Live: महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणे काय?Ashish Shelar यांची मुंबई तरक चावडीवर उत्तरं | BJP
Vložit
- čas přidán 9. 06. 2024
- #ashishshelar #Devendrafadnavis #uddhavthackeray
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत मुंबई तक चावडीवर मनमोकळ्या गप्पा
#RPT0155 #RPT0284
नाचता येईना अंगण वाकडे. शेलार सोच बदलो. लोकांचा भाजपाबद्दलचा राग बाहेर आलाय.
Muslims are living in flats and dalits in Jhopdi
याला तर लय गर्व झाला होता सारखा याच्या बोलण्याचा माज दिसत होता
माज उतरलला आहे आधीच काळा आता तर पार काळा ठाकूर उसने अवसान आहे
दुसऱ्याची माफ काढण्या इतकी देखील स्थिती राहिली नाही.शेलार साहेब राजीनामा देतो हा शब्द पाळा
मी करतो ना अवलोकन.
1. अहंकार , गर्वाची भाषा करणे
2.फोडाफोडीचं राजकारण
3. सामान्य जनतेची काहीच कामे न होणं
4. चुकीचं अग्निवीर धोरण
5. प्रचंड प्रमाणात बेरोजगारी
6. महापालिकांच्या रखडवलेल्या निवडणुका
7. केंद्र/ राज्य स्तरावर भरत्या न होणे
8. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा अनादर करणे
9. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवणे
10. पक्षावर 4 लोकांचाच अंकुश असणे
हा माणूस अतिशय उद्धट आणि हॉपलेस आहे...
या अहंकारी नेत्याला तुम्ही आणखी ग्रील करायला पाहिजे होतं, तुम्ही सर्व जण फार गुळमुळीत बोललात. मुस्लिम पोलारिझेशन , त्याबाबतच्या मोदींच्या वल्गना, आणि 'मी राजकारण सोडीन' शेलार यांचे अहंकारी प्रतिज्ञा याबाबत तुम्ही काहीही विचारलेलं नाही.
संन्यास घेतला का महाराजांनी ??
मोदी मोदी करून अजून किती दिवस नाचणार.
Muslims are living in flats and dalits in Jhopdi
अजून भगवे कपडे मिळाले नाहीत😂😂😂😂😂
@@BalasoMahadik-ip4qmहा कसला संन्यास घेतोय,हा राजू पेंटर सारखा,च,,,,,,,बालिश बहु बायकात बडबडला,ठाकरेंना यानेच आव्हान दिले, आणि ते पूर्ण झाले नाही ,याने थकलेले चाटून घेतले,स्वतःच थुकायच स्वतःच चाटायच,असा हा ,,राजू पेंटर सारखा.
संन्यास कधी घेणार आहे विचारा पत्रकार महोदय 😂😂😂
मग प्रफुल पटेल ची प्रॉपर्टी ला ed नं क्लीन चिट दिली हेच मंथम आण चिंतन 😆😆😆😆r
विधान सभा, bjp, अब की बार 288 पार म्हना, म्हंजे 28 ते 30 पर्यंत तर मिलनार 🤣👈👈👈👈👈
Aata tond ka lapvta aahat sangtana laj vatat nahe ka radi cha dav Karu naka
Laj vatele pahejy aarepunha tond var karun sangta
भाजपने पक्ष फोडले म्हणून जनतेन भाजपला नाकारले आहे हे शेलार साहेबांनी मान्य करावे
Muslims are living in flats and dalits in Jhopdi
खाणता ख्वाजा यांनी किती जणांना फोडले ?
@@shashiachrekar1653शरद पवार यांनी कुठला पक्ष फोडला?
@@sks1464 त्याचेच राजकीय गुरू वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि Congress फोडून 1978 ला स्वतः शरद पवार हे मुख्यमंत्री झाले...( 38/40 आमदार फोडले होते...) 🙏🚩
मग आमचा बाप शरद पवार असं सांगा जनतेला😂😂😂😂
शेलार मामा संन्यास कधी घेताय आहे ते सांगा लोकांना
दिल्ली वरून महाराष्ट्र सरकार चालत बोलतो 😪 अश्याना कोण निवडून देणार. अजून लीड वाडवा महविकास आघाडी च
ह्या मुलाखतीमुळे मराठी जनता आणखी ठाम होणार आहे. अतिशहाणपणा पुढेही नडणार.
