ए राणे..बस खाली ! पवार -जाधव आक्रमक फडणवीसांना घेरलं ! जोरदार राडा ! Vidhansabha Rohit Pawar - Rane
Vložit
- čas přidán 30. 06. 2024
- महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- CZcams Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranews24.com
ए राणे..बस खाली ! पवार -जाधव आक्रमक फडणवीसांना घेरलं ! जोरदार राडा ! Vidhansabha Rohit Pawar - Rane
#vidhansabhalive
तुमची प्रतिक्रिया comment करा
#devendrafadnavis #rohitpawar
आधी द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा.
महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल.
प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू...
१) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये
२) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान.
३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर.
४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत,
तरतूद ७०० कोटींची.
५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित.
६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता.
या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.
गुड देवेंद्र फडणवीस❤
सध्याच्या सरकारमधले डोमकावळे घरी बसवले पाहिजेत
टरबुज😂😂😂😂
जे कोण चुकीचे मेसेज, इतिहास, नॅरेटीव्ह आणि अपप्रचार व्हाट्स अप ,संकेतस्थळ , यूट्यूब इत्यादी माध्यमांतून तसेच काही वृत्तपत्र, न्यूज चॅनेल अर्धवट बातम्या देऊन समाजात अनरेस्ट/ अशांतता निर्माण करतात त्या सर्वांवर आपण गुन्हे दाखल करणार आहात अस वाटतय, /कळतय.
येणाऱ्या काळात आणि आगामी निवडणुक प्रचारापूर्वी तसेच निवडणुकी दरम्यान किती,कुठे,कुणा विरोधात पक्षपात न करता / पारदर्शकपणे गुन्हे दाखल होतायत हे पाहाव लागेल.
सगळ्याच जनतेने याची दखल घेऊन जे यात दोषी असतील त्याच्यावरील कारवाई बाबत आग्रही असणे गरजेचे आहे.
आणि यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.
फडणवीस लां सगळे नारेटिव दिसायला लागले आता
Devendra phadnivis totally illusion personality
@@babanraut6190illusion nhi bhau delusion
अरे या भडव्याला बायको संभाळता येत नाही तो राज्य सांभाळयाला चालला आहे टरबुज
आतापर्यंत पक्ष फोडले आता पेपर ला समर्थन देतो 🍉🍉🍉🍉🍉🍉
Surwaat koni keli te bgha 😂 ani paper gruh mantri fodnaar ka ? Adhikari astat kahi tey krtat😂 sikhaa jara 😂
@@mayurkinge4092 आरे बाबा किती आणि कश्याचे समर्थन करायचे, ठिक आहे ना जरी गृहमंत्री करत नसतील तर मग याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, कोणी नियंत्रण ठेवायचे 😡😡
पेपर फुटी महाविकास आघाडीची सत्ता असताना खूप जास्त झाली ही वस्तुस्थिती आहे!
@@mayurkinge4092adhikari kunache aahet bagha aadhi
@@mayurkinge4092मग गृहमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून त्याचे काहीच वचक नाही का अधिकाऱ्यावर , नसेल तर देऊन टाक म्हणा राजीनामा 😅
जनतेनं या बीजेपीला महाराष्ट्रात बिलकुल सत्तेवर येऊ देऊ नका. वाट लावली महाराष्ट्राची. गुजरातचा हित बघायचं एवढंच येतं यांना
Exctly right
But centre madhil government anti marathakunbi reservation and mharshtra development
हा टरबुजाच्या वर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता विश्वास ठेवू नका हा नालायक राजकारणी आहेत. जनतेला विनंती आहे बेशर्म बिजेपी मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे.
