...म्हणून मी बैठक सोडली ! Appasaheb Dharmadhikari I अभिव्यक्ती I Abhivyakti
Vložit
- čas přidán 25. 04. 2023
- ...म्हणून मी बैठक सोडली ! अभिव्यक्ती
रेवदंडा धर्माधिकारी परिवाराच्या वतीने संचलित 'बैठक' म्हणजे काय ? त्यांची रचना कशी असते ? लक्षावधी माणसं का त्याकडे आकृष्ट झालीत ? तिथे नेमकं कोणत्या स्वरूपाचं मार्गदर्शन मिळतं ? एकदा त्यात सामील झाल्यावर बाहेर पडणं कठीण असतं काय ?
बैठक परिवारासोबत अनेक वर्षे कार्यरत राहिलेल्या आणि मग काही कारणांनी त्यातून बाहेर पडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा ठोसर यांची या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणारी सविस्तर मुलाखत..नक्की पहा..
धन्यवाद ताई तुमच्यामुळे माझा बैठकी वरचा विश्वास अजून वाढला आहे😊🙏जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा ,मत्सर धरी जो पुसा तयास तेचि प्राप्त🙏
Adhytma mhanje vyatipooja navhe
@@darshanprabhu3470 राम कृष्ण हरी😊
Uttam
@@darshanprabhu3470 Wfyddv jusyjc
जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेचि प्राप्त
या समर्थ बैठकीमुळेच माझे आचरण मंगलमय झाले ,बैठकीला फुकट या,फुकट बसा पण फुकट जाऊ नका मी सुधरलो तो फक्त या समर्थ बैठकीमुळेच जय सद्गुरू
बरोबर
Jay sadguru 🙏
Jai sadguru
Jay sadguru
मॅडम आमचा बैठकीचा अनुभव खूपच चांगला आहे, आम्ही या परमार्थशिवाय राहू शकत नाही आणि आमच्याकडे जे काही आहे ते बैठकीमुळं, जय सद्गुरु 🙏🙏🙏
एकदम खरं भाऊ... 🙏🙏🙏🙏🙏
ही सर्व सद्गुरू कृपा आहे 🙏🙏
हो सद्गुरू समर्थ आहे आणि मला ते कधीच कमी होऊ देणार नाही आमचा आधार आहे सद्गुरू 🙏🌹🙏
मग व्यसनी लोकांच्या मुलांची जबाबदारी पण उचला
@@kavitanarkhede5469बैठकीला असल्यावर व्यसनच लागत नाही
मला बैठकीमुळे जे प्राप्त झाल आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही.... कारण कोरोना काळात माझ्या कुटुंबाला समर्थ आणि सदगुरू नी नवीन आयुष्य दिल आहे... आणि आता तरी जे समाधान दिलं आहे की त्यामूळे घरी खूप छान समाधान दिलं आहे... आणि अगोदर मी एकटा जात होतो आणि आता आम्ही घरचे सगळे बैठकीला जात आहे... जो जसा भाव ठेवेल तस त्याला प्राप्त आहे.... जय सदगुरू 🙏🙏
Jay Jay raghuvir samrtha
जय सद्गुरू 🙏
||ॐश्रीगुरू दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ||
शब्दात सांगू शकत नाही असे कोट्यवधी लोक आहेत... शब्द नसणं हे यश
जय सदगुरू 😊
पुण्याचं संचित शिल्लक आहे तोवरच श्रीबैठक देहबुद्धीला प्राप्त होते,,,,,शिल्लक संपली,,,परत द्वैत/भौतिक जगात व्यक्ती रममाण होते,,,,श्रीराम समर्थ,,,,,सद्गुरु कृपा,,,,
मी बैठकीत बसल्यापासुन माझ संपूर्ण आयुष्यच बदलून गेल... फक्त आणि फक्त सद्गुरु कृपा की मी आज जिवंत आहे.... 🙏जय सद्गुरु🙏
9😊oooo😊9o9l
89😊ooo😊9l😊ooool9
आता तर बैठकी बाबत विश्वास खूप जबरदस्त वाढला आहे, किती उत्तम विश्लेषण, आता तर बैठक कधीच सोडणार नाही, आणि सर्वांनी बैठकीला जायला हवे, उत्तम ताई खूप उत्तम, तुमच्यामुळे मी बैठकीला आधी खूप कमी होतो, पण आता तर सर्व उत्तम, आपणास आदरपूर्वक नमस्कार.
खरं आहे. आज ज्याला बैठकीत अडीच तास मोफत गेले असं वाटत असेल त्यांनी खुशाल जावे.
ताईने नुसत्या बैठका केल्या श्रवण अंतरी नाही घेतलं 😅..
मी आत्ता 12th ला आहे... आमच्या हित तर लोकं म्हणतात ... तुमच्या generation जर असं ग्रंथ घेऊन बसायला लागले तर कसं होयच .... 😅
पण त्यांना काय माहित हित जी शिकवण मिळते ती द्वैतात कुठेच नाही...🙏 जय सद्गुरू 🙏🌺
केवळ अंधश्रद्धा अपला अमुलय वेळ आयुषय 20वरषवाया घालविले ऐकावे जनाचे करावे मनाचे वेळ आपला आहे चुकिचया ठिकाणी वाया घालवू नये तो सतकारणी लावावा प्राणी पक्षी निसरग माणसात चांगले कामात आपला वेळ घालवावा देव महणजे चांगले काम चांगले विचार आचार लोकांप्रती सेवाभाव वैगयानिक द्रुषटिकोन हे असले पाहिजे बुवाबाजी नको लुटुन। खानारे नको
ही बाई तोंडावरून च मंद वाटते
@@sushilasasane8700ह्यात बुअबाजी नाहीये मॅडम ....एकदा जाऊन बसा मग कळेल.ही बाई कायपण सांगते
बैठकीमुळे माझ्या आयुष्याचे फार चांगले झाले बैठकीमध्ये बैठकीमुळे मला सुख समाधान प्राप्त झाले जयाचा भाव जैसा तयास लाभ
आदरणीय श्री नानासाहेब, श्री आप्पासाहेब व श्री दादासाहेब यांचे प्रबोधनाचे कार्य उत्तमआहे, हे आपण मुलाखतीतून मान्य केले आहे.परंतु आपण या कार्यातून बाहेर पडलात, ते म्हणजे इतरांची आचरणाची भूमिका शिकवणी प्रमाणे नाही असे तुम्हाला वाटल्यामुळे. पण बैठकीची मुख्य शिकवण आहे."ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण " शेवटी... जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा.
ताई तू जे सांगतेस ते खरं असेल पण तू यातल्या बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगितल्यास पण आमची श्रद्धा ही कायम जय सद्गुरु ह्या वाक्यात आहे आणि राहणार ,
Jai sadguru 🙏🙏🙏jai jai raghuvir samarth 🙏🙏🙏Shree ram samrth
समर्थ कृपा सद्गुरु कृपा मुळे आज आमच्या घराला प्रचिती आली आज त्यांच्यामुळे आज आम्ही खुप खुष आहोत...
