भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐 गौतम काकडे हा माजलेला माणूस आहे देशमुख असलेचा लय गर्व आहे तेला,कटोर कारवाई झाली पाहिजे असल्या लोकांवर , असले लोक पैश्याच्य जीवांवर लगीच सुटतात , पोलिसांनी हा प्रकार घांबिर्याने घेवा आणि शिक्षा देवी हीच खरी श्रध्दांजली ठरेल सराना 😢
@@ushataipatil2219 tai apan mahiti ghya ani mang comment kara , आपल्याला अकल आहे का हेते झाले काय आहे आपण कॉमेंट काय करत आहे,काय माहित नाहीं तर बोलू न्हाई .
Miss you सर.. लय वाईट झालं.. कायचं समजत नाय.. रोक ठोक बोलणारा वेक्ती सत्य बोलणारा वेक्ती म्हूणन सरांची ओळख कायम राहणार.. जेव्हा रोकठोक बोलणारा वेक्ती म्हणून विचारले जाणार तेव्हा... निंबाळकर सर म्हणून..आवर्जून नाव घेतलं जाणार..सरांच्या आत्म्याला शांती लागो हिच ईश्वर चरणी पार्थना.. ॐ नमःशिवाय.. 🙏🙏💐💐
अहो हा खेळ आहे खिलाडू वृत्तीने खेळला पाहिजे... हार जीत आणि व्यवहार हा वेगळा विषय आहे....असे जर गोळीबार व्हायला लागले... खून पडायला लागले... तर लोक बैलगाडा बघायला सुद्धा जाणार नाहीत😢
Gelya time la dagadfek pn zali tyaveli malakani ha pn vichar kela nahi public aali ahe bagayala ....khar sangto shahanya manasane bagayala pn jau naye sharyti kay kevha hoil sangata yet nahi
ज्या वेळेस एखाद्या चांगल्या..,समाजाभिमुख..,प्रेमळ..आणि संवेदनशील व्यक्ती बरोबर असं काही दुर्दैवी घडतं....तेंव्हा त्या वेदना.. दुःख आणि तो प्रसंग मनाला खूप चटका लावून जातो....🙏😢भावपूर्ण श्रद्धांजली सर....💐🌹🙏
एवढ्या छोटया बाळासमोर, त्या माऊली समोर असे कृत्य केले यावेळी त्याच्या घरातील लोकांना तरी समजायला हवे होते, या केलेल्या कर्माची फळे भोगावी लागणार हे नक्कीच.
भावपूर्ण श्रद्धांजली रंजीत निंबाळकर सर तुमच्या आश्या आचानक जाण्याने सर्वांचा डोळे पाणावले आहेत सर तुमच्या आत्यायास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर तुमच्या सारखं निर्मळ मनाचा माणूस होणे शक्य नाही सर तुम्ही तोंडावर बोलणारे आणि मनात कशालाही राग किंवा वाईट भावना न ठेवणारे होतात सिर🥲🥲🥲🥲🥲🥲😰😰😰😰😰
काय वाटलं असेल त्या माऊलीला हे ऐकून. आपण कल्पनाच नाही करू शकत😢. सरांना न्याय मिळाला पाहिजे. एका बिनडोक आणि मूर्ख माणसा मुले ती माऊली आज आपल्या कुंकवला मुकली. एक दिलदार माणूस आपल्यातून निघून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली सर. 😢😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ताई संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या बाजूनं आहे सत्य कोणीही दाबू नाही शकत आणि दाबले तरीही ईश्वर त्याला पाहून घेतो देवावर विश्वास ठेवा ,आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत,ताई तुम्ही दुखः तून सlवरा स्वतःला
जे जे मुक्या प्राण्याचा व्यवहार करतात अन् त्यांची शर्यत लावतात .. त्या सर्वांचा अंत असाच होणार मग ते देणारा असो की घेणारा.. किंवा शर्यत लावणारा असेल...
खून करणाराला जन्मठेप किंवा फाशी शिक्षा झाली पाहिजे तरच न्याय व्यवस्था खरी आहे म्हणायचं कायदा कडकं नाही म्हणूनच खुनाच्या घटना रोजच घडत आहेत आता कायदा पैशेवाल्याचा झाला आहे घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे
बैलगाडी शर्यतीच्या आयला घोडा लागू दे.
सोन्या सारखा माणूस गेला.
बंद करा या शर्यती.