@@babanraut6190 लिहायला शिक भाऊ आधी 😂😂😂
70 varsh Maharashtra la lutle maratha samajala lutle 😂
Khau khau par tonde futli vakdi zali aayaghalyano 😂😂😂
Tumchya aaeila Mughal gelte zavun 😂😂
@@AyyoGamerhand writing awdli nahi ka tumhala
1 लाख नोकऱ्या दिल्या म्हणून सांगताय फडणवीस साहेब पण त्या लोकांना ऑर्डर तुम्ही दिले का
एकट्या फसंनवीस ने पूर्ण महाराष्ट्राची वाट लावायची च अस ठरवलेलं आहे असं वाटतं
महाराष्ट्राची वाट लावणारांची वाट लावली आहे. जसं की वाजे प्रकरण, शंभर कोटी वसुली, अनंत खरमुसे प्रकरण, कंगना, चितळे अशी कितीतरी उदाहरणे आहेत. सरकार पडलं नसतं तर असी अनेक प्रकरणे घडली असती.
या फडणवीस ने वाट लावली या महाराष्ट्राची
हुशार ज्ञानी चाणाक्ष माणसाला नेहमीच बुद्धु लोकांकडून पाण्यात बघण्याची सवयच असते असे म्हणतात.
कशाची हुशारी....ED आणि सीबीआय ची कवच कुंडले काढली तर हा गडी शून्य ..m
बोट.. बघा...
Fadanvisani vat lavli aani uddhav,sharad pawar,patole, yani kay kel...? Sangal ky
फडणवीस देवेंद्र 🔥
पेपर फुटतात ही वस्तुस्थिती आहे. नरे टीव्ह वगैरे काही नाही.
दिशाभूल नको
पण हे आजच होत नाहीये, पूर्वी सुद्धा होत होते. १९९१ चा १० वीचा भूमितीचा पेपर फुटला होता.
Mhanje te nakayak aamhi mahanalayak@@mr.trustworthy
@@mr.trustworthy tyaweles futla mhunun atapn futayla pahije ka....kay budhi chalte lokanchi....ki sarkarchi patrakhan karnar....
पेपरफुटी करणाऱ्याला शिक्षा नाही. शिक्षा कुणाला जे आवाज उठवतात त्यांच्यावर ....study करणारे तरुण खूप आहेत... विचार करून बोला.... आमच्या भवितव्याशी खेळणारा आता निवडून देणार नही....
बोच्या@@mr.trustworthy
एवढे सेटिंग करून पेपर फुटी केली तेव्हा झोपलेला का टरबूज.....तू ये मत मागायला विधानसभेला ..सांगतो ....युवा बेरोजगारांची ताकद.....आता भाजप ला मतदान नाही
टरबूज साहेब😂
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
हम हैं ना. हिंदू धर्म रक्षक 🚩🚩🚩
@@atmaram_yt आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहे नाकी हिंदुत्व खोटी पार्टी गुलाम समजलं भावा , हा महाराष्ट्र आहे गुजरातच्या पाय धरणाऱ्यानी महराष्ट्रा बद्दल बोलू नये
या फडणवीस ला सत्ते मधून खेचा... ताणून गुजरात ला पाठवा...
फडणवीस हा आता एकसारखे नॅरेटिव्ह हा शब्द उच्चारत रहाणार.
आधी द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा.
महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल.
प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू...
१) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये
२) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान.
३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर.
४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत,
तरतूद ७०० कोटींची.
५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित.
६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता.
या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.
बायकोच प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून सरकार पाडुन गृहमंत्री झाला .
फावड्याला आणि करामतीकरांना दाखवून दिले हम भी कुछ कम नहीं. फडणवीस हैं तो कुछ भी मुमकिन हैं.
Baykocha Kay prakaran? Ugach Kay pan bolu nako
@@srikantdasi1010vivek oberoi mahit ahe ka😂😂😂
कडक
@@rahul-wk1hs tyach tar aishwarya sobat hot na?
विधानसभा अध्यक्षांचे वर्तन पक्षपाती आहे.
आता 🍉🍉🍉🍉 ने एक नवं नाटक आणलं नरेटीव.