जेव्हा पण आज मी सद्गुरु कृपा असे नाव देतो...
ताई तुम्ही भलेही बैठक सोडली असेल पण तुमचा विश्वास अजून समर्थांवरच आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
जाहीरात कशाला करतो
@@sukalalshinde4144जाहिरातीची गरज तुम्हाला लागते आम्हाला नाही.
जय सदगुरू 🙏🏻 मी जशी बैठकीला बसायला लागले तस माझं खुप चांगल झाल खुप छान सांगतात बैठकीत ..मी शेवट पर्यन्त बैठकीत बसणार.. जय सदगुरू 🙏🏻
नक्कीच जाणार शेवटपर्यंत
Jay sadguru🙏
आधी नवरा रांडीबाजी करत असेल, आता तूच बैठका करायलीस!!😂
काय होते बैठकीला जाणारे खरच सुखी आहेत का😂😂😂😂😂😂😂
@sudhirovhal ho amhi sukhi and samadhani ahot. Any problem?
🙏 प्रथम रेश्माजी ठोसर यांना भावपूर्ण धन्यवाद! अतिशय सुंदर शब्दांकन. कुठेही व्यक्तीश:आरोप न करता सामजिक बांधिलकी ठेउन आपली मते व्यक्त केली आहेत. 👌👌 सविनय प्रणाम! 🙏
अश्या कितीही मुलाखती झाल्या तरी..आम्ही बैठक कधीही सोडणार नाही..कारण अध्यात्माचा मार्ग..हृदयातून असतो..डोक्यातून नाहीच..आपले उत्तम कर्म करत..भगवंताचे नामस्मरण करायचे .. जय सद्गुरु
Right
Jay Sadguru 🙏🏽🌹🙏🏽
जय सद्गुरु 🙏🙏
उपटा अजून बसता बसता
आनंद आहे बैठक सोडु नको....पण.... बैठकी मधून अध्यात्मातील विषय याची उत्तरोत्तर प्रगती झाली तरच ते यशस्वी झाले
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा 🙏
ऊद्या पासून श्री बैठकीला जाणार धन्यवाद ताई
Jay sadguru🙏 nakki ja
ताईंनी एकदम योग्य भाषेत योग्य रित्या सर्व गोष्टी व्यवस्थित मांडल्या आहे आणि मुलाखत कारणे सुद्धा योग्य दिशेने ताईंकडून माहिती घेतली..काही लोक एखाद्या प्रबोधन करण्याऱ्या व्यक्तीला फॉलो करताना विवेक बाजूला ठेवतात आणि शेवटी त्याच व्यक्तीच्या शिकवणीला बगल देतात हे अनेक ठिकाणी घडत आहे
आम्ही जे काही आहोत ते या माऊली मुळे जय सद्गुरु
धन्यवाद ताई तुमच्यामुळे माझा बैठकी वरचा विश्वास अजून वाढला आहे
Mi pan baithak keli hoti lahan pana pasun magil 2018 pasun sodli kahi job chya timing mule ani kantala mule pan samajyat kase vagave va konala kahi bolnya purvi ky bolave kase aple hit samjave hyache dnyan te baithakit milale.... Baithak sodnya che karan apli alshi ruttti va kantala....
तुमचा वैचारिक पाया घडवण्याचं श्रेय नक्कीच बैठकीला आहे. आणि पुढे विवेकात आपला ईश्वर शोधला. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.👏
❤❤ ताई बैठक सोडलीस तर बैठक कीच नुकसान नाही. नुकसान आपलंच आहे. बैठक महणजे काय पाॅाॅझीटीवह एनर्जी आहे .❤❤❤
म्हणजे तुमचा अजून ही पूर्ण विश्वास आहे बैठकीवर की समर्थांची शिकवण काय आहे हे....
जाऊ नये तेथेची जावे परंतु विवेकी असावे. असे तुम्ही म्हणताय म्हणजे हेच कळलं की विवेक कोठेपर्यंत जागा आहे आणि ज्यांना यायच नसेल ना बैठकीला त्यांना कोणी बोलावत पण नाही तुमची इच्छा, अस तिथ बोललं जात.
मला आशा आहे की तुम्हाला समजल असेल.
🙏🏻 जय सद्गुरू 🙏🏻
समर्थांनी लाखों लोकांचा मोडलेल्या संसार रुळावर आणला.पण अति शहाणा त्याचा बैल रिकामा.मला फक्त आणि फक्त सद्गुरू कृपा आहे. 🙏🙏🙏
मी कधी आधी बैठकीला गेलो नव्हतो पण अत्ता नाकी जाणार सर्व मित्र परिवाराला हि घेऊन जाणार.
Uttam dada👍
jay sadguru🙏
खूप छान निर्णय..
Khup chan bhaiya👌👌
उत्तम दादा...
जय सदगुरू🙏
वा... जय सदगुरू...
नाना स्वारींनी अगोदरच सांगुन ठेवले होते ,जिथे विरोध आहे तो मार्ग उत्तम समजावा, आणि जिथे विरोध नाही तो मार्ग चुकीचा समजावा🙏 जय सद्गुरु🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्वात जास्त विरोध विवेकवादींचा / नास्तिकांचा / रॅशनलिस्ट लोकांचा होतो । याचा अर्थ त्यांचा मार्ग सर्वोत्तम आहे ।
संतांनी इतकं छान सांगितलं ते आपण आचरणात आणले तर कुणाच्याही मागे लागायची गरज नाही हे माझ वैयक्तिक मत आहे. एवढं शिकुनही लोकांमध्ये जागृती नाही. धन्य ती सावित्री माऊली जी कुणापुढे झुकली नाही.
,,,,, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता भिमाई व माता रमाई या माऊलींचे आदर्श प्रत्येक महिलांनी घेतले पाहिजे व आचरणात देखील आणले पाहिजे कारण ह्या माय माऊल्या विश्व वंदनीय आहेत , आणि त्या कधीच कुणापुढे झुकल्या नाहीत म्हणुनच विश्व वंदनीय ठरल्यात,,,,,,,
संतांच्या शिखवणिवर चालायचं ईतकं सोपं नाही हो त्या साठी खुप सामर्थ्य लागतं आणि ते सामर्थ्य
फक्त सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला मिळतं म्हणून संतानीच सांगितले आहे की
सद्गुरू विन सापडे ना सोय धरावे ते पाय आधी त्याचे
जय सदगुरू ,,,,,
अगदी खरं खरं बोललीस ,तु योग्य केलं असं मला वाटतं
जय सद्गुरु🙏🙏 बैठक ला जाऊँन mi खूप समाधान आहे आनी मी मरे परेंट बैठक ला जाइल जय सद्गुरु🙏
ताईला आपण तीच्या पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया.
l जयाचा भावार्थ जैसा l तयास लाभ तैसा ll
Ti majet ahe baitak sodun tumhi pan soda baitak
कस् मन लागते ग ताई तुझ श्रावणा शिवाय... आम्हाला तर जमत च नाही बैठक शिवाय... समर्थ सांगत नाही की रोज पूर्ण उपासना करा .आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर अस सांगतात . आपले आचरण चांगले ठेवा हे सांगतात... खूप लोक सुधारले आहे समर्थानी माझा अनुभव आहे...