Ekdam barobar bhau.....bhivsyat anki jev jatan
खरे बोलला
बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून नुसते भांडण गोळीबार चालू आहे
बरोबर दादा या खेला मध्ये शेतकरी कमी आणि दलाला ज्यास्त आहेत🤬
बंद करा
Kay करायचे त्या माउलीने रे.त्या बैलाला काय करायचं .सोन्यासारखा वाघ गेला.😢😢😢
Oho Tila mahit navte deth zali li patrakar a mule mahit zale
तिला माहित न्हवते
बिचारिला माहिती नव्हती😢😢
ताई तुझ्या दुःखात सहभागी आम्ही सर्व
या खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे,तो पर्यंत ,अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने कोठेही मैदान घेऊ नये ही विनंती
माजलेली पैसा आणि सत्ता एका बाजूला
आणि एका बाजूला एक विधवा आणि सामान्य जनसमुदाय 👍🏻
कोणत्या थराला चाललाय नाद अत्यंत वाईट घटना भयंकर ईर्षा आणि भ्रष्ट नित्तीमत्ता भयानक घडतय. 😢
न्याय मिळवून दिला तरच बैलगाडी क्षेत्र चालू राहील नाही तर बंद पडणार आहे हेही तितकेच खरे आहे
न्याय तर मिळावाच परंतु पुन्हा अशा अनुचित घटना घडू नयेत म्हणून बैलगाडा शर्यतींवर बंदी हाच एकमेव उपाय आहे...
Asach kara dada, kiti bekar lok ahet, tyanna akkal alich pahije
Ok bhi barobar hi
Ban करा शर्यत
😂😂😂
तुमच्या एक अन एक असुरुची किमत आरोपी ला चुकवावी लागेल देव माफ करणार नाही त्यांना
भावपूर्ण श्रदांजली सर
अरे बैलाच काय घेऊन बसला त्याचा मालक गेला राव जीवान 💯🥺💔
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐
गौतम काकडे हा माजलेला माणूस आहे देशमुख असलेचा लय गर्व आहे तेला,कटोर कारवाई झाली पाहिजे असल्या लोकांवर , असले लोक पैश्याच्य जीवांवर लगीच सुटतात , पोलिसांनी हा प्रकार घांबिर्याने घेवा आणि शिक्षा देवी हीच खरी श्रध्दांजली ठरेल सराना 😢
काकडे देशमुख असतात होय 😂
92 कुळी असतात काकडे😅
@@ushataipatil2219 tai apan mahiti ghya ani mang comment kara , आपल्याला अकल आहे का हेते झाले काय आहे आपण कॉमेंट काय करत आहे,काय माहित नाहीं तर बोलू न्हाई .
इथे शिवाजी महाराजच पाहिजेत. ते नसल्यामुळेच हे माजले.
गौतम काकडे कुठे लपून बसला आहे ते बघा आता त्याला शोधून काढले पाहिजे पहिलं नाही त्याचं सगळं घरातील महिती असणार
अगोदर तिला माहीत नव्हते to manus madhech बोलून gela mhanun ती इतकी boli😢😢
Tyana agodarcha mahiti hote pan tya shana chi parat adhavn zalyane tyancha ashru cha band futla 😢
काही का असेना पण खूप वाईट झाल 😢
@@BlackFace_0त्यांना माहिती न्हवते.. ऑन कॅमेरा माहिती झाले
बरोबर त्यांना माहिती नसेल 😢😢😢😢😢 किती भयानक वेळ असेल तीच्यासाठी 😢😢😢
असं कोणासोबत होऊ नये अत्यंत वाईट घटना घडलेली आहे ज्यांनी कोणी घडवून आणली असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी.
Mala yajat rajkarani lokhancha haatbwat tay
भावपूर्ण श्रद्धांजली.... माणुसकीला काळीमा..... तरुण वयात जाणे कुटुंबासाठी खुप मोठी हानी
अतिशय वाईट घटना ज्या बायकोला बोलत असताना आपला पत्ती गेला समजणे ही अतिशय वाईट घटना आहे
सर भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
जर न्याय मिळवून दिला नाही तर बैलगाडी शर्यत बंद करा
माऊली फार वाईट वाटतंय एवढ्या तरुणपणी असं जगणं आला हिला ताई धीराने रहा
राहुल भाऊ लक्ष्य घाला आमचा लाखमोलाचा माणूस सोडून गेला आहे..😭😭😭😭
Miss you सर.. लय वाईट झालं.. कायचं समजत नाय.. रोक ठोक बोलणारा वेक्ती सत्य बोलणारा वेक्ती म्हूणन सरांची ओळख कायम राहणार.. जेव्हा रोकठोक बोलणारा वेक्ती म्हणून विचारले जाणार तेव्हा... निंबाळकर सर म्हणून..आवर्जून नाव घेतलं जाणार..सरांच्या आत्म्याला शांती लागो हिच ईश्वर चरणी पार्थना.. ॐ नमःशिवाय.. 🙏🙏💐💐
आरोपी ला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अन्यथा असे गुन्हे आरोपी वारंवार करेल
भावपूर्ण श्रद्धांजली रणजित भैय्या 👏👏👏💐💐💐
खूप वाईट झालं
ताई ना सांगितलं नवत ताई ल समजताच अश्रू आले 💔🥺 plz अटक झालाच पाहिले फाशी द्या त्यानं 💯
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सर्व तरुणांना हात जोडून विनंती की हा बैलगाडा नाद सोडून द्या.
