समर्थांनी सुध्दा आपल्याला फसवलं... महाराष्ट्र भूषण सोहळ्यात आई गमावलेल्या लेकाचं पत्र | Vadalwara
Vložit
- čas přidán 17. 05. 2023
- Join our Whatsapp group for latest updates -
chat.whatsapp.com/Biuzu8Pb3vE...
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
CZcams - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Website - vadalwara.com/
Contact - 9614770077
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
पत्र उत्तम आणि रोखठोक लिहिलंस,सत्यता मांडलिस,,, तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,
अजिंक्य तुझ्या पत्रातील विचार अतिशय विचारपुर्वक वयोग्य आहेत. जनतेला सारासार विचार राहिला नाही
ज्याला काय चांगले काय वाईट यातील फरक कळतो.. आणि ज्याचा मध्ये स्वतः चे निर्णय स्वतः घेणाची क्षमता असते. त्याला कुठे न जाता.देव स्वतः दर्शन देतो...
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 आपण ठर विणे किती महत्व देने आपले आईवडील व आपले कुटुंब च देव आहेत
खूप मोठी शोकांतिका हि आहे कि एवढ्या मोठ्या प्रतिष्ठान तर्फे मृत पावलेल्या व्यक्तींना एक रूपायाची मदत सुद्धा नाही केली.
साहेब तुम्ही मर्सडीज मध्ये फिरून मोठ्या बंगल्यात राहता पण तुम्हावरील विश्वास आता बर्याच माणसांनी उडविला आहे.😢😢😢😢
5 lakhachi madat kele bhava
@@sanjaydabhane tuji aai gale ki 10 lakh ghe
Bhava sgli ghtna vhaychya aadhich 25lakh Rs. Dile mahiti nslelya goshti bolu naka
Sagali ghatana hoyache adhi 25 lakh dile manje tyana mahiti hota ka he ghatana ghadnar ahe ti
असेचसत्यबाहेरॢआणा
राजकीय नेत्यांनी त्यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठी त्या दिल्लीच्या माणसाला पब्लिक दाखवायची होती आणि इथे निष्पाप श्री सदस्यांचे कुटुंब उध्वस्थ झाले
सर्वात दोषी धर्माधिकारी आहे आम्ही तर खारघर प्रकरणापासून बैठकीवर बहिष्कार घातला आहे लेकाचा लबाड आहे त्याच्या घरच कोणी मेल असत तर समजलं असतं
🚩अतिशय उत्तम पत्र आहे .वास्तुस्तीती आहे🚩🙏
कडक भावा जे खर hot ते समोर bola भावा तु ...
अंगावर काटा येणार खरमरीत पत्र खूप काही आहे ह्यात 😢
भक्ती,विचार, आचरण ,साध्य हे छत्रपती शिवरायांचे करा.
जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी
Kahi nhi honar action , he sagale eka maleche mani ahet 😤
@@milipatil9775 महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार इथून पुढच्या काळामध्ये कायम निष्पाप जनतेचा बळी गेला यासाठी आठवणीत राहील..! पुरस्कार घेतानाच एखादा साधा समारंभ करून मला पुरस्कार द्या असे मोठ्या मनाने सांगितले असते तरी घटना घडली नसती. परंतू राजकारणी लोकांना ती गर्दी दाखवायची होती.सरकारी पुरस्कार सरकारी राजभवनात किंवा मंत्रालयात देण्याची परंपरा मोडण्याची गरज नव्हती. देशातील पद्म, शौर्य, भारतरत्न सारखा पुरस्कार देखील बंदिस्त जागेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दिला जातो, पण शक्तीप्रदर्शन करण्याच्या मोहात निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. लोकांची सेवा करण्यासाठी दिला जाणारा पुरस्कार सामान्य माणसाच्या शेवटवर आला, ह्यापेक्षा चिंताजनक काहीच असू शकत नाही.राजकारण्यांनी त्यांची पोळी शेकून घेतली आहे. त्यांच्या दृष्टीने पाच मेले काय किंवा बारा मेले काय? पाच लाख रुपयांची नुकसान भरपाईची घोषणा तोंडावर फेकून ते नामानिराळे झाले. पण हा महाराष्ट्र अनेक वर्ष या घटनेची आठवण काढत राहील 🙏🙏
कोण करणार? राजा जर चोर असेल तर न्याय कोण करणार?