ठोसर ताईने मान्यच केलं की श्री समर्थ बैठकीत उत्तमाची शिकवण दिली जाते
कोण उत्तम
म्हणून बैठक सोडली वाटत
म्हणजे बैठकीत उत्तम शिकवण आहे हे रेश्मा मॅडम ने मान्य केलं आहे.तिथे असं शिकवलं जातं की आपण चांगलं वागलं पाहिजे.पण घेणं आणि नाही घेणं हे मात्र आपल्या वर असतं.शाळेमद्धे शिक्षक एक असतो आणि विद्यार्थी अनेक असतात पण काही विद्यार्थी नापास होतात याचा अर्थ असा नाही ना की शिक्षकाने बरोबर शिकवलं नाही. ज्याने अभ्यास केला ते पास झाले नाही केला ते नापास. देणारा द्यायला येतो पण घेणाऱ्यांची झोळी फाटलेली असेल तर..
बरोबर जय सदगुरू
Barobr
Agadi barobar Jay sadguru
या मुलाखतीने मानसिक सशक्तीकरण वि मनोवैज्ञानिक गुलामगिरी यातील फरक फार चांगला दाखवला आहे.
आंबेरकरांचे साहित्य तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या जगाचा सखोल विचार करायला लावेल आणि तुम्हाला घडवेल
मानसिकदृष्ट्या सक्षम
OK, samjale... chal nigh...
My mother's 3rd heart operation was successful. 🙏Sadguru Krupa 🙏
आम्ही नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मुळे जिवंत आहोत
दादा मग पृथ्वीवर आॕक्सिजनची गरज नाही का
थोडक्यात...जावू नये तेथे जावे परंतु विवेका सहित...keep it up... रेश्माताई...🤙
हि शिकवण पण बैठकीतीलच.... बैठकी विरुद्ध बोलताना तरी दूसरी म्हण वापरायची... कारण तूम्ही वर वर किती बोललात तरी बैठकी ची शिकवण मनात खोलवर रुजलेली आहे... अपप्रचार करताना उलट बैठक किती चांगली तेच कळले 🙏🙏🙏
@@kanchanthakur3214 वरील प्रमाण हे विवेकी बुद्धी बाबत आहे...आपल्या सारखा दास वा श्रीसेवक बैठकीला जाताना विवेक बाहेर सोडून आत श्रावणास बसवलेल्या बुद्धीला न समजल्यानेच कदाचित रेश्माताईनीं इथे बैठकी बाबतच्या केलेल्या विस्तृत व सुस्पष्ट विवेचना नंतर ही समजून घेण्यास तुमची गफलत होतेय...असेच निदर्शनास येतेय...असो...भक्तीमार्गी ठेविले अनंते तैसेची रहावे या आत्मसंतृष्टी आळशी वृत्तीसह...उपासना वाढवा...बाकी समर्थ आहेतच...😊🙏
जय सद्गुरु, संतांना त्रास देणारे जंत प्रत्येक युगात होते, ते आजही आहेत जितकी टीका सद्गुरुवर कराल तितकं त्यांचं कार्य जगासमोर येईल. जय सद्गुरु 🙏
. Bh
अंधभक्त
Barobar 💯
@@sukalalshinde4144 महा अंध भक्त 😢
आसाराम बापू 😂😂😂
रेश्मा ठोसर आपण म्हणता मी बैठक सोडली. आम्ही बैठकीत नसताना ही नाना स्वारी आणि आप्पा स्वारी चा आदर करतो. कारण त्यानी समाज प्रबोधन केलं.. अपराधी, गुन्हेगार, लाचखोर, असे सगळेच बैठकीचा भाग बनले... त्यातून खुप लोक improve झाली. त्यामुळे तूम्ही बैठकीला दोष देणें चुकीचे आहे.
धन्यवाद ताई तुम्च्यमले मी आता शेवटचा श्वास असे पर्यंत श्रवंण करनार. जय सदगुरू
मॅडम तुमच्या सामाजिक कार्याबद्दल धन्यवाद. आणि कुठेतरी स्वतंत्र विचार करणे वाईट नाही. नेहमीच पुढील वाटचाल करावी
माझ्यावर मोठा प्रसंग आला होता तेव्हा बैठकीतून मला समाधान मिळाले. माझ्या तीर्थरूप बाबांनी सांगितले होते की कधी ही बैठक सोडू नको. कधीही मला समस्या निर्माण झाली तर केवळ नामस्मरणाने त्या सुटतात हा नेहमीचा अनुभव आहे.
🙏 ताई.खूप मोकळेपणाने विचार मांडले.एकुणच तुमचा प्रवास ऐकल्यावर तुम्हाला आलेली स्वसमज निश्चित योग्य आहे.बरेचदा हेच खूप जणांना कळत नाही.यातूनच प्रबोधन होऊन ही लोक अंधश्रद्ध होतात.हे या मुलाखतीत तुम्ही सविस्तर सांगितलं..सरांनी या विषयावर ही मुलाखत घेऊन ऊपयोगि माहिती दिली..आपले खूप खूप आभारी आहे..धन्यवाद.👌👌👍🙏
मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏
तुम्ही आपले विचार कोणताही आक्रस्ताळेपणा न करता मांडलेत याबद्दल तुमचे अभिनंदन करायला हवे. त्यातून तुम्हाला फायदा झाला हे तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केलेत. पण जेव्हा तुम्ही स्वतंत्र विचार करु लागलात तेव्हा बैठक सोडून स्वतःच्या विचाराने जगू लागलात हि केवढी मोठी प्रगती आहे.
अशीच प्रगती सर्वांमध्ये होवो, हि परमेश्वराकडे प्रार्थना.