😢
नुसता नरेटिव्ह नरेटिव्ह भुंकत असतो
फड्या येडझव्या आहे😂😂
भिडे गुरुजी बोलत आहे ते बघा बायकोला सर्व ड्रेस फेकून द्यावे लागतील😊😅😮
BJP hatao Maharashtra bachao
काँग्रेस हटाव 😂
विधानसभा अध्यक्ष पक्षपाती आहे हे त्यांच्या एकंदरीत वर्तनुकिवरून दिसून येते.
फडणवीस याला घरी बसवा याने शेतकऱ्यांची व मराठी नेत्यांची वाट लावली.
अगदी बरोबर बोललात
👌👌
अनेक लोकांचे सिलेक्शन होऊन त्यांना अजूनही ऑर्डर मिळालेले नाही ती वस्तुस्थिती आहे
मग काय बरोबर आहे आनाजी पंत?
रोहित दादा देशातील गरिब, हुशार, मेहनती विद्दार्थ्यांंचा तुम्हाला सलाम.फडणविस विद्दार्थ्यांंचं आयुष्य ऊद्वस्थ करित आहे
फडणवीस मुख्यमंत्री नाही हे माहीत आहे तरी सुद्धा त्यांना हेतूपुरस्सर बदनाम केले जाते आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री राहीले आणि फडणवीस फडणवीस. किती बदनाम करा. तेव्हढेच ते चकाकणार आहेत. लगे रहो.
रोहित गरीब 🤦🏻♂️🙉🙈🙊 व्हा क्या सिन हे
@@atmaram_yt gruhmantri kon y..gunha taknyasathi?
@@abhijeetborsenit wacha😂
@@shaileshlokhande8629 माशी नेहमी गुवा वरतीच बसते 😂
पेपर फुटला याचा काईदा झालाच पाहिजे ,राणे ,फडणीस विषय सोडून नको ते बोलतोय याना जनतेने काठ्या घालतील हे ध्यानात ठेवा. वेळ आल्यावर पुन्हा पश्चात्ताप होईल.
रोहित पवार महाराष्ट्र उज्वल भविष्य 🚩
😊😊😊
किती दिवस यांच्या सतरंज्या उचलणार रे तू नविन चेहऱ्यांना संधी द्या की आता
रोहित इस् the best leader
@@babanraut6190 शेट खा मग भाजून त्याची अणि घरात पण सगळ्यांना खायला घाल बिनडोक 😂
😂😂😂
अहो अध्यक्ष कुठे पास झालेत दुसऱ्या पक्षाचे ग्रेस मार्क्स मिळून chair var बसले आहेत 😊
कर्जत जामखेड चा बुलंद आवाज... रोहित दादा पवार यांचे प्रभावी मुद्दे
तीन महिने राहिले आहेत. दुसरा मतदार संघाची चाचपणी सुरू केली आहे म्हणे.
@@atmaram_ytwrong
तू आता कितीही निरेटिव्ह निरेटिव्ह कर जनतेने तुला ओळखलं आहे. अनाजी पंता
टरबुज साहेब जनतेला नाही तर कमित कमित देवाला तरी घाबर बावा .... पेपर फुटी झालिच नाही म्हणतानी जराही लाज वाटत नाही का ???? किती बिनलाजे झाले टरबुज साहेब .....
पक्ष फोडणे, पेपर फोडणे 😂😂 एक कलमी कार्यक्रम
रोहीत दादा पवार एक नंबर मुद्दा माडला धंन्यवाद तुमचे ❤❤❤❤
याला नरेटिव शिवाय काहीच येत नाही
आधी द्वेष करायचा नंतर निवडणुकित त्यांची मते मिळाली नाहित की इतर पक्षांना नावे ठेवायची लांगूलचालन करतात म्हणून. आणि आता त्यावर मलमपट्टि म्हणून अशा घोषणा करायच्या. परत निवडणुक आली की परत तेच द्वेषाचे राजकारण. ती मते थोडीफार का होईना पण का मिळत नाहित हे सर्वश्रुत आहेच. एक काय ते ठरवा.