Khar aahe bhau
@@atishpatil9168राजकारण्यांचे सोडा पण धर्माधिकारी तर बोलू शकत होते ना की जास्त गाजावाजा नको म्हणून ते नेहमी आपल्या भाषणात बोलतात की आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही ना कोणत्या पुरस्काराची मग ह्याला काय बोलाल
खुप वाईट झाले 😢😢😢
जय जय रघुवीर समर्थ ❤❤
Dada barobar बोललास आई सारखे दैवत दुसरे जगतावर नाही
असे धाडस पाहिजे आई हि देवापेक्षा मोठी त्याला जाब विचारलाच पाहिजे
बरोबर आहे जे देवापेक्षा जास्त श्रेष्ठ स्वताला समजतात त्यांना तर जाब विचारायलाच पाहिजे पण खंत ही आहे की ते काही बोलतच नाही
बरोबर आहे तुझ्य🙏🙏💐💐
आम्हाला परमार्थाची जाणिव आहे,सद्गुरु शिवाय हे जीवन जगणे कठीण आहे,बैठक काय आहे ह्याचा आम्हाला पूर्ण अभ्यास आहे,म्हणून ज्याला श्रावणाची बैठक आहे त्याला कसली अडचण नाही.
डोळे उघडायचे नाही ठरवल तर काही दिसणारच नाही
भक्ती पण आंधळेपणाने होत नसते
Brenwash kela jatoy tumcha
@@chhayajadhav6192 tu gapp brain wash karayala te kahi durarya dharmache nahit
@@chhayajadhav6192 तुम्ही तुमचं बघा ना.. कशाला दुसऱ्या मधे नक खुपसत
@@Prasann_9417 माणसं मेली ना बावळट आहे का तु
भक्ती करा फक्त संत ज्ञानेश्वर महाराज ते संत तुकाराम महाराज ही तर मला अंध्र श्रध्दा वाटते
संतांनी स्वाताची संपती गोरं गरीबांना दिली आता चे संत अज्ब पती आहे
जागे व्हा 😢
अंधश्रद्धेचे बळी 🙏🙏🙏🙏
आई परत येणार नाही, पण दुसऱ्याला दोष देणे बरोबर नाही, वयस्कर लोकांना तिथे बंदी होती तरीही लोक तिथे गेली ही कोणाची चूक आहे
बरोबर
Hyani samrthan kadun paise kase ghetle mag yevde varsh room navta mumbai made aai melyavar kashi kai room ghetki
@@FitPrerna-gr3xk tumhala kon bolal yabaddal
Barobar,
Baithakit aadhich suchna dilya hotya ,
Aamchya ghari pan same situation hoti pan aamhi kunala jawu dile nahi, sagle TV war pahat hoto, gardi honar, un pan khup aahe he mahit hote
दादा हे तू सत्य सांगीतल.
घरी बसून कार्यक्रम पाहता आला नसता का? 🙏🙏🙏
💯 तथ्य आहे यात
हे सत्य आहे
एवढा मोठा ट्रस्ट पण पण ट्रस्ट च्या फंड मधून कुठलीही मदत नाही केली,
अहो त्याच्या पोराबाळासाठी पैसे कमवून ठेवला मेले ते गेले त्यानला पैसे कशाला
Trusty tar kon tyanche gharache......