जो असे जागता ध्नेयत्याचि माता पिता पुर्ण ग्रंथ पाहिल्या विन जो उगाच ठेवि दुशन तो दुराआत्म दुर अभिमान मच्छरे करि हे समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध मध्ये लिहुण ठेवळ आहे जय सदगुरू
ताई बैठक मधून काही प्राप्ती होवो न होवो पण जीवात जीव असे पर्यंत सदगुरु चरण सोडणे नाही
प्राप्ती कधी कशी होईल हे कळणार ही नाही
जय सदगुरु 🙏🙏
ह्या ताई मुळें आमचा पण विश्वास अजुन वाढला आहे जे नीरूपण सांगायला व्यासपीठावर बसतात ते स्वागताच्या मनाने गात नाही त तर गाऊन घेणारा विश्वाचा मालक सदगुरू च असतो मग ह्या ताई म्हणतात की मी स्वतः गाते व्यासपीठावर बसुन पण ते सोप्पं नाही
अंधश्रद्धा सोडा
Khar aahe slokancha bhag Milne mhanjenasib lagat mi anubhavlay Jay sadguru
@@sagarw4197हो..हो....अंधश्रध्दा आणि सोडा......!!!...सगळ्यात मोठी नशा.....!!!!
@@sagarw4197vishwas asto shraddhecha vishay ahe
तू बैठकीला नाव ठेवू नको 8 वर्षे तुला बैठकीत श्रवण केलस आणि आता का चुकीचे बोलतेस तुला कोणी बैठकीला ये म्हणून नाही सांगितले
मॅडम आपण शिक्षक म्हणून अनमोल वेळ विद्यार्थ्यांना दिला तर हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे....
ताई, आपण खूप मनापासून बोलत आहात, विशेष करून आपल्या कामाला सॅल्युट आहे, जगाला शांतीचा संदेश देणारे बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही वाचले आहेत त्यामुळे अत्त दिप भव याच गोष्टीवर आयुष्यात वाटचाल असावी, तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
Att dip bhav hech baithakit shikavle jate att dip bhav mhanje baithkichya bhashet pahave aapnasi aapan ya nav dnyan. Jay Sadguru
जय सद्गुरू... 🙏🏻
तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात येते का इथे ह्या ताई काय म्हणाल्या आहेत..... जिथे मला कोणी मार्गदर्शन करणारे न्हवते, ते मला सद्गुरू स्वारीनी मला आणि माझ्या कुटुंबाला मार्गदर्शन केले माझी वैचारिक, मानसिक आणि आर्थिक परिस्तिथी बदलली.... म्हणजेच काय तर माझे पोट आता भरले आहे आणि ह्याच निरूपण माझ्या हुशारीच्या बळावर मी समाजात काम करेल..... म्हणजे ताई इथून तुम्ही फक्त आणि फक्त भर भरून घेऊन गेलात.... हे कधी ही विसरू नका..... 🙏🏻
Trt
या interview मधे बैठकीचा तगडा व उत्तम अनुभव दिसतो. अप्रतिम interview.
पण तुमची पोस्ट आणि हा interview यात कमालीची तफावत आहे.
कोणत्याही व्यक्तीला आपला निर्णय स्वतः घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचे चांगले अथवा वाईट परिणामही तो स्वतःच भोगणार असतो दुसरे व्यक्ती नाही.....परंतु सोशल माध्यमांवर "म्हणून मी बैठक सोडली" असा उल्लेख करण्याचा नैतिक अधिकार ताईंला नव्हता. कारण त्यांच्या बरोबर बैठकीत काही चुकीचे घडले म्हणून त्यांनी बैठक सोडली नाही, तर त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे बैठक सोडली आहे. ताईंनी सोशल माध्यमांवर पोस्ट केले हे चुकीचे झाले, त्यांनी असे करायला नको होते....सोशल माध्यमांवर कोणीही अटेन्शन मिळवण्यासाठीच पोस्ट करत असतो हे तर सर्वांनाच माहीत आहे.....कोणाचेही मन दुखवायचा हेतू नाही... धन्यवाद!!!
छान विचार, आधात्म्य आणि पुरोगामित्व यांचा मेळ स्वविचारणे घातला पाहिजे.
रेश्मा ताई तुमचे विचार खरच खूप सुंदर आहेत. ताई मी सुद्धा बैठकीला जात आहे माझं बैठकीमुळे खरच खूप सुंदर चांगल चाल आहे. बैठकीमध्ये खरच खूप सुंदर विचार सांगतात खूप चांगलं सांगतात. मलाही कधीकधी बैठकीला जायला भेटत नाही मला जशी उपासना ला वेळ भेटेल तशी मी उपासना करते मी एकच टाईम उपासना करते. मी जसे निवेदन ठेवते तसे मला समर्थ निवेदनाचे पूर्तता करतात त्यामानाने मला समर्थांनी खूप काही दिले.,खरंच जयाचा भावार्थ जैसा तयाचा भावार्थ तैसा,बस मी एवढंच सांगेन जय सद्गुरू 🙏🙏🙏
समाजाच्या दबावाने लोक बोलत नव्हते.तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.खूप खूप धन्यवाद सर. अभिव्यक्तीचा एक नविन विचार.
धन्यवाद.. 🙏
@@abhivyakti1965 ❤
ताई तुमचे विचार एवढे स्वतंत्र आणि परिपक्व असतांना सुध्दा आठ वर्ष तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तर बाहेरून घेत होतात ?
भावना आणि बुद्धी यांचा संघर्ष असेल कदाचित .
तुम्ही विडियो मध्ये कोणाचाही अपमान न करता आपले म्हणने मांडले ! Great .
जय सदगुरू ताई ज्याचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा पण दोन वेळच्या उपासना व आठवड्यातून एक दिवस श्रवण त्यामुळे माझे सदगुरू कृपेने उत्तम आहे
एक नाही आली माडी तर वसाड पडणार नाही वाडी
अस्या नि बैठकीला येऊ नये, समाजाला चांगले विचार देता येत नसतील तर, बैठकीचा रोष कशाला पाहिजे
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
ताई आपला आत्मविश्वास आणी आपण मांडलेले विचार आचरणशुध्द आहेत. आपला सदद् विवेक आणी आपले अंतरमन आपल्या प्रगट चींतनातूनआपण व्यक्त केलेत , अशाच व्यक्तींची सध्या समाजाला गरज आहे. ताई खूफखूप धन्यवाद
माझी सदगुरू माऊली माझ्या साठी माझे जीवन आहे माझी सद्गुरु माऊली 🙏🙏🙏🙏🙏
बस टाळ कुटत मग
जय सद्गुरू ताई
खरं तर हेच निरूपण छान आहे, आणि खूप practical वाटले
ताई जय सदगुरू खूप छान निरूपण झाले आपले या माध्यमातून समर्थ शब्द मिळाले आजही आपला तितकाच विश्र्वास आहे बैठकीवर जितका बैठक सोडण्यापूर्वी होता कारण आपल्याला कोणितरी खूप वाईट बोलले तरी आपण सांगतात बैठकीतून अशी शिकवण मिळत नाही तसेच आपले एकच चूकीचे वाटले कि पती कितीही दारुड्या असलातरी पती परमेश्वर हे खरे असलेतरी सद्गुरू पेक्षा सर्वात मोठे आपले आई वडील असतात हे ही शिकवितात काही असो आपले श्री मुखातून आजही निरूपण एकायला मिळाले शेवटीं
जयाचा भावार्थ तैसा तयास लाभ तैसा
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
जय सद्गुरु ताई
जय सद्गुरु श्री समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खूपच छान विश्लेषण केलं... खर तर मला पण जाणून घ्यायचं होत की आप्पासहेब धर्माधिकारी सारख्या नावाजलेल्या व्यक्तीसाठी maharashttun लाखोच्या संख्येने लोक त्यांना ऐकायला येतात ...तर मग त्यांनी शह सारख्या माणसाच्या हातून पुरस्कार नाकारायचा होता... जे आम्हाला शह काय आहे he kalte tr appasahebanna pn mahiti asel
यातून एकच गोष्ट स्पष्ट होते बैठक म्हणजे काही चुकीचं काही सांगतात किवां भोंदू गिरी करतात अस नाही आचार विचार कसे असावे हेच सांगितलं जातं... आता कालांतराने तुम्हाला ते पटत नव्हतं किंवा तुमचे विचार बदलत होते त्याला सद्गुरु काय करणार!!!!
