मृत्यू षडाष्टक वरुन एक गोष्ट आमच्या घरात घडलेली आठवते माझे चुलत सासरे व सासुबाई कर्क आणि कुंभ या मृत्यू षडाष्टकाच्या लग्नगाठ बांधली होती पत्रिका न पाहताच लग्न केले होते साठ वर्षाचा अत्यंत आनंदात आणी सुखासमाधानाने संसार केला
नाग नारायण बली बद्दल माझा अनुभव चांगला आहे कारण माझ्या पप्पाना दम्याचा खुप त्रास होता.. आम्ही कित्येक रात्री त्याना फडफडताना पाहिलय....पण एकदाच त्रिंबकेश्वरला त्यांची नाग नारायण बली केल्यानंतर त्याना असा कधीच त्रास झाला नाही..माझा पूर्ण विश्वास आहे या विधीवर...
मृत्यू षडाष्टक योग असताना लग्न करु नये. मी एक डाॅक्टर व ज्योतिषी आहे. पती व पत्नी मध्ये तीव्र स्वरुपाचे मतभेद होतात. आजारपणामुळे वैवाहिक सौख्यात वैगुण्य येते.
why can't u understand the basics of marriage. Marriage is a social custom....it can no way be influenced by any planet.....marriage is an adjustment amongst two persons....and it is basiically for gratificaton of sexul needs of men and women ..and for that matter all animals.
May I request you to kindly publish 160 points table created by you, enable people like me who are students of first class on astrology to study. Thanks in advance.
मंगळ असणें वाईट नाही, पत्रिकेत 1-4-7-8-12 स्थानी असता वेगवेगळे परिणाम देतो, परंतु 28 वय हे मंगळाचे असून तो त्यानंतर खूप वाईट परिणाम देत नाही म्हणून वधू-वर यांनी 28 नंतर विचार करू नये
28 नंतर लग्न करावे ज्यांचा मंगळ लग्न पत्रिकेत 1-4-7-8-12 मध्ये आहे, तेव्हाच मंगळ वाईट फळ देत नाही. मंगळ म्हणजे energetic person. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा मंगळ.
आता अनुरूप विवाह संस्थेत माझ्या मुलाचं नांव नोंदवलं आहे, तर असं विचारायचं आहे की एखाद्या विधवेबरोबर लग्न केलं तर चालेल का असं विचारू शकाल का, अवचटांना? एका मुलीचे...लग्न झालं आहे म्हणून बाई म्हणीन...सासरे मागे लागले आहेत की त्यांच्या सूनेबरोबर लग्न करा म्हणून! काय करावं?
मृत्यू षडाष्टक वरुन एक गोष्ट आमच्या घरात घडलेली आठवते माझे चुलत सासरे व सासुबाई कर्क आणि कुंभ या मृत्यू षडाष्टकाच्या लग्नगाठ बांधली होती पत्रिका न पाहताच लग्न केले होते साठ वर्षाचा अत्यंत आनंदात आणी सुखासमाधानाने संसार केला
He is very realistic and stick to the situation. Great session!
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहे वधू-वर पालकांनी यातून निश्चितच बोध घ्यावा असे वाटते केवळ वधूवरांना नाकारण्यासाठी पत्रिकेचे कारण पुढे केले जाते
आज खूप छान समजेल अशी
माहिती मिळाली. धन्यवाद
२१/११/२०२२
बदलापूर, ठाणे जिल्ह्यातील
Wonderful & eye opner session. Thanks
नाग नारायण बली बद्दल माझा अनुभव चांगला आहे कारण माझ्या पप्पाना दम्याचा खुप त्रास होता.. आम्ही कित्येक रात्री त्याना फडफडताना पाहिलय....पण एकदाच त्रिंबकेश्वरला त्यांची नाग नारायण बली केल्यानंतर त्याना असा कधीच त्रास झाला नाही..माझा पूर्ण विश्वास आहे या विधीवर...
माझ्या ही आई वडिलांनी नाग नारायण बली केला आहे, माझ्या ही आयुष्यात बदल व्हावा अशी अशा करतो
Madam, had you consulted doctor, Vaidya ever before for your father?
जोतिषी यांचे नाव पत्ता कसा मिळेल
भांडणातूनच प्रेम बहरते.
अतिशय ऊतम माहिती...
मृत्यू षडाष्टक योग असताना लग्न करु नये.
मी एक डाॅक्टर व ज्योतिषी आहे.