शेलार साहेब पराभवाची कारणे तुम्हीच वाचाळवीर आहात सर्वात मोठी कारणे आहे
आशिष शेलार साहेब पराभव मान्य करा, चुका मान्य करा तुमच्या सरकार म्हनून... आत्ता तुम्ही जो अहंकार दाखवत आहात त्या अहंकारामुळे च BJP ला महाराष्ट्रात पराभव सहन करावा लागत आहे.... तुमचा प्रॉब्लेम काय झाला आहे शेलार साहेब माहीत आहे का तुम्ही जनतेला, मतदार राजा ला किंमत द्यायला तयारच नाहित.... तुम्हाला वाटत आहे तुम्ही जे कराल त्यावर मतदाराने टाळ्या वाजवतात... हे आत्ता तरी सोडा शेलार साहेब लोकांनी मजबुरी ने अतिशय जबाबदारीने बोलत आहे मी लोकांनी मजबुरी ने M.V.A. ला मत दिले आहे
बीजेपी महाराष्ट्रासाठी पणवती आहे.
पणवती
Panavati aatmaye
अन्य पक्षांच्या नेत्यांवर स्वतः मोदी साहेब यांनी भ्रष्टाचार केला म्हणून आरोप करायचे आणि त्यांनाच उपमुख्यमंत्री बनवले हेच मुख्य कारण आहे
आधी दिलेला शब्द पूर्ण कर मग नंतर बोल....तुमच्यासारख्या बोलघेवड्यामुळे महाराष्ट्र त बिजेपीची वाट लागली आहे।
सोमय्या नंतर हा पण वाचाल वीर आहे बोलतो ते कधी करत नाही ...मर्द कोण आहे जनतेने बघितले ... सन्यास घेणार म्हणे
शेलार साहेब राजकारण सोडणार होते काय झालं
शब्दाला जगणं यांची फित्रत नाही.
त्यांनी उद्धव ल चॅलेंज दिलं होतं ४५ अनाण्यावरून
Fadanvis, Shelar etc.sarkhe lok bjp madhye aahet tyacha fayda mva la jast aahe.
शेलार यांची गुर्मी कारणीभूत आहे जेंव्हा आम्ही पक्ष फोडला असे अभिमानाने सांगत होता..
यांनी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली, यांना मराठी कार्यक्रमास का बोलावतात
हो संजय राऊत ल का बोलावतात.. त्यापेक्षा हे जरा सभ्य आहेत
@@demya3464अरे येड झव्यां ते राऊत किमान विश्वासु तरी आहेत यांची कांय विश्वासार्हता आहे. ते बिचांरे पक्षासाठी जेल वारी करुन आलेत आणी हे जेल मध्ये जावे लागु नये म्हणुन भिती पोटी आपले बांप बदलणारे तर नाहीत.
Rautachi v yachi Kay tulna karta ?Shelar sabhya gadhav aahe.
शब्दा वर ठाम असाल तर शेलार मामा राजीनामा द्या.
संन्याशी शेलार बाबा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
शब्दावर ठाम असाल तर राजकारणातून संन्यास घ्या
Abhijeet please dont call this type of Third class person
एकदम right सर.
पक्ष फोडले आणि माज आणुन बोलणार म्हणून हे लोकांच्या डोक्यात जातात
दुसऱ्यांचे पक्ष फोडले त्याचा फटका बसला आहे... उगीच नको ते सांगत बसू नका.
दोन पक्ष फोडले त्याचे फळ भेटले
दादागिरी व गृहित धरणं हे सर्वात मोठे अपयश तसेच वाचाळवीर हे महत्वाचे कारण आहे
संन्यास कधी घेणार ?
आता तर सुरूवात झाली आहे अजून खुप काही बाकी आहे.
सर्वाधिक नुकसान सोयाबीन, संत्रा, कापूस,कांदा या पिकांच्या भावाच नुकसान केल्यान झाले
शिवतीर्था वर जाहीर प्रोग्राम कर राजकारण तुन सन्यास घेण्याचा 🔥🔥🔥🔥🔥
पन्ना प्रमुख,बुथ प्रमुख,Party cadres,micro planning for winning चं काय झालं ? त्याबद्दल ना प्रश्न,ना ऊत्तर?
तुम्ही सन्यास घेऊन हिमालयात कधी जाणार हे पण सांगा
भाजप चे नुकसान सोमैया व शेलार हे वाचाळ वीर आहेत हे जास्त गप्पा मारतात हयाचयाच मुळे भाजप कधीच महाराष्ट्रात निवडून येणार नाही
मामा कधी राजकारण सोडणार वाचाळवीर खूप हेवा डोकीत गेली होती जनता खुप हुशार आहे
प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढावे म्हणजे कोण किती पाण्यात ते कळेल. सत्तेच्या लोभाने किती खालची पातळी. गाठली आहे हे कळेल. संन्यास कधी घेतोय ते सांगा आधी.
