जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांच्या साठी संजय राऊत हे समीकरण ठरले असेल....
आत्ता पर्यंत इतरांच्या गेमा करता करता आपला गेम कसा झाला ह्याचा अंदाज पण आला नाही😂
जनतेला गाजरं दाखवून सत्ता मिळवण्याचे दिवस गेले हे आता सर्व उमेदवारांना लागू पडते. मिळालेली सत्ता कशा प्रकारे पार पाडली जाते हे जनता लक्षात ठेऊन असते तेव्हा चुकीला माफी नाही जो चुकला तो संपला हे लक्षात घेऊन कारभार केला पाहिजे.
आता हा जितुद्दिन ना घरका ना घाटका झाला आहे
घराणेशाही ची किराणा मालाच्या दुकानासारखी जे पक्ष आहेत ते सर्व लवकरच समूळ उच्चाटन होऊन भारत घराणेशाही मुक्त होईल...
😂😂😂 पुण्यातला पानशेत च्या पुरात अनेक प्रकांड पंडितांचे हस्त लिखित ग्रंथ वाहून गेले ....
तसचं हे...
याचे डिपॉजिट जप्त झाले पाहिजे.😂😢😮😮😊
सुशील कुलकर्णी सर तुम्ही आज इंडीया आघाडी मध्ये ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस ) व भगवंत मान (आप ) द्वारे कशी फुट पडते आहे त्यावर व्हिडिओ बनवून विश्लेषण करा.
दुसऱ्यावर गेम करायला गेले...पण स्वतःच्या अंगाशी आले...
सुशीलजी, हुकुमशाही नका हो म्हणू.. एकाधिकारशाही म्हणा.😅😅
वाचाळ बुध्दि भ्रष्ट झाली मा.न्याया.खटला दाखल केला पाहीजे.
पक्षाच्या निवडणुकीची कागदपत्रे गहाळ झाली असेल तर पोलीस तक्रार का केली नाही. .
एकदम बरोबर बोललात भावा
सस्नेह नमस्कार सुशील जी, आपला विवेचन फार छान आहे,शरद आणि उध्दव यांनी aim I सोबत युती करावी,यांना आता मराठी आणि इतर समाज विचारणार नाही,जय श्रीराम.
जितेंद्र आव्हाड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनभिषिक्त वादसम्राट व सखोल अभ्यासू (शंकास्पद) आहेत.
हा आणि राऊत एकाच नाण्याच्या बाजू आहेत
आपल्याला काय? बैल गेला की झोपा गेला, किंवा दोघेही.
Ekdum barobar
सुशीलजी, अँड.ओझा साहेबांची पुन्हा मुलाखत घ्या.
जे राऊतने केले तेच आव्हाड करत आहे
जय हो
Kiti chhan vishleshan ahe. Thanks for sharing n god bless you.
साहेबांचा गेम .... नेहमी प्रमाणे 👌
पण शर्ट मात्र भारी आहे साहेब 🤗
स्तुति बरोबर च...
थोडी आर्थिक मदतही पाठवा. 🙏हजार-पाचशे रुपये.
@@mohan1795 😊Ok
श्री सुशील, उत्कृष्ट निवेदक, हुशार विश्र्लेषक, भावूक किर्तनकार, अन्याय दिसताच तनमनधनाने तूटुन पडणारा लढवया अनुभवी पत्रकार अशा अनेकांगानी तु सामोरा येतोस. हा खरा की तो खरा असा संभ्रम पडावा असा तू एका कोड्यासारखा वाटतोस. यशस्वी भव
Dhanyawad-Namaskaar
आज..१८..३०..मधील तरूण मतदार.. हे साहेब.. बिहेब.. म्हणजे नेमके कोन..?.. हा प्रश्न विचारतात..😜😜😍🤣😂😂
एकदम बरोबर
Sir, excellent analysis. Now all family parties are exposed by their people themselves. It shows
अहंकारी,थापाडया उबाठा आपल्या नाकर्तेपणामुळे जसा हळूहळू खंगून, खंगून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.अगदी त्याचप्रमाणे प्रभु श्रीरामांना बदनाम करणारे पवार गटाचे ठाण्याचे बदमाश रखवालदार यांच्या माजोरी पणामुळे पक्ष पवार साहेबांच्या दरबारातून हळूहळू निसटून जातांना दिसत आहे.
नमस्कार सुशिलजी 🌹🙏 👌👍🏻
निकाल अजित पवारांच्या बाजूनेच लागेल कारण जास्त आमदार त्यांच्या सोबत आहेत म्हणून राष्ट्रवादी पक्ष त्यांचाच राहील यात तिळमात्र शंका नाही.
Sir उत्तम विश्लेषण.shirt colour khup छान
💯 %correct, agrre with you sir,God is not far away from sharad pawar, jaisi karani vaishi bharani.
Great Analysis 100%
Namskar sushil sir
👌
पापी माणसाचे असेच झाले पाहिजे नाहितर लोकांच देववार विस्वास कसा ठेवावा.