ताई जोपर्यंत आमचा बाप आहे तोपर्यंत आम्हाला काही होणार नाही जय सद्गुरू
जय सदगुरू
मी सुद्धा खूप दिवसांपासून बैठकीत जात नाही.
कुठल्याही प्रकारचे सामाजिक दबाव कधी आला नाही.
पण मला एवढं नक्की माहीत आहे की बैठकीत जी शिकवण आहे. जी शक्ती आहे ती बाहेर जगात काय ब्रम्हांडात देखील कुठे नाही.
वेळ खर्च होतो हे मी मान्य करतो, पण वेळेवर जाणं हे शिस्त आहे. उशिरा आलात म्हणून आत घेतले नाही असे अजून कुठल्याही बैठकीत झालं नाही.
सद्गुरूंची शिकवण खूप थोर आहे. बैठकीतील सर्व दास किंवा अधिकारी. उत्तम आहेत असे मी म्हणणार नाही. कारण मला स्वतःला ला बैठकीतील एका डॉक्टरने मेडिकल साठी पाच लाख डिपॉझिट घेऊन फसवले आहे. आपण बैठकीतील आहोत आम्ही कोणाचे पैसे ठेवणार नाही असे म्हणत म्हणत फसवले आहे.
सावेडी अहिल्यानगर मधील डॉ माधुरी नंदकर/ साबळे (Dermatologist) असे त्यांचे नाव.
पण म्हणून काय सद्गुरूंची शिकवण चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. बैठकीला जाणे बंद केले पण सद्गुरूंशिवाय काही नाही.
बैठकीला गेल्यानंतर जे समाधान प्राप्त होते, ते कशाने प्राप्त होत नाही. सदगुरू कॄपेने माझी बैठक परत चालू व्हायला पाहिजे.
पूर्ण उद्ध्वस्त झालेले आमचं घर सदगुरू कॄपेमुळेच सावरले आहे, आज आम्ही आहोत ते फक्त सद्गुरुंच्या आशिर्वादाने. ताई तुंम्ही सुद्धा लवकर बैठकीत याल यात काही शंकाच नाही.
जय सदगुरू
जय सदगुरू
@२७.०० ताई छान तुमचा ठाम विश्र्वास की नाना, आप्पा, किंवा दादा स्वारी तिरस्कार करायला शिकवत नाही. जो तो आपला मार्ग निवडू शकतो. पुढील वाचालीसाठी शुभेच्या
ताईंनी पण स्वीकारलं की बैठकीत उत्तम शिकवण दिली जाते .. मग तुम्हीच विचार करा बैठक का सोडली असेल 😂😂😂
उत्तम आचरण जेपल नाही .. कलियुगातल बेताल वागणच जमेल . एवढं ऐकून पण ज्याला बैठक चुकीची वाटते मग परत संस्कृती बुडत चाललीय .. तरुणाई व्यसनाधीन jhaliy धर्म बुडतोय म्हणून कुणीही बोलू नये 🙏🙏
ताईंनी असही बोलल की त्या झाडाची काळजी न घेणारी me वृक्षारोपण करायला लागले मग सगळ्यांनी नक्की विचार करावा की हे चांगल की वाईट ...
ताईं तुमचे खूप धन्यवाद तुमच्या नावाखाली खूप चुकीचे अर्थ काढले लोकांनी पण तुमच्यामुळे बैठकीतच महत्त्व ajun छान समजल...🙏🙏🙏
Jithe suruvat ch mangal acharana ne hot asel tithe chukich sangitl jau ch shakat nhi...baithakit basale ki...aplya ant karnatil vikar kam, krodh ,matsar , abhiman, aplyaa shi kas rajkaran kartat...ani aplyala kas fasavtat he samjate...ani tya pasun dur kas rahaych he kalat..
Shevti ya sarva peksha..santa chya kinva sant vichara sobat manus asla ki je samadhan milate te baithakit basale ki samjate..🙏🙏🙏
Baki mangal acharan nahi zeple ki manus baithak sodto...he matra nakki🙏🙏
आता तर माझा ऊश्वास आणखी दृढ झालाय, बैठकी बाबत...खरच धन्यवाद ताई
ज्यांना चांगले विचार घेता येत नाही, चांगले वागता येत नाही त्यांनी बैठकीत येऊच नये.
नारदमुनी...