सत्तेचा माज आला की जनता जागा दाखवते
सण्यास घे
संन्यास केव्हा घेणार आहेत शेलार साहेब
Raut saheb ni jirwali tumchi
Why you call such useless politicians for interviews??
Start some social service initiative…
याला महाराष्ट्राशी शेतकऱ्यांशी मराठी माणसांशी काही देन घेण नाही कशाला बोलवता
यांना प्रश्न विचारा महविकास आघाडीने 18 जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन आणि नाही जिंकल्या तर उद्धाव साहेबांनी राजकारण सोडावे अहो 30जिंकल्या सोडा राजकारण
उत्तर मध्य मुंबई मधील पराभव हा फक्त केवळ उमेदवार बदल केल्याने झाला आहे यास सदर महोदयच जबाबदार आहेत. प्रमोद महाजन यांचे योगदान सोयी स्कर पणे विसरले.
BJP madhun sanyas ghetala ya shelar sahebanni ka to pan jumbala hota
अरे मला वाटले होते की साहेबानी सण्यास घेतला. 😒
राजीनामा दे डुकरा आधी डबल जागा आल्या mva च्या.. एका बापाचा अशशील तर राजकारण सोड चॅलेंज केलत तस 😅
आज शेतकरी हे शब्द आज त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले ह्या अगोदर कुठल्याही भाषनांत नाही
मुंबई तक टिमचे आभार आशिश शेलार यांना राजकारणातील अनेक प्रशन विचारून धारतिर्थ करून सोडलं. काहिसे घायळ झालेले पहावयास मिळाल धन्यवाद. जय महाराष्ट्र
एवढी मतांची आकडेवारी सांगताय आम्हला पडली मग निवडून का आले नाहीत.काय कसलं विश्लेषण करताय अर्थच नाही.
शत प्रति शत कधीच होणार नाहीत महाराष्ट्र त 🔥🔥🔥🔥🔥
स्वतःच ठेवायचं झाकून आणी दुसऱ्याच बगायचं वाकून शेलार मामा
सन्यास नाही sharp U Turn घेतलाय....
पुन्हा गुव्हातीला कभोज ला सांगून किती आमदार घेऊन जाणार 🔥🤔
ज्यावेळी महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवणार त्यावेळी उद्धव जी यांना मतदानासाठी कोणाकडे मतांसाठी कटोरा घेऊन फिरावे लागेल??
पुढच ठरवा अशीश
महाराष्ट्र मधील उद्योग गुजरात मध्ये पाठवा अजून.. मुंबई महाराष्ट्र च महत्व कमी करण्याचा गुजरात्याचा डाव त्यात तुम्ही वाटेकरी आहात..
शेतकरी नाराज आहे ग्रामीण भागा मधे जाउन् बगा शेतमाला 10 वर्षत भाव दिला का विधान सभालातार शेतकरी निस्ते बुट देणार तुम्हाला शेतकरी
शेलारांना विचारा तुम्ही पक्ष फोडलात ते योग्य आहे का ?
शेलार आमचा तुम्हाला विरोध आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत त्याबद्दल अभिनंदन अशीच पत्रकार परिषद तुम्ही मोदींना घेण्यासाठी सल्ला द्या
हे संपूर्ण संपतील तरी ते बोलणार नाहीत आमच्या चुकीमुळे आम्ही हरलो कारण या भाजप वाल्यांना स्वतःची लाल करायची लय सवय आहे मी खाली पडलो तरी चालेल पण माझं नाक वरती आहे ना असे विचारायचे लोक आहेत ते
शेलार साहेबांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थिती खरे बोलायचे नाही.
यांना पक्षाने उमेदवारी दिली होती लढवण्यची हिम्मत नव्हती निकम साहेबाना पुढे करून फरार झाले
शेलार साहेब ... तुम्ही सुद्धा असा काही नेरेटिव्ह पसरवा , की ह्या विरोधकांच्या डिपाॅझीट जप्त व्हायला पाहिजे .
शेलार साहेब आॅपरेशन लोटसची तयारी करा.
शेलार साहेब राजकारण सोडणार त्याच काय झाले ?