साहेब त्यांनी दिले तुम्ही तरी आम्हांला मदत करा
अरे दादा तू बोलतो समर्थ ने फसवला तू त्यांना काय दोष देतो समर्थ ने पहिलेच सांगितला होत की त्यानं कोणाला त्रास आहे त्यांनी येऊ नका त्यांनी टीव्ही वर बागा पण तरी सुद्धा तुम्ही आईकल नाय त्रास असून सुद्धा तुम्ही लोक गेले आणि तुमचे मुले झाला त्या 🙏🚩
ये बावळट गप तू
निःशब्द 🥺👏
Yat sadguru na doshi tharvu naye konhi niyamache palan nahi zhale hikde ... Jay sadguru❤
जेथे जेथे फोटो लावून अध्यात्म सांगितले जाते तिथे तिथे बुवाबाजी सुरू आहे हे लक्षात घ्यावे
अगदी बरोबर
भावा तुझ्या दुःखात मी सामील आहे सर्व माळेचे मनी कोणी बोलणार नाही नाहीतर ईडी लागेल आणि सगळे बाहेर येईल
Wat bg
@@priyankapatil4700 40ला आलो अजून किती वाट बघायची
💯💯
जबाबदारी ni 1-1 कोटी मदत करा
जय श्री राम 🙏🙏
सद्गुरु घाताने बली गेलेल्या सर्व आया बहिनीना भावपूर्ण श्रद्धाजंलि
भावपूर्ण श्रद्धांजली
खरे संत असे राहत नाही तु
म्हाला पुरस्कार कशाला पाहिजे होता प्रसिद्ध साठी
फक्त आणि फक्त प्रसिध्दी बाकी काही नाही तसेही यांच्या बैठकीत सांगतात की चांगले झाले की सद्गुरू आणि नाही झाले की तुमचेच पाप म्हणून
Jay.sadaguru.🎉melotari.calel.baytak.sodanar.nay
🙏🙏🙏🙏🙏
जय सद्गुरु,दोष सद्गुरुंचा नाही,
मग कुणाचा त्याच्या वर विश्वास ठेवून उन्हात बसणाऱ्या चा काय तुमचा सद्गुरु सोता सावलीत आणि भक्ताना उन्हात बज्ञवून ज्ञान वाटतो
@@user-wy4bs1fs3r दोष बाबाचा नाहीच,अंधभक्तांचा आहे,,,,,,,
@@user-wy4bs1fs3rRohingya thinking
Katu aahe pan satya aahe
देव तुमच भंल करो खरे सद्दगुरू सद्दगुरू श्री वामनराव पै
Barobar ahe bhau
देवा शिवाय कोणीही मोठं नाही. कोणीही वाचवू शकत नाही. समर्थ हे स्वामी होते, देव नाही. ह्यांच्या नावाने राजकारण्यांनी स्वतःचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला पण देवाने तो हाणून पाडला. ह्यात स्वामींना आपण बदनाम करू नका कारण जन्म मृत्यु त्यांच्या हातात नाही. ते देवाने अधोरेखित करून ठेवले आहे. ह्याचे जबाबदार मात्र हे राजकारणी आहेत.
👍👍
तुझ्या दुःखात मी सहभागी आहे
पण राजकारणी सांगत होते तीस लाख
च्यालीस लाख लोक येणार लग्न जवळ आले
होते मग अश्या गर्दीत आपण आपल्या आईला पाठवणे योंग्य नव्हते दुसऱ्याला दोष देणे..चूकच.
समर्थ धनगरकर अजिंक्य पाटील च्या जागी तुम्ही आहात समजून विचार करा.
सर्वस्वी धर्माधिकारी जबाबदार आहेत् tayani हा पुरस्कर private function मधेय घेणं आपकेशीत होत आणी direct tv play करायला हवा होता सगळ्यासनी घरी बसून आनंद घेतला असता,सगळे मंत्री खास करून शिंदे आणी बाकी मंत्री मस्त स्टेज वर AC लावून चांगले खात बसले असतील ही सरकार असली
तो पुरस्कार मी तर परत केला असता
आपल्या ला खरंच बसवलं आहे
Fools are always cheated by cheaters Where is Dharmadhikari?
कसले श्री समर्थक हा हा मारसदिज मध्ये फिरतो लोकांना दोन शब्द उपदेश करतो हे करा ते करा अस करा तस करा हे करू नका ते करू नका स्वतः चे स्वतः ला समजत नाही का काय करायचे ते
पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण| उगाच ठेवी जो दूषण|पुढची ओवी म्हणत नाही. कारण तुम्हाला ते कळणार नाही.
शहाणे करावे जन| पतीत करावे पावन|
या उक्ती प्रमाणे आमचे सद्गुरुंचे आचरण आहे.