महाराष्ट्रात अठेचाळीस पैकी असा एकही मतदारसंघ नाही जो फक्त मुस्लिम मतदारांच्या कृपेवर निवडणुकीचा निकाल बदलू शकेल. मग हे वास्तव असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे 9 खासदार मुस्लिम मतांवर निवडून आल्याचे कल्पनारंजक चित्र भाजप नेते आणि त्यांचे बगलबच्चे का बरे रंगवत असतील ? तसे असते तर ठाणे आणि कल्याण सुद्धा सेनेने हरायला नको होते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर ताबडतोब वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केला व त्यातील 2 कोटी दिलासुद्धा. मुस्लिमांची मते राज्यातील महायुतीला मोठ्या प्रमाणात मिळाली याचाच हा परतावा असू शकेल.
प्रत्यक्षात राज्यात एक स्वत्रंत अल्पसंख्याक खाते आहे. या अल्पसंख्याक खात्याचे या वर्षीचे बजेट हे ५,१०० कोटी रुपये भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने केलेले आहे. या खात्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी असंख्य योजना राबवल्या जातात. आपण या खात्यामार्फत गेल्या वर्षभरात शिंदे सरकारने घेतलेले काही निर्णय पाहू...
१) सोलापूर येथे उर्दू घर उभारणीला 8 कोटी रुपये
२) राज्यातील १६० मदरशांना ७ कोटींचे अनुदान.
३) अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ३० कोटींची शिष्यवृत्ती मंजूर.
४) मौलाना आझाद महामंडळाला ६० कोटी भागभांडवल वितरीत,
तरतूद ७०० कोटींची.
५) मुंबई हज समितीला कोट्यवधीचा निधी वितरित.
६) सिल्लोड येथे उर्दू घर बांधण्यासाठी ७ कोटी रुपये मान्यता.
या सारखे अनेक निर्णय राज्यातील भाजप पुरस्कृत फडणवीस शिंदे सरकारने घेतलेले आहेत, आपण सरकारी वेबसाईटवर जाऊन पाहू शकता पण भक्तांना याची काही माहिती नसते, त्यांच्या मनात मुस्लिमद्वेष ठासून भरलेला असतो. कुठेतरी बातमी वाचली कि रागराग करतात. हा देश, हे प्रशासन कसे चालते याची भक्तांनी थोडा कुवतीनुसार अभ्यास करून माहिती घ्यायला हवी. इतर पक्षांना, नेत्यांना मुस्लिमधार्जिणे म्हणत असतात, त्यांचा पक्ष सत्तेत असल्यावर काय करतो ? हे ते पाहतच नाहीत.
नियुक्ती कुणाला मिळाली . ज्यला मिळाली ते अजून घरी बसलेत
कंत्राट भरती,NEET Fraud, MPSC fraud का होत आहे
भाजप च्या मदतीने पेपर फोडून भरती करून जे मुल हुशार आहेत त्यांना डावलून पैसे घेऊन भाजप वाले पद भरती करतात हे जनता पाहात.
इतके पेपरफुटी होऊन हा नीच गृहमंत्री झाली नाही म्हणतो .
फडण्या नरेटिव नरेटिव नको ओरडू हे पेपर फुटी झालीय हे सर्व खरंय
प्रत्येक पेपर फुटतोय हो गरीबाच्या पोराला नोकरीं ह्याच मुळे लागत नाही
रेकॉर्ड ब्रेक पेपर फुटी झाली ह्या सरकारच्या काळात
आता परिक्षा द्यायची नाही मंदीर,देवळ उभारून पुजा पाठ करायच्या जास्त पैसे मिळतात
जय श्रीराम
बुध्दी तर हवीच परंतु त्याबरोबरच संस्कृती, संस्कार सुध्दा हवे आहेत. अन्यथा संस्कारहीन माणूस आतंकवादी होतो. आतंकी प्रवृत्ती पासून मुलांना दुर ठेवायचे असेल तर मंदिरांत जाणं, देवाला नमस्कार करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्यासारख्या विचारांची पिढी निर्माण होईल.