पती व पत्नी मध्ये तीव्र स्वरुपाचे मतभेद होतात.
आजारपणामुळे वैवाहिक सौख्यात वैगुण्य येते.
Madamni agdi barobar sangitle aadhi swatachi patrika bagha , jase tumhi tashich lok tumhala bhetnar , 💯 barobar 😃
म्हणजे २८वय झाल्यानंतर लग्न करणे सोईच/फायद्याचे ठरेल 👍❤️
पत्रिका वेळेप्रमाणे असते.तो सेकंद खरंच डॉक्टर सांगू शकतात का?कारण कोणत्याही ot मधे आई आणि बाळ हाच महत्त्वाचा मुद्दा असतो.
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. धन्यवाद.
आतिशय सुंदर माहिती मिळाली ही माहिती समजुन घेन आणी सगळ्यांना समजने फार गरजेचे आहे खरच खुपखुप धन्यवाद आवचट सर 👋👋
why can't u understand the basics of marriage. Marriage is a social custom....it can no way be influenced by any planet.....marriage is an adjustment amongst two persons....and it is basiically for gratificaton of sexul needs of men and women ..and for that matter all animals.
May I request you to kindly publish 160 points table created by you, enable people like me who are students of first class on astrology to study. Thanks in advance.
आवाजच येत नाही आहे नीट
एक नाडी ची समस्या कशी सोडवावी?
Khoop chaan kaam kartay Anuroop. 👏👏👏
Khupach chan mahiti
Guru shukra pan baghave lagtat
Gavri madam mala asha vicarayca ki navras nava madhe sarp aani garud asa aala tar kay problem hoto kay
पापी ग्रहा मध्ये फक्त राहू, केतू, शनी यांचाच समावेश होतो. मंगळ आणी रवी हे ग्रह कुर आहेत.
मुलगी जातीतील मिळेल का❓ हे पत्रिका पाहून कळते ❓
माझं लग्न ३७व्या वर्षी झाले. पण त्याच्या दोन महिने आधी मला मूळ नक्षत्र शांती करावी लागली
Aahmi khup warsh paise bharale pan aahmala anurup madhun responsech milala nahi aahmi sonar aahot
मंगळ असणें वाईट नाही, पत्रिकेत 1-4-7-8-12 स्थानी असता वेगवेगळे परिणाम देतो, परंतु 28 वय हे मंगळाचे असून तो त्यानंतर खूप वाईट परिणाम देत नाही म्हणून वधू-वर यांनी 28 नंतर विचार करू नये
he khar ahe ka
28 नंतर लग्न करावे ज्यांचा मंगळ लग्न पत्रिकेत 1-4-7-8-12 मध्ये आहे, तेव्हाच मंगळ वाईट फळ देत नाही.
मंगळ म्हणजे energetic person.
अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा मंगळ.
Patrika dakhvaychi aahe tar kuthe bhetayche aahe
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद
एक नाड - ३३%
एक गण - ३३%
मंगल दोष - ४१.६७%
Gun milan baddal saga please.
Patikach pahu naye.
31:23
Hyanche nav kay
Sandeep Avachat
अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती मिळाली.आणि पत्रिके कडे कसे डोळसपणे पाहिले पाहिजे हे कळले.
55 व्या मिनिटाच्या आसपास मूळ नक्षत्राबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आपण खूप वेळेला मूळ रास मूळ रास असें म्हणाला आहात...
Khup chan video ahet. Pan next video kadhi yenar.
0⁰
He has mentioned about psychological tests for matching behaviors. Are these tests available with Anuroop.
आता अनुरूप विवाह संस्थेत माझ्या मुलाचं नांव नोंदवलं आहे, तर असं विचारायचं आहे की एखाद्या विधवेबरोबर लग्न केलं तर चालेल का असं विचारू शकाल का, अवचटांना? एका मुलीचे...लग्न झालं आहे म्हणून बाई म्हणीन...सासरे मागे लागले आहेत की त्यांच्या सूनेबरोबर लग्न करा म्हणून! काय करावं?
😂😂😂
Can you provide us Austrloger 's no
Faltu vishay....waste of time... ajun mahatvachya goshti ahet jagat...
तुम्ही रत्नागिरीत एक शाखा सुरु करावी अस मला वाटतं जर विचार झाला तर मला नक्की कळवा pls
Jyotishanche name, contact number, address ksa milel
Jotishanche name,contact number, address