त्यामुळे कितीही तुम्ही त्यांना दोष देता ते चुकीचे आहे. आमच्या स्वभावात त्यांच्या निरूपण मुळे बदल घडला. जास्त काही सांगत नाही. कारण तुमचा विश्वास बसणार नाही. ते काय आहेत ते फक्त दासानाच माहीत आहे.
ऐक वेडा शोधायला गेले तर दहा भेटतात म्हणून यांचे फावते
त्यानी आपली मजा पाहीली मी पहिल्या दा गेले पण आता जाणार नाही तयारी आपले काही चुकले असे म्हणत नाही ती लोक पोचली आहे
Please 🙏 experience share kara
आता काही तुमच्या वर विश्वास राहिलेला नाही तुम्ही अशा बंडखोर लोकांची बाजु घेता
अगदी बरोबर पावर सत्ता पैसा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत बाकी भक्ती वगैरे काही नाही
Kuldevtechi upasana karavi
!! जय जय श्री स्वामी समर्थ !!
आईंच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
भावपूर्ण श्रध्दांजली
🙏💐🙏💐🙏💐🙏💐
Swamimay 🙏
येडी गांद आहेस का.
सगळे त्याच्या च घरचे नाना आप्पा सचिन त्याची बायको मग त्याचे पोरं हे काय चाललंय ?असा कधी देव असतो काय?साधी विचारपूस सुध्दा केली नाही
Jay sadguru sadguru na dosh deu naka
अजिंक्यने पत्रात खरी वस्तुस्थिती मांडली आहे!!!! पण काय उपयोग? यांच्या स्वारीनी यांची साधी चौकशीही केली नाही!!! जेव्हा लोकांचे प्राण जात होते तेव्हा यांची स्वारी अमित शहा, मुख्यमंत्री, बाकी सगळे मंत्री यांच्या सोबत शाही मेजवानीचा आस्वाद घेत होते.
🤬
Ya aadhi kadhi award dila nahi ka konala ..... aani kasa?
चेंगरा चेंगरी मढ़े नाही कुनि गेले हा खोटा आरोप आहे
सगळी अंधभकत आहे . आता कोणत्याही माणसावर विश्वास च राहिलेला नाही
😭😭😭😭😭माझी पण आई अशीच गेली खारघर ला 2012
पाच लाख रुपये देणार होते ना ते
Deun parat ali ka dada bhava ni ghetle pn mala geli na sidun😭
Please experience share kara🙏
Bhau bollay te ekdam barobar aahe
धर्मां ने वागणारेच अधम करतात
Vayovaradhani yayach nahi ashi suchana dili hoti.
लोक आज्ञा पाळत नाही. मग सद्गुरु ना दोष देतात
Ho suchna hoti 👍
Tari aamchya gharche pn challele mi jabardasti thambawle
Chaan TV war pahayla milale
नाना नंतर अप्पा,अप्पा नंतर सचीन,नंतर,सचीनचा पोरगा,मग पोरग्याचा नातु,गादी नी गल्ला संभाळायला,,,किडे मकोडे,असेच मरणार,,,,मरा ,,,छानच झाल,,,,,,,
काय बोलायचं कळतंय का...त्यांची आई गेलीय
Tuzi aai Meli tar public ne asa bolla tr chalel ka ....
तू कशाला त्यांचं बगतो..तुझं तू बघ आणि गप रहा
Tumhala tri Jamel ka ?
Drust adharmi mamus
Gaddar cmne swarthasathi he sagle ghadun anale .parantu dharmadhikari kutumbani hi swarthach pahila
He 100 takke kharech..
Nete buwa, baba, maharaj, yanchya nadi lagu naka. Yanna Aplya anuyayi sankhya vadhwaychi Aste. Tyatun he ase prakar ghadtat.