प्रथम यांच्या प्रॉपर्टी ची चॊकाशी करा. सभागृह मध्ये एखाद्या गुंड प्रमाणे करत आहेत. सर्व सामान्य माणसाला वेगळा न्याय.
सारखं सारखं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कशाला बोलता ? जनतेचे प्रश्न समस्या यावर चर्चा करा वेळ वाया जातो
नोकऱ्या दिल्या म्हणता ,ठीक आहे आता नियुक्त्या दया लेकरं डिप्रेशनमध्ये जाण्याच्या आत.
पेपर पण फोडा आणि गुन्हे पण दाखल काय बोलतो
विधानसभा अध्यक्ष बदला
पक्ष फोडला आता पेपर फोडला आता काय घर फोडुन घटस्फोट घेणार काय कारण बायको तर तुमचे ऐकत नाही
गुजरातला पाठवा
1 diamond company geli trr boltoy gujrat la patva arey tya jagi vivo , oppo , 2 textiles company , apple manufacturing ari tey ka bgyala nhi aala ka re 😂😂
नरेटीव्ह लोकांना पण कळतं पण तुम्हीं बाहेरून शेतमालाची आयात करून शेतकऱ्याचा मालाचे भाव पाडलेत,,लाखो रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान केलें भाजप सरकारने आतापर्यंत
ये राणे बस खाली
रोहित पवार साहेब जनता बघत आहे आम्ही सर्व बघत आहे आणि पेपर फुटी पेपर फुटी काय कायदा बनवा हे चुकीच्या पद्धतीने विधानसभा चालू आहे
जाती वाद लावुन भाकरी किती दिवस भाजनर
रोहीत दादा खूप खूप छान
मग बरोबर काय ते समजू शकते का?
यांचा पेक्षा इंग्रज आणि मुघल बरे होते असे वाटायला लागले आहे जनतेला आता
पेपर फुटत राहणारच. कारण या देशात ८० टक्के बेईमान फिर भी मेरा भारत महान हे अंतिम सत्य आहे. हे बोंबाबोंब करणारे तरी कुठे ईमानदार आहेत.
Mhanje janta nalayak aamhi pramanik
तूच एक इमानदार आहेस xtya
Feku modi
ते narative तसच फिरवून घातलं पाहिजे टरबूज्यात
अनाजा बरोबर काय ते सांग ना रे नरेटिव म्हणजे काय बोलतो
फडणवीस साहेब आपण यावर उपाय करावेत आणि कडक कारवाई करावी.🎉🎉
हे तर राक्षसाला देव म्हणणे आहे
अरे एक लाख ते पण दोन वर्षांत नोकऱ्या तेवढे तर सेवानिवृत्त झाले 😂
मी पुन्हा येईन व महाराष्ट्रच वाटोळे करून दाखविले
Next CM Uddhav Saheb Thakre
Kay bolto tu
जो पर्यंत फड़नवीस आहे तो पर्यंत he आसच् chalnar. Karan याचे समर्थक hech aahet
महोदय हे चुकीचं आहे महोदय,मामी रियाज करत नाही महोदय.
कपटी देवेंद्र
Tarbujya
🍉🍉🍉🍉नरेटिव
Kdkkkkk दादा ❤👑🔥
फडणवीस हा नागपूर मधून उभा राहतोय नागपूर मध्ये आरएसएसचे अध्यक्षपद फडणवीस ला म्हणाव नागपुर सोडून इकडे मराठवाड्यात उभा राहून
या सरकारला गरीब जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही त्यांना जे मोठे पक्ष आहेत त्यांना संपवायचा आहे
रोहित दादा❤
PAPER FUTI ✔️✔️✔️
या सरकार ने असं केल त्या सरकार ने असं केल एक मेकांना टीका करण्या पेक्षा त्या सुधारणा काय करता येईल ते बघा ना मराठी माणसाला सवय झाली ये कोण वरती जात असेल तर त्याला खाली खेचायचं ही सवय सोडून द्या आणि एक जुटीने सरकार ने जनते साठी काम कराव
Exctly right
BJP ne Nakinav anle ahe.ata Nakoch BJP.