संसार घराकडे लक्ष द्या.
अहो हा खेळ आहे खिलाडू वृत्तीने खेळला पाहिजे... हार जीत आणि व्यवहार हा वेगळा विषय आहे....असे जर गोळीबार व्हायला लागले... खून पडायला लागले... तर लोक बैलगाडा बघायला सुद्धा जाणार नाहीत😢
Gelya time la dagadfek pn zali tyaveli malakani ha pn vichar kela nahi public aali ahe bagayala ....khar sangto shahanya manasane bagayala pn jau naye sharyti kay kevha hoil sangata yet nahi
1000%बरोबर
जेव्हा कुटुंबाला तुमची गरज असते आधार असतो तेव्हा निच वृत्तीचे लोक तो आधार संपुष्त करतात या नीच प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे
त्या माय मावलि आणि त्या छोटी बीचारीच काय चुक आहे हो 😢😢
सर भावपुर्ण श्रधांजली 😢😢
ताईंना परमेश्वर दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.😢😢
ज्या वेळेस एखाद्या चांगल्या..,समाजाभिमुख..,प्रेमळ..आणि संवेदनशील व्यक्ती बरोबर असं काही दुर्दैवी घडतं....तेंव्हा त्या वेदना.. दुःख आणि तो प्रसंग मनाला खूप चटका लावून जातो....🙏😢भावपूर्ण श्रद्धांजली सर....💐🌹🙏
न्याय मिळाला पाहिजे 😢
एवढ्या छोटया बाळासमोर, त्या माऊली समोर असे कृत्य केले यावेळी त्याच्या घरातील लोकांना तरी समजायला हवे होते, या केलेल्या कर्माची फळे भोगावी लागणार हे नक्कीच.
त्यांनी मारण्या साठीच बोलवले होते.. प्लॅन पहिल्या पासून रेडी होता. कसा मारायचा.. 🙏🙏
सुंदर बैल निंबाळकर फॅमिलीला परत मिळाला का नाही
न्याय द्या 😢
वाईट झाल रे खरच 😭💐
भावपूर्ण श्रद्धांजली रंजीत निंबाळकर सर तुमच्या आश्या आचानक जाण्याने सर्वांचा डोळे पाणावले आहेत सर तुमच्या आत्यायास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर तुमच्या सारखं निर्मळ मनाचा माणूस होणे शक्य नाही सर तुम्ही तोंडावर बोलणारे आणि मनात कशालाही राग किंवा वाईट भावना न ठेवणारे होतात सिर🥲🥲🥲🥲🥲🥲😰😰😰😰😰
गौतम काकडे यांच्या सारख्या प्रवृत्ती बैलगाडा शर्यत क्षेत्रातून हद्दपार करा
Brobr
का या जगातून हद्दपार केला तर नाही जमणार का
भावपूर्ण श्रद्धांजली सर
सोन्यासारखा माणूस गेला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
जो पर्यन्त न्याय मिळत नाही तो पर्यन्त बैलगाडा बंद मजी बंद
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😞😞
खरी श्रदांजली
देवाला प्रार्थना असा नियतीचा क्रूर डाव कधीही कोना सोबत होऊ देऊ नको
असे जिव जाणार असतिलतर बैलगाडी शर्यती वरती सरकारने कायमस्वरूपी बंदी घालावी.
खरंच आहे शर्यतींवर बंदीच योग्य आहे...