Buwa ,baba ,Maharaj nahit te jara Dole ughada paha baithakit kay knowledge detat ,Sant Dnyaneshwar hote tyaveli lokani tyana nako itaka tras dila aani aata tyanche importance samzale lokana ,tech aata pan chalu aahe .....aadhi abhyas karava Sadguruni che karya deshabaher chalu aahe , so vichar karun bola
@@avantikasalunke3658 👍👍
Barobar, nana, aapa ni kadhich swatahala dewacha awtar mhanwun ghetlele nahi
Pan aaplech lok gairsamaj pasrawtayet, aamchya family madhe pan hach problem aahe
Jay sadguru
हेच सत्य आहे......त्रिकाल सत्य आहे.... बरोबर आहे दादा आमच्या वर देखील हाच प्रसंग आहे...बोलू शकत नाही ना सांगू शकत नाही 😂
Please 🙏 experience share kara
Apply your brain. Don't choose a guru who claims he will ride train to Satya so that you can sleep nicely in the bogey till it arrives. You have chosen each other to satiate your secret desires. You have to find out your way to the Satya . Satya is not interested to bend to your whims. Try to distort it and instantly you get what you sowed . Sow a wind and reap the whirlwind. Try to be Samarth in your own capacity.
Chengara Chengari Zali He Khot Ahe. Tuzya Aaila Bhavpuran Shradhajali Tula Dukh Ahe.Pan Te Sadguruna Dosh Deun Vyakt Karu Nako.Tu Chukich Boltos.Sadguruni Saglyana Ya As Sangital Navhat.Amhi Sudha Hoto Tithe
गर्दी अमित शहाला दाखवायची होती, गर्दी विरोधी पक्षाला एकनाथ शिंदे यांना दाखवायची होती हे एकमेव कारण होते. सद्गुरूंनाही मोठेपणा ची हौस, पण बळी भक्तांचा गेला. ह्यांना राजकारण करायचे होते. ते यशस्वी झाले.
Gardi jamavaychi hoti he sarv khote aahe ,baithaki la kay suchana hotat tyache palan lokani kele nahi so... Aani itake lok swata aale ,gardi jamavali nahi te Sadguruni sarvana che sansar ubhe kele mhanun gardi zali Sadguru na pahayala
@@avantikasalunke3658barobar
Jay sadguru
😂😂😂
आपले विचार मांडले पण किती आपले घरदार व सण सोडून बैठकीत जातात काय साध्य करतात पुरुष मोठे टिळे लावतात चागली गोष्ट आहे पण स्त्रिया का मोठे कुंकू रोज लावत नाहीत मोठी टिकली तरी लावावी पण नाही संस्कृती जपा उगाच धावू नका पूर्वीचे संत त्याग करणारे होते आत्ता लुटणारे जास्त आहेत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
Jay Sadguru 🙏🏽🌹🙏🏽
Khupch chukich Bolata Tumhi
Tumchi aai Geli
Khupch dukh aahe
Bhavpran shradhanjali 🙏🏽💐🙏🏽
Please I riqwest Sadguru Na Dosh deu naka
Tumhi swatachi kalazi Ghya
Sadguru ne sarvana Sangitlel
Asaa Dosh Tyana deu naka
Aamhi Gelo hoto
Satrday Night Puran
Sunday Puran
Aamhi aamchi Care Ghetali
Sadguru ne sarvana Yaa nahi bolale
Jamel Tyanich Yaa
Swatachi kalazi Ghya
Aajari Mhatari manas
Lahan mul
Pregnant Bayaka yeu naka
Ka Sadguru Na Dosh deta
Kahi Fasaval nahi
Sadguru Kadhich konala
Fasavat nahi
Jay Sadguru 🙏🏽🌹🌹🙏🏽
Sadguru cha Dass Ahat Tumhi. Kay Ghetal
Itkya Varshat
Jay Sadguru 🙏🏽🌹🙏🏽
Jayacha bhavarth jaisa
Tayas Labh Taisa
Sadguru Vishwacha Malak aahe
Tumcha vishavas Lagech sampala
To Axsidunat hota
Konala Dosh deu naka
Please Sadguru Na tar
Ajibat Nahi
Jay Sadguru 🙏🏽🌹🙏🏽
आम्ही पण या पूर्वी बऱ्याचशा कार्यक्रमांना गेलो होतो. तेव्हा पण लवकरच जात होतो दर्शन जवळून milav म्हणून. पण कधीच त्रास झाला नाही. धक्का बुक्कीच तर हे पहिल्यांदा घडलं. या वेळी वय जास्त असल्या मुले टीवी वर सोहळा पाहिलं. सद्गुरु ना दोष देणं चुकीचं आहे.