वाल्यांचा ..... वाल्मिकी ॠषी....ही कथा आपल्याला माहीत आहे... हे जेथे घडत येथे परमेश्वरी चैतन्याची शक्ती निर्माण होते...,,,,दगडाला देव पण आणणे ,,,, यातच खरे समर्पन आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
एवढा गाजावाजा करायची गरज नाही ताई , खूप जण बैठकीला श्रवणासाठी खूप वर्षांपासून जात असताना आता जात नाहीत...पण त्यांना कधीच गरज पडली नाही. ते जाहीर करण्याची..हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे....🙏 जयाचा भावार्थ जैसा तयासी लाभ तैसा..🙏🙏🙏
कस आहे की चांगल काय ऊतम काय हे कलतय पण कबुल करायला काय लाज वाटते, ताई जावे तयाचया वंशा तवा करे, आणी जगात खुप शिकणया सारख असत पण कोणाला काय है हे आपलयावर ठेवलय जमल तर गया नाहितर सोडा ना,सले कसले देता आणी चुका काय दाखवता नाहि जमत तर सोडा ना
जय सद्गुरु. ....🙏🏻
जय श्री सद्गुरू 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
अत्यंत अभ्यासपूर्ण, विचारपूर्ण निर्णय आहे तुमचा. मला तुमचे विचार खूप आवडले मॅडम. मुळात बैठक चे संस्कार खुप उत्तम आहेत.तुम्ही खूप ग्रेट आहात, युनिक आणि बेस्ट आहात. खूप कॉम्पलेटेड विषय आहे हा.तुमचा निर्णय तुमच्यासाठी खूप छान आहे. बाकी मला एकदा तुमच्याशी वैयक्तिक रित्या बोलायचं आहे. मात्र बैठककीची शिकवण खूप चांगलीच आहे. फक्त आज्ञा, निवेदन, वैगरे या बाबत खूप शंका आहे मला. 🙏🏻धन्यवाद
उत्तम मुलाखत दिलात आमचा विश्वास वाटला धन्यवाद
Mi jivan sampvayla nighaleli pan baithak bhetli ani mazi mauli Appaswari mule ajj amhi khup khup sukhi ahot Jay sadguru krupa 🙏
तुम्ही जे काय सांगितले ते कदाचित तुमच्या वैयक्तिक पातळीवर बरोबर असेल पण तुम्ही तुमची फेसबुक पोस्ट ह्या पुर्वी ही पोस्ट करु शकला असता पण प्रसिद्धे च्या हव्यासापोटी (खारगर कार्यक्रमात घडलेल्या दुःखद प्रसंगाचा फायदा घेऊन व मिडिया चा असलेल्या इंट्रेस्ट बघून)तुम्ही ती पोस्ट तुमच्या फेसबुक पेजवर शेअर केली, हेतू हाच होता की असंख्य श्री सदस्य व लोक की जे आदरणीय आप्पासाहेबाना प्रिय मानतात त्यांची दिशा भुल करावी व ह्या उच्च कोटी च्या परमार्थ मार्गातून बाजूला करावे, असो तुम्ही वरील विडीओ मध्ये म्हणाला की तुमच्या वाईट वेळी तुम्हांला ह्या प्रतिष्ठान ने खूप काही दिल,मग त्यची परतफेड कोण अशी करेल का??????
khup chan prtiuttar dilat 🙏
यातून एकच गोष्ट लक्षात येते कि बैठकीत जी काही शिकवण दिली जाते ती उत्तमाचीच आहे . रेशमा ताई 16.26 स्वतः म्हणाल्यात कि नाना स्वारी , अप्पा स्वारी, दादा स्वारी यांची शिकवण उत्तमची आहे फक्त तुम्हाला ती घेता आली नाही तर तुम्ही जे ऐकताय ते फोल आहे यातच सर्व आलं
अभिव्यक्ती यांनी अजून एक विनंती कि श्री बैठक हि ज्ञानाच विद्यापीठ आहे तुम्ही येथे ज्यांनी शिक्षण अर्थवट सोडलंय त्या विद्यार्थ्यांची मुलखत घेतली तशी या विद्यापीठा मध्ये जे पास झालेत त्यांची पण मुलखात घ्या आणि त्या मुलाखतीतून समाज प्रोबधन म्हणून समाजासाठी बैठकी मार्फत जी काही काम केली जातात ते हि दाखवा म्हणजे ज्यांना वाटत कि इथे समाज प्रबोधन होत नाही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल
कावळा म्हशीच्या पाठीवर बसतो व टोच म्हशीच्या जखमेवरच मारतो. तसाच काहीसा हा प्रकार . हा दृष्टिकोन व प्रवृत्तीचा परिपाक आहे .
अशांना सोडून देणेच योग्य.
असे माझे वैयक्तिक मत आहे.
आपण जर विवेकातून पाहिलं तर ज्यांना हे मरण आलं हे त्यांच महतभाग्या समजायला पाहिजे त्यांना श्री सद्गुरू कृपेने त्यांना नक्कीच मोक्ष मिळेल सागरातून काही पाणी काढलं तर त्याला काहीच फरक पडत नाही जय सद्गुरू 🙏🙏🙏
आम्हाला दरवाजा उघडला आहे, ऐकायचं कि जायच ,कि बसायचं, आपल्यावर जबरदस्ती नाही
ताई आपल्या लेखात म्हटल्या होत्या ,जाती धर्म बघून कार्य केले जाते.पण त्याच सांगत आहे की त्यांना निरुपणाचा भाग होता म्हणजे त्यांची जात बघून त्यांना भाग नाकारण्यात आला असता. पण तसे काही नाही .मला फक्त एकच म्हणायचे आहे जिथे नियमाने नितीमतेने कार्य चालते .तिथे आपल्याच मनासारखं व्हावं अस का वाटावं. उलट जे नियम आपल्याच शिस्त साठी संस्कारा साठी असतात त्यामुळे आपलाच फायदा होतो.बैठक ही संस्कार घडवणारी शाळा आहे.आणि जिथे शाळा आहे तिथे परिक्षा ,अभ्यास , कष्ट असणार यात शंका नाही जो हे सर्व पाळील, कष्ट घेईल तोच शिष्य उत्तमच प्रगतीच्या वाटेने पुढे जाईल. त्यांच्या मनात कुठलेही तर्क, संशय कसे असतील... असो जयाचा भावार्थ जैसा...
Barobar bolat aahat aapan.
Yes
जय सद्गुरू ❤ आपण समर्थ च्या परमार्थ मद्ये येताना एकच लक्षात ठेवायच की भावनिक अवस्तेत येऊन किंवा होऊन श्रवण करू नये कारण आणि लोक आपल्या आपल्या सोईनुसार त्याचा अर्थ काढतात त्या ताई एका ठिकाणी बोलल्या की ....मी ज्या वेळी बैठकीला गेले ती त्या वेळेस माझी गरज होती म्हणजे ह्याचा असा अर्थ होतो आज तुमची गरज संपली असाच होईल कुणीही सांगेल....मी एक रिटायर्ड फौजी आहे माझ्या ड्युटी दरम्यान आम्ही सर्व सैनिक 95% ड्रिंक घेतोच ह्याचा म्हणजे ती बर्फमदे गरज आहे नाही पिणाऱ्यांची काय हाल होतात ते आम्ही पहिले आहे ....याचा अर्थ असा होत नाही की आता रिटायर्ड झ्हाल्यावर बॉटल घेऊन 24 तास पित् बसायच असो ताईनी आपला अनुभव त्याना अभिव्यक्ती स्वातंत्राचा भाग आहे. पण त्यांचे आजही सद्गुरूस्वरि नाना स्वरि अप्पा स्वारी आणि दादा यान्च्या शिकवणीवर आजही त्यांचे प्रेम आहे अस दिसून येत.जय हिंद जय सद्गुरू
Jay sadguru
Jay hind
वेवे
आपल्याला समजले नाही तर सगळेच मूर्ख आहेत असे समजू नये Madam
Tai saheb, aaj je kahi aamhi aahot te mazya sadguru mule, aapan shravan kele nahi, fakat yeillat, aani tumhala vinanti aahe ki tumhi parmarthala dosh lau naka, jai sadguru,
@@sonupawar1635
B.