लाथ मारीन तिथं पाणी काढणारा माणूस रणजित सर , भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
रंजीत भैय्याला भावपूर्ण 😂😂😂
श्रद्धांजली
Khup vait vatl
ताई रडु नका आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे
या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे
आणि गौतम काकडे याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे
रणजित सर ना न्याय मिळायलाच पाहिजे😢
रणजित निंबाळकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏निंबाळकर परिवाराच्या दुःखा त आम्ही सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
काय वाटलं असेल त्या माऊलीला हे ऐकून. आपण कल्पनाच नाही करू शकत😢. सरांना न्याय मिळाला पाहिजे. एका बिनडोक आणि मूर्ख माणसा मुले ती माऊली आज आपल्या कुंकवला मुकली. एक दिलदार माणूस आपल्यातून निघून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली सर. 😢😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢😢😢😢
नी शब्द 😢
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ताई संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या बाजूनं आहे सत्य कोणीही दाबू नाही शकत आणि दाबले तरीही ईश्वर त्याला पाहून घेतो देवावर विश्वास ठेवा ,आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत,ताई तुम्ही दुखः तून सlवरा स्वतःला
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण💔
हे फार वाईट घटना आहे
Bhavpurna shradhanjali
रणजित भाऊ भावपुर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐😔🙏🏻
Miss you 😭😭 sir
सोन्यासारखा संसार उध्वस्त केला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे 😢
Shocking yaar..
😢😢😢
रणजित सा
Khup vait jhal re . As kona barobar hou nayr . Jiv ghetla eka naradhmane. Fashich jhali pahije lagech.😢
😢😢😢😢
जे जे मुक्या प्राण्याचा व्यवहार करतात अन् त्यांची शर्यत लावतात ..
त्या सर्वांचा अंत असाच होणार मग ते देणारा असो की घेणारा.. किंवा शर्यत लावणारा असेल...
😭😭
खूप वाईट झालं त्या माऊली च पुढ काय
😢😢
आयुष्य महत्वाचे आहे ते पुन्हा नाही
Justice make for such family
ताई तुमच्या दुःखात सहभागी आम्ही आहे.
😓
सजा तर होणारच कायद्याने नियतीने निबाळकर कुटूंबायाच्या दुःखाने न्याय तर होणारच
जर आसे जीव जानार आसतील तर शर्यत बंद केलेली कधीही चागंली, किती लहान मुल त्यांना 😢
त्या बिचारीला माहीत पण नव्हतं वडील गेले म्हणून तिला वाटलं असेल जखमी असेल😢😢
काय गरज होती प्रेत बाॅडी बोलायची 😡😡 बिचारीला तो पर्यंत माहीत नव्हत😢😢😢
वाईट केलं ह्यांना देव जागा देणार नाही
आमचे सर आमाला वापस पायजे जय खादेश
ज्या उद्योग धंद्या मुळे जीवन संपत असेल तर ते नं केलेले बरे. बैलगाडी शर्यती वरती बंदी घातली पाहिजे .
झालं कल्याण आता बंद होणार शर्यत 😒😒😒
अशा प्रकारच्या घटनांमुळे बैलगाडा शर्यत क्षेत्र बंद करावे. अशी सरकारने भूमिका घ्यावी , ही नम्र विनंती .🙏 🇮🇳
पैशाने माणुसकी शिल्लक नाही ठेवली....देवा बाळाला आणि माऊलीला ताकद दे....
Taila nyay dya 😢
खून करणाराला जन्मठेप किंवा फाशी शिक्षा झाली पाहिजे तरच न्याय व्यवस्था खरी आहे म्हणायचं
कायदा कडकं नाही म्हणूनच खुनाच्या घटना रोजच घडत आहेत
आता कायदा पैशेवाल्याचा झाला आहे
घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे
लोकांना कायद्याची भीती राहिली नहीं कायदा कडक केला पाहिजे
ताई माझ्या सारखे सगळे भाऊ आम्ही सोबत आहे
आशा प्रकारे गोळीबार किंवा हाणामारी होत असेल तर बैलगाडा शर्यत बंद करावी.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
सरांना न्याय मिळाला च पायजे
Gav konte tyache
शिक्षा अशी अशावी...
की अशा गोष्टी परत ...
होवू नयेत....
😮
बैलगाडा... बंद करा कायमच... महाराष्ट्र सरकार..
आरं त्यांना माहीत नव्हतं रे.
बैलगाडा शर्यत बंद झालेली बरी 😢😢
Bail Baila Pasi rahila Dev Manas Gela😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😭😭😢
लोकाचे जीव जात असतील तर शर्यत बंद करा हा च उपाय
अतिशहाणपणा मध्येच बोलला 😢 किती बेक्कर वाटले असेल ताईला😢😢😢😢
Ha tila sangitl navhat ...natr sanganar hote astil
पण समजलं ते पण भारी झाले नाहीतर पुढे... अजून धक्का बसला असता