सद्गुरूंनी साधी नातेवाईकांची विचारपूस केली नाही., तसेच त्यांची आई चेंगराचेंगरी मध्ये गेली एकनाथ शिंदे यांच्या हट्टामुळे व सद्गुरूंना मोठेपणा देण्यासाठी. बळी घेतला.
Ajinkya tu je dhadas kele ahe tyala tod nahi ya varun tuzhi tar ka buddhi jagrut ahe hey disun yete mitra aata ek kam kar vidnyan kay ani adhyatma kay hey samjun ghe aata parat ha baba to baba ase karat basu nako modun tak tuzyatli gulam giri pusun tak kalala varche kunku tid ti janjira ani ye phule shahu ambedkar talmit
Business khup motha ahe . ....swarinch ....swari kamvtat 100 rupaye Ani 1 rupaya tyatun jansevet lavtat ....mag kahi andhli lok asha lokana dokyvar ghetat .....gavo gavi ....gavachya veshi var swarninchi kaman bandhun tyala naav detat ....ka tya gava madhe as koni nahi ka jyane tya gava sathi kahi tari changla kaam kel asel ......sagli kade appa swarch ka .....Kai brand promt kartat ka .....??
तुम्ही किती रुपये समाज कार्याला मोजले आहेत आता पर्यंत
तू नावातच कडू आहेस
Tumhi ajun paryant kiti samaj karya kel aahe te pahil sanga nantr dusryana nav theva aappa sahebani je samaj kary kel tyatal 1% tari karun dakhava mg bola samjl
सहमत
tu jaun aadhi nit abhyas kr...kay kary tyni kely te ...mg ithe tuz dyan pajlayla ye
एवढा मोठा प्रकार होऊन सुध्दा तुमच्या स्वारींनी तुम्हाला भेटायला येण गरजेचे होत परंतु त्यांना काही घेणंदेणं नाही त्यांचा पुरस्कार महत्वाचा आहे
बरोबर ते बोलतात की आम्हाला पुरस्काराची काही गरज नाही पण आता दिसले की पुरस्कारच महत्त्वाचा आहे बाकी काही नाही
Perfect patra
Bhava tu aai sathi nyay mag
नाही दादा अस काही नाहीये
आता लोकांचा बैठकीवरील विश्वास च उडाला आहे.
हो तुमच कुणी मेल असत ना मग कळाल असत
Aamchya shree kutumb madhlech hote te tumhi madhe nka padu
काहीं नाही सद्गुरू वगैरे स्वतःचे देव स्वतः बना बाकी हे गुरू वगैरे सर्व थोतांड आहे कोणी कामात येत नाही सर्व हात वर करतात
माणसाला😅 देव मा ण न सोडून द्या आणि घरातले च देव पूजा म्हणजे सगळे धर्माच्या नावावर राजकारण करणारे वठणीवर येतील
हे सर्व अंधश्रद्धेचे बळी ठरले
Sadguru na Dosh deu naka ?
🙏🏽🌹🙏🏽
Jay Sadguru 🙏🏽🌹🙏🏽
👍baithakit aadhich suchna dilya hotya
Aare baithak band Kara ye saarthi lok ahet
तुम्हाला नाही कळणार महत्व.
तुझं तू बघ ना ..कशाला दुसऱ्या मधे नाक खुपसत
@@medhatambat7258 तुला कळल ना मरा मग बावळट बाबा घ्या नादी लागून
Kahi experience astil tr share kara please 🙏
देवाच्या नावाने लोकांना फसवत आहे
Nakki kay aste ya baithaki madhe..??
Kahi experience asel tar share kara please 🙏
@@hrishikeshmhatre3112माणसाने कसे जगावे कसे वागावे खोटं बोलू नये सर्वांशी नम्रतेने वागावे दासबोधाचे निरूपण असते हे करू नका ते करू नका काहीपण करताना समर्थाची आज्ञा घ्या etc..
@@hrishikeshmhatre3112मी पण होतो यात पण आता सोडली
Mulgach Das asata tar asa bolala nasta