बैठका चांगल्याच आहेत.पुष्कळ परीवार सूधारलेत.
नाना यांत सप्रेम नमस्कार.
कोणाच्याही शब्द प्रामाण्यापेक्षा चिकित्सक अभ्यास व बुद्धी महत्त्वाची आहे 👌
फारच छान रेशमाताई अगदी योग्य निर्णय घेण्याची हिम्मत दाखविली आणि तुमच्या आयुष्याचा प्रवास योग्य त्या दिशेने सुरू झाला. अगदी छान सांगितले तुम्ही. कदाचित त्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टीची गरज असेल. परंतु योग्य वेळी शिडी सोडण्याची हिम्मत केली. वेगळा मार्ग चोखाळलात म्हणून यश मिळाले. खूप खूप अभिनंदन तुमच्या निर्णयाबद्दल. किती लोक दाखवतात अशी हिंमत? अशीही व्यक्ती तुम्हाला मिळाली जिला तुमच्या सारखेच या सगळ्यांतून बाहेर पडायचे होते. परंतु हिंमत होत नव्हती. असे अजूनही खूप लोक असतील. परंतु त्यांना तुमच्या सारखा निर्णय घेण्याचे धैर्य होत नसेल. पुनश्च अभिनंदन.
Nice & perfectly explained Reshma Mam...
धन्यवाद मॅडम... बैठकी बद्दल मनसोक्त बोलल्या बद्दल... मला तुमचे वक्तव्य आवडलं 🙏.. सांगायचं तर मी ही अडीच वर्ष्या पासून बैठकीला बसलो परमार्थ केला वयाच्या 30 वर्ष्या पर्यंत मी बैठक केली पण माझ्या आयुष्यात काहीच चांगला झाला नाही... माझ्या आयुष्यात मी खुप दुःख सोसत आलोय... बैठकीचा मला एकही चांगला दाखला माझ्या जीवनात आला नाही... म्हणून मी ही बैठक बंद केली....
खोटे बोलत आहे
Karan baithkit tumhi bastana mala khitri Milo ya vasnene bslaat.mhnun dukhhi rahilaat
Shalet jahun manus pass hot nahi .. study karava lagta... Partek aai bapala vatta ko apla porga motha vavha.... Pn karnar ky... study karycha nahi . Aai wadilancha ekhyacha nahi.... Vinas kalin viprit budhi
मुळात चांगल वागण्यासाठी कुठल्याही बैठकीला बसण्याची आवश्यकता नाही,स्वतःचे विचार चांगले ठेवावे म्हणजे आयुष्य सुंदरच होत जाईल आणि कोणत्याही अध्यात्मिक बैठकीत चांगले विचाराच मांडले जातात समोरचा कश्यापद्धतीने आचरणात आणतो ते महत्वाचं. अनेक बैठकीत बसणारे लोक बाहेर पडल्यावर ऐकलेल्याच्या विरुद्ध वागतात त्याच काय?त्यापेक्षामाणसाने चांगल वाचावं म्हणजे सगळं मंगलच होईल. ज्याची नीती चांगली त्याची श्रुती चांगली ज्याची श्रुती चांगली त्याची भीती भंगली
ज्याची भीती भंगली त्याची ईच्छा चांगली आणि तोच सर्व सुखी 🙏
Bhaktnache reply bagha.
ताई खूप मोकळे पणाने विचार मांडले,देवाने दिलेलं आयुष मोकळे पणाने जगता आले पाहिजे,मन बुध्दी वर कुठलही देवाचा बोजा न ठेवता ,देव हे फक्त आंदाच कारण असलं पाहिजे,,,ताई खूप धन्यवाद
सर खूप महत्वाची मुलाखत घेतली,, शारीरिक आणि मानसिक गुलामीतून मुक्त झाल्या बद्द्ल ,ताई नमस्कार,,,,
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ताई पुर्ण एकरूप नसल्याने अशा म्हणाल्या.... आम्ही पुर्ण सद्गुरूंचे आहोत म्हणून कधीही बैठक सोडणार नाही...... 🙏🙏
@@sanjaykerekar8435 धन्यवाद,,पण उतार वयात दोन आडीच तास ऐका जाग्यावर बसून गुडघे दुःखी सारखे आजार होत आहेत ,जीवनातील जगण्याचा आनंद घालवू नये,,,
देवाने दिलेलं आयुष्य हे मोकळेपणाने जगता आले पाहिजे मान्य आहे पण ते कसं जगलं पाहिजे हे महत्वाचं आहे.इथे तर असं शिकवतात की आपल्या मनावर कोणत्याही गोष्टीचा बोझ न ठेवता मन हे शुद्ध विचारांनी भरलेलं ठेवावं.आपल्या देवाने बुद्धी दिली आहे तिचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे.उलट इथे अस शिकवतात की मोकळेपणाने जगा पण आपण जीवन जगत असताना आपण चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखता आलं पाहिजे.मग इथे मानसिक गुलामगिरीचा प्रश्नच उद्भवत नाही
सुंदर अभ्यासपूर्वक मुलाखत.
धन्यवाद..
श्री सद्गुरू कृपेमुळे आज मी जिवंत आहे श्री बैठक माझा प्राण आहे
The kerala story. चित्रपट बघा मग कळेल की बैठक कती गरज आहे.श्रवण कती गरज आहै.आणी विशेष म्हणजे बाल भक्ति मार्ग कीती गरज आहे.
जय सद्गुरू 🙏🙏🙏
तो असत्यावर आधारित बोगस चित्रपट आहे हो.. 😃
@@abhivyakti1965 yacha arth samajat kay chalay te tumhala mahit nahi ? ki durlaxshya karatay chitrpatat dkhavlelya ghatana tar ghadaun gelet ani love jihad tar chaluch ahe yachi kitek udaharn ahe.
@@swarakode6428 तुमच्या परिचयातील दोनचार उदाहरणे दाखवा..
@@abhivyakti1965 love jihad khota parkar ahe ka?
@@swarakode6428 100 टक्के खोटा प्रचार आहे. मी गेल्या काही दिवसात किमान शंभर लोकांना विचारलं की तुमच्या जवळची, परिचयाची अशी किती उदाहरणे तुम्हाला माहीत आहेत? तर एकाकडेही एकही उदाहरण नव्हतं.. सगळा निव्वळ बोगस अपप्रचार..
ताई तुम्ही आम्हाला आमच्या सद्गुरू पासून कितीही दूर केले तरीही ते आमच्या हृदयात आहे.जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा ......
जय सद्गुरु.