Fadtus
अहो रोहित पवार साहेब मी 1988चा बि ए सी बेकार आहे आजोबा शरद जी साहेब नॉ न मट्रिक च्या श्रीमंत लोका ना नोकर भरती केलेले तुम्ही लोक गरीब आम्ही बेकार च आहोत तुमच ऐक नर्यला शर्म वाटा यला पाहिजे
Pawar saheb totally anti marathakunbi
१९८८ पासुन बेकार. अरे थू 😂
मराठी नीट लिहायला शिक आधी
हा 😂😂😂
२०१४च्या निवडणूकी आधी जर आम्ही सत्तेवर आलो तर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देणार असे फडणवीस म्हणाले होते दिने का? मग फडणवीस आपण प्रत्येक वेळी खोटं बोलता हे महाराष्ट्राचे दुदैव आहे इतराचे खरे असले तरी त्यांना फडणवीस खोटे ठरवतात
पेपर पुटी फार मोठा गंभीर विषय आहे यांचौयार वचक राहीला पाहीजे अन ते सरकारचे कामआहे
लगे रहो रोहितदादा तूम्ही युवा वर्गांचे ज्वलंत प्रश्न विचारत आहेत
Bjp hatav
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा
देवेंद्र जी गुन्हा दाखल वगेरे राहूंदे तूमच बोटचेप धोरण पुरं झाल आम्हाला अभिमान आहे तूमचा पण आता जरा झटपट निर्णय घ्या
विधानसभेला खरोखरच फडवणीस ला घरी बसवणार
Bindok Nilesh Rane
Khot bola pan retun bola
यांना कुणालाच एस टी कामगार आणि त्यांचे प्रश्न दिसत नाहीत का ??????
नॉर्मलायझेशन गरज काय आहे. एकाच दिवशी exam आणि सर्व विद्यार्थ्यांना एकच quetion peper ठेवा ना.....
फसणवीस हटाव
फडणवीसा भ्रष्टाचारांना पाठीशी घालुन महाराष्ट्राची वाट लावली
मुख्यमंत्री सन्मान निधी मिळत नाही
❤
अध्यक्ष बीजेपीचा तुम्ही कितीही बोंबला नुसती झवझवी
कोणाला नोकरा दिल्या ब्राह्मणांना दिल्या का
कावीळ ग्रस्तांना जग पिवळंच दिसत असं म्हणतात. पेपर वाचत असशील तर नोकरीच्या जाहिराती दिसतील. अन्यथा तुझ्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता येत रहाणार. आयुष्यभर असंच बोंबलत बसालं. Be positive. अन्यथा जीवनात अंधारच अंधार.
एवढ बोलण्या पेक्षा फडणवीस साहेब मग करा कायदा...
फडणवीस साहेब उत्तर द्या नेरेतिव्ह करू नका
मा.जाधव साहेब बरोबर बोलतात .याना गुजरातला पाठवायला पाहिजे .
Exctly right
ते बरोबर बोलतात ना मग त्यांना देवळात पाठवा. जनतेला आई बहिणीवरून शिव्या द्यायला
महाराष्ट्रातील जनता ऐकत आहे,, आपले राजकारणी लोक एकमेकांना कसे रिस्पेक्ट देतात,, मानसन्मान देतात,, आणि महाराष्ट्रातील युवक तरुण हा भरकटत निघत आहे
फड़नविस मराठा आरक्षण विरोधी
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला दलिंदर लावली
पेपर फुटीमुळे मुलाचे खुप नुसकान होते अपयश मान्य करायचे सोडुन गुन्हा नोंद करायची भाषा
परीक्षा पध्दत निकोप हवी.कष्टप्रद अभ्यास करणारेस न्याय मिळाला पाहीजे.
भाजप ने आ# झवली पार माझा महाराष्ट्राची
शंभर कोटी वसुली
तूझ्या घरी ने