विधानसभेत असाच अनुभव येईल
इतरांना संपवण्यात स्वतःच संपले
Maharashtra BJP Politician Gujarat Dhargine Maharashtra Drohi
अरे अभिजित ह्या चेलार चा बाजार उठवलंय शिवसैनिक नि ठेव ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
त्या साठी तुम्ही सर्व उद्योग गुजरातमधी जात आहेत का
मराठा आरक्षण हे नडले तुम्हाला
मराठा आरक्षण विधेयक मंजूर कधी करणार आहेत नाहीतर युतीतील सर्वच उमेदवार पराभूत होतील
तुम्ही राजकीय संन्यास कधी घेताय
राजकारण सोडतो मला त्याचं काय झालं
हिमालयात कधी जाणार
विरोधकांचे खोटे नॅरेटीव्ह भाजपला खोडून काढता आले नाहीत.
Khare hote mhanun khodta aale nahit.
संयमी व्यक्ती.. व मुद्देसूद आहे हा माणूस.. उज्जवल भवितव्य आहे शेलारना
अजुन ही अति आत्मविश्वास
Maharashtra and mumbai only m.v.a. future goverment m.v.a. jai maharashtra
18जागा महविकास आघाडीच्या आल्या आहेत
आत्ता आपण राजकारण सण्यांस ध्या
बोलले शब्द खरे करा
किती निवडून आले त्याला महत्व असत.
So many young reporters….We really appreciate @mumbai Tak
पद्मा कर आयरे शेलार साहेब तुम्ही ते सर्व सोडुन द्या तुम्ही बोलत होता की म वि आ चे अठरा देखील खासदार निवडुन येणार नाहीत आणि आले तर मी राजकारण सोडून देईन आता पुढे काय करायचे ठरवीले आहे राजकारण सोडणार का ते पहिले जनतेला सांगा मग राजकारणा चे बोला समजले का धन्यवाद जय महाराष्ट्र
आवाज कमी झाला
याला.काय.कळत.नाही.उगीच.हुषारीचा.आव.आणतोय.
यांना केंद्रीय भाजपा विचारत नाही
हे मोदी शहाचे गुलाम आहेत.
2014 ते 2019 बीजेपीला एवढा माज आला होता की महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद न देता स्वतः मुख्यमंत्री पाच वर्षे राहिले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं मुख्यमंत्री पद हे घटनेत अस्तित्वात नाही मग आता दोन उपमुख्यमंत्री कसे अस्तित्वात आली याचं उत्तर आशिष शेलार आणि द्यावं 2019 ला 50-50 टक्के दोघांनीही वाटून घ्यायचं असं ठरलं असताना आम्ही असं बोललोच नाही मग आता अर्ध्या शिवसेनेला पूर्ण अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हे कशामुळे अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद द्यायला नकार दिलेले नाही आता पाच वर्षासाठी मुख्यमंत्री पद कसे काय दिले या प्रश्नाचे उत्तर आशिष शेलार आणि द्यावं
जय श्री राम
संन्यास अगोदर घ्या ना मग असं बोला
Shelar, nitesh tane yanchya bolbacchan mul mumbai chya jaaga gelya.
हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा शेतक-यांच्या प्रश्ना कडे लक्ष द्या
संन्यास घ्या
Polarasion who done who is responsible
पत्रकार मित्रांनो याला विचारा संन्यास कधी घेणार
BJP संविधान विरोधी नाही,आरक्षण विरोधी नाही हे यांचे हे म्हणणे सत्य मानणे इथल्या sc st obc ना अवघड आहे, हे कर्तृत्वाने आणि प्रत्याक्षात दिसणे आवश्यक आहे
400 par zale nahit mag atta Kai bolnar.
भाजपा च्या पराभवाची कारणे:
1. देवेंद्र फडणवीस
2.आशिष शेलार
3. नित्या नारायण तातू राणे
4. प्रवीण दरेकर
5. प्रसाद लाड
6. गुजरातची चातायची लागलेली सवय
7. सत्तेची मस्ती
8. अहंकार
9. शेतकऱ्यांकडे केलेलं दुर्लक्ष
10. महाराष्ट्राला जाती धर्माच्या नावावर विभागण्याचा केलेला प्रयत्न
Good 👍
ते राजीनामा देणार होते काय विसरले की काय?
Congress ला मत देऊन चुक झाली😡😡😡😡😡
Ekda😂 comments bagh ki re please
Maharashtra and Mumbai only Uddhav thakre
मर्दानी राजकीय संन्यास घेतला नाही 😂
Jai Maharashtra 🚩 Uddhav Thackeray 🚩⚔️