मी जेव्हा बैठक सोडली तेव्हा शेवटच श्रवण असा कानी पडला की आपले आई वडील आपलं बालपण चिडचिड किंवा राग राग करून नाही तर अत्यंत आवडीने आणी आनंदाने सांभाळ करतात ..आणी आई वडिलांचं म्हातारपण म्हणजे त्यांचं ते बालपण च असता तेव्हा आपल्याला ही त्यांना तासाचं सम्भाळावं लागता... कदाचित समर्थ स्वारीना माहित असेल की पुढे काय वाढून ठेवलाय .. ती माझी शेवटची बैठक आणी त्या नन्तर खरंच वडिलांची अवस्थां आजारपण त्यांत् समर्थ कृपेने त्यांचा एक मुलगी नव्हे तर आई बनून सांभाळ करण्याची ताकद व हिम्मत mla समर्थनी दिली..🙏🏻 त्यांनी कधीच घरच्या जबादाऱ्या सोडा आणी बैठकीत बसा असा उपदेश केला नाही .. या उलट मातृ पितृ सेवा ही पण सद्गुरू सेवा आहे हा च बोध mla दिला .. आणी आज समर्थ कृपा आणी वडिलांचा आशीर्वाद khup सुखाचे तसेच समाधानाचे दिवस आयुष्यात aahet.. बस आता एक च इच्छा पुन्हा सद्गुरू अज्ञेच श्रवण या कानी पडुदेत..आणी अखंड श्री सेवा दास्य भक्ती घडू दे🙏🏻 जय सद्गुरू
जय सदगुरू
Khup chhan vishleshan dilat madam apan...amcha baithaki varcha vishwas ajun drudh karnya sathi tumche khup abhar.
ताईंना खर्या अर्थाने परमार्थ समजला आहे....जय सदगुरू ❤
सदगुरूंची शिकवण काय आहे हे ताईंना समजली आहे..... अंधश्रध्दे पेक्षा डोळस परमार्थ करणं महत्त्वाचं आहे
गराजा सारो वैद्य मारो
अतिशय वाईट समजावून सांगितले
Andhrshrdha ha vishych nahi ahe ikde...reshma ne tich mat mandl ahe baki kahi nahi...tila rocjchya routine cha kanatala ala mhnun tine badal kela swhtachya life mdhe....afterall baki lokanchi aarthik sthiti bghun rehma la pan watl asel ki apan dekhil jast kamavr focus kela pahje....ankhi ek...swhtun tyana konich nvht sangitle ki tumhi aai sobat baba sobat friend sobat pan shrvanala ja...nirupan kara..tyani swhta tyanchi life busy krun ghetli hoti....
ताई तुमचे विशेष कौतुक तुम्ही फार उत्तम सविस्तर माहिती दिली बैठकीत आपण खुप काही शिकला आणि निरूपण देखील केल. तुम्ही यात एक महत्वाचा भाग मांडला की सद्गुरु शिकवण उत्तमाची देतात ती आचरणात कशी आणायची ही प्रत्येक दासाची जबाबदारी आहे.
धन्यवाद..
आणि अजून एक गोस्ट.. यात धर्माधिकारी परिवार मात्र करोडपती झाल है तेवढंच खरं आहे..
😂
काही गरजू गाववाल्यांच्या जमिनी स्वस्तात घेऊन , त्यांनाच फ्री मध्ये मजुरी करावी लागत आहे 😮
ही चळवलं समाज प्रबोधनाची होती, नाही आज पण आहे आणि पुढे ही राहणार, ठोसर ताई
या बाई एक गोष्ट मान्य करतात की, "मी आज जे काही आहे, त्यात बैठकीचा खूप मोलाचा वाटा आहे"... पण यांनी बैठकीतून बाहेर पडण्याच्या मागे एकच कारण असावे, ते म्हणजे विद्रोही साहित्य वाचन... तेव्हा सुज्ञ लोकांनी यांना ट्रोल करणे सोडून आपल्या परमार्थ मार्गावर चालावे.
प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपला उद्देश सफल झाला असेच आपल्या धाडशी,अभ्यासू वृत्तीतून दिसून येत आहे.आपल्या सामाजिक वाटचाली करीता शुभेच्छा🌹🙏
खुप छान ताई मला हे मार्ग दर्शन पटल आहे बैठकीत लोकांना शिकवनअशी दिली जाते की आपन दुसर्याकडे एक बोट दाखविले तर चार बोट आपल्याकडे असतात हे कोण पालन करतच नाही मला तुमच्या भावाना पटल्या आहेत आता आमचे सासू सासरे दाररोज बैठकीत जातात दररोज उपासना करतात तरीही त्यांनी आपल्या मुलीच्या आणि जावयांच्यात दोघांच्यात खुप मोठी भांडन लावली आहेत मला एक पाच वर्षाचा एक मुलगा आहे तरिही अम्हाला एक मेकांना दुर करुन आता माझी बायको तिच्या आई बापाकडे राहतेय अशी शिकवन देतात काय धार्म जोडायचा की तोडायचा यात काही शिकवन तिथे दिली जातच नाही म्हणून मी सुद्धा बैठक सोडली उपासना करत्या वेली आपली उपासना कधी सफल होते का मनात वाइट विचार जास्तच सतवतात असे का होते बर मला ह्याच्यावर मार्गदर्शन करा आम्ही नवरा बायको आठ महिने झाले एकमेकांपासुन दुर आहोत आणि मला एक मुलगाही आहे मुलाला घेउन ति आपल्या आई बापाकडे राहातेय हिच शिकवण दिली जातेका तिकडे जय सद्गुरू
ताई खूप छानआपले प्रश्न खूप छान पद्धतीने मांडले 🙏🙏
खूप सूंदर आणि विचारपूर्वक मत मांडलेत,स्वताला बंधनातून मूक्त करावे कि न करावे ह्या बाबत आपले विचार आवडले.
रेश्मा ताई तुम्ही सागता बैठकीची शिकवण चांगली आहे मग वाईट काय आहे माणसाला शिकवण्याची गरज आहे मी पण आज पासून बैठकीला जाऊन बसतो. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद ताई, मी आज पासून बैठकीला सुरुवात करेन
तुम्ही पूर्णतः श्रीबैठक अजूनही नाही सोडली
अजून तुमच्या उजव्या हाताला घड्याळ आहे
फक्त डाव्या वीचारांकडूंन तुमची वेळ उजव्या विचारांकडे वाळवा🙏
गुरुवर्य धर्माधिकारी कुठुंबाचे आम्ही पाईक आहोत श्री सद्गुरू बैठकीला इच्छा आसुन देखील कामाच्या वेगवेगळ्या वेलेमुळे जाऊ शकत नाही पण मी आजही धर्माधिकारी कुठुंबाचा सेवक म्हणूनच आहे,,,,, नानांना खारघर या ठिकाणी देण्यात आलेला महारष्ट्र भूषण पुरस्कार आसो किंव्हा आप्पा स्वरीना खारगर या ठिकाणी देण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याला मी अवरजून गेलो होतो माझी 3वर्षाची मुलगी देखील त्याच उन्हात माझ्याबरोबर बसली होती असो सदगुरू कृपा❤🙏