सुशिलजी उधव ठाकरे व शरद पवार या दोघनी आता सहयादरीचया डोगर पायथयासी गोवरया गोळा करावयात
उद्धव ठाकरे उघडे पडले. उद्धव चांगले सल्ले कोणाचेच ऐकत
नाहीत. मात्र बदसल्ले
लगेच ऐकतात. हे विशेष.
फार छान विश्लेषण केलेले आहे. श्रीराम यांच्या हाती घंटा वाजवायला देणार आहे.
मानलं राव सुशील साहेब te fusion भारी सांगितलंत
सत्य व माहितीपूर्ण विचार आहेत धन्यवाद
Waa Sushilji, very nice analysis. Congrats.
पुन्हा पावसात भिजेन!😂
Very good ❤
जे जे करशील ते ते भरशिल या वचनाला विसरु नको....हा फटका वक्र मुखाला माहीत असता तर...?
अदभुत
पवार काकासाहेब, पोरखेळांत रमले। पोराहून पोर झाले। खेळाखेळा मध्ये कागदं हारवून बसले।
सुंभ जळाला, पण पीळ नाही गेला।
अवघा पदार्थ गेला, अन पक्ष कोरडा झाला।
कुलकर्णी साहेब तुम्ही सगळे पक्षा गेम करा महाराष्ट्र लोकशाही राहील नाही चोरांचे साथीदार तुम्हाला २०२४ला कळेल
Kay sangayache ahe tumhala.Pharach Kathina Bhasha ahe.😮
संजय राऊत आणि जितेन्द्र आव्हाड समान आहे वेळ कमी आहे आताचं सावधान व्हा आणखी तुम्ही समजदार आहात
मुंबई बृहन्मुंबई महानगर माजी कमीश्नर श्री गोवीद राघोबा खैरणार - याचे श्री शरदचद्र पवार साहेब याचे दाउड इब्राहिम चे संबध सहयोग उघड केले - यावर श्री लोकपत्रकार श्री सुशील कुलकर्णी-अॅनलाझर सागां भाउश्री । 🙏🙏🙏🙏🙏
मस्तच
आव्हाड, राष्ट्रवादी (पवार गट) मधील राऊत आहे.
Wonderful analysis 👌🏼
उमर हो गयी, उपले कंडे लकडीया कपुर घी चावल मटका पहुच गया घाटपर,, लोग भी आ गये आखीरी बीदाई देने,,रोने की रस्म खतम हो गयी... मगर अभी भी सत्ता चाहिए, पैसा चाहिए..इन नालायक नेतावों को..शरम करो..नवजवानोको मौका दो.
पवारांच्या मुळव्याधीवर आव्हाड डॉक्टर 😂😂
पेशंट मेला तरी चालेल; परंतु उपचार करणारा डॉक्टर चांगला असावा लागतो. 😮😂😢 😅बाकी काका मेहरबान तो गधा भी पेहेलवान. असे चौथी नापास डॉक्टर काकांना कसं ओके करतात सगळे मिळून बघूया.
कुलकर्णी साहेब काय बारीक निरीक्षण असतं मटणाची haddi गळ्यात अडकली ती बाहेरही काढता येत आणि आतही घेता येत नाही अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस 100% बरोबर आहे तुमचं म्हणणं
हे निवडून आले नाही तरी त्यांचे काही बिघडत नाही कारण जनतेला लुटुन कमावलेला पैसा भरपूर आहे
खुर्चीवर बसून जनतेला नाचवत आहे पण लोकांना कळत नाही हेच दुर्दैव आहे
मस्त विश्लेषण ❤
जाऊ दे हो. अतिउत्साही कार्यकर्ते आशा चुका करत असतात.
Awesome analysis👍🏻
Mast sushil sir
Excellent Analysis.
I live your opinion kulkarni sir and good vishleshan sir 🙏
शरद पवार यांना जुतू सारखे मासे पाहिजे, स्वतःचे वाटोळे करुन घेण्याकातीत, सुंदर विवेचन 🙏🏻🙏🏻
लय भारी 👍🏻
ते पी एच डी आहेत. ते दिसायला हव नं?
Dear all,
One side there is Sanjay and other side there is Jitendra. Both are equally bad for the party.
K. s. Ramchandra.
जय श्रीराम
लोक यांना आता विसरलेत कारण त्यांचे काम आता झाले आहे। Use & Throw चा जमाना आहे
बारामतीचा हा करामती दिवसेंदिवस जास्तच नीच होत चाललाय .....!! या माणसाचा सद्सविवेक खरंच लोप पावलाय.....!!
काकापवार व जीत्या मटणाचा नविद्य दाखविण्यासाठी
त्यांच्या रामाला गेले होते तेव्हा चोरी झाली असावी 😅
Shree Ram Prabhu na nave thewle tyane
प्रिय सुशीलजी नमस्कार 🙏🙏
आपले राजकीय विश्लेषण बघितल्या शिवाय चैन पडेना 🙏🏻 रोख ठोक, परखड विश्लेषण
TOO GOOD
🙏🏾
नमस्कार सर
🎉good
अगदी